एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : रत्नागिरीत मुसळधार पाऊस, नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/17/6ddaf68123e69b5c92ce31ab2d79d0de_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ratnagiri Rain
1/5
![रत्नागिरी जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जोरदार बसरणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/17/7c7ed12a4e82c023111bda89fbefcdcd67659.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रत्नागिरी जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जोरदार बसरणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत.
2/5
![चिपळूणमधील वाशिष्ठी नदीची सध्याची पाणी पातळी 3.60 मीटर आहे. तर, याच नदीची इशारा पातळी 5 मीटर असून धोका पातळी 7 मीटर आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/17/d53f5a37a33997eaff8a5f2ab420712658ac5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चिपळूणमधील वाशिष्ठी नदीची सध्याची पाणी पातळी 3.60 मीटर आहे. तर, याच नदीची इशारा पातळी 5 मीटर असून धोका पातळी 7 मीटर आहे
3/5
![जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/17/5e5e421c26673cf5750cf95bea6c7a8b0cc73.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झाली आहे.
4/5
![वाशिष्टीनदी पात्राजवळ असलेल्या बाजारपेठेत पुराचे पाणी आल्याने त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी सामान सुरक्षित स्थळी हलवण्याला प्राधान्य दिलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/17/9c8a8ea2b1f2b5b8d1d0ee2f9d1ae56757571.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाशिष्टीनदी पात्राजवळ असलेल्या बाजारपेठेत पुराचे पाणी आल्याने त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी सामान सुरक्षित स्थळी हलवण्याला प्राधान्य दिलं
5/5
![खाडी किनारच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून समुद्राला देखील उधाण येत असल्यानं किनारपट्टीवरील नागरिकांना देखील त्याबाबतच्या सूचना दिल्या गेला आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/17/adc265e7c0fe9654a18e342b01e607e4e3796.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खाडी किनारच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून समुद्राला देखील उधाण येत असल्यानं किनारपट्टीवरील नागरिकांना देखील त्याबाबतच्या सूचना दिल्या गेला आहेत.
Published at : 17 Jun 2021 02:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion