एक्स्प्लोर

लढाऊ विमानातून बाहेर पडल्यानंतर शत्रू वैमानिकावर गोळीबार का करू शकत नाही? काय आहेत नियम? वाचा सविस्तर

Enemy Country Not Fire On Ejected Pilot: युद्धादरम्यान जर एखादा वैमानिक शत्रू देशात क्रॅश झाला तर त्याला तिथे का गोळ्या घातल्या जात नाहीत? यामागील नियम काय आहे? हे जाणून घेऊया.

Enemy Country Not Fire On Ejected Pilot: युद्धादरम्यान जर एखादा वैमानिक शत्रू देशात क्रॅश झाला तर त्याला तिथे का गोळ्या घातल्या जात नाहीत? यामागील नियम काय आहे? हे जाणून घेऊया.

Enemy Country Not Fire On Ejected Pilot

1/8
युद्धादरम्यान जेव्हा जेव्हा एखादे लढाऊ विमान कोसळते किंवा हल्ला होतो तेव्हा वैमानिकाचे पहिले काम म्हणजे त्याचा जीव वाचवणे. अपघात टाळण्यासाठी, वैमानिक अनेकदा इजेक्ट तंत्राचा वापर करतात. जेव्हा एखादे लढाऊ विमान कोसळते तेव्हा वैमानिक विमानातून बाहेर पडण्याचा प्रथम प्रयत्न करतो. यामध्ये, त्याच्या सीटखाली असलेली रॉकेट पॉवर सिस्टम पायलटला मदत करते. पायलटने ते ढकलताच, ते 30 मीटरपर्यंत वर जाते, विमानाच्या एका छोट्या भागातून ते बाहेर येतात आणि पॅराशूटच्या मदतीने पुन्हा खाली येतात.
युद्धादरम्यान जेव्हा जेव्हा एखादे लढाऊ विमान कोसळते किंवा हल्ला होतो तेव्हा वैमानिकाचे पहिले काम म्हणजे त्याचा जीव वाचवणे. अपघात टाळण्यासाठी, वैमानिक अनेकदा इजेक्ट तंत्राचा वापर करतात. जेव्हा एखादे लढाऊ विमान कोसळते तेव्हा वैमानिक विमानातून बाहेर पडण्याचा प्रथम प्रयत्न करतो. यामध्ये, त्याच्या सीटखाली असलेली रॉकेट पॉवर सिस्टम पायलटला मदत करते. पायलटने ते ढकलताच, ते 30 मीटरपर्यंत वर जाते, विमानाच्या एका छोट्या भागातून ते बाहेर येतात आणि पॅराशूटच्या मदतीने पुन्हा खाली येतात.
2/8
जर लढाऊ विमानातून बाहेर पडल्यानंतर वैमानिक शत्रूच्या हद्दीत पडले तर शत्रू त्यावर गोळीबार का करू शकत नाही? याबद्दल कोणते नियम निश्चित केले आहेत? हे आज आपण जाणून घेऊ.
जर लढाऊ विमानातून बाहेर पडल्यानंतर वैमानिक शत्रूच्या हद्दीत पडले तर शत्रू त्यावर गोळीबार का करू शकत नाही? याबद्दल कोणते नियम निश्चित केले आहेत? हे आज आपण जाणून घेऊ.
3/8
तर, जिनेव्हा कन्व्हेन्शन हा आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याच्या करारांचा एक संच आहे. जो युद्धादरम्यान सैनिक आणि नागरिकांशी होणाऱ्या वागणुकीचे नियमन करतो आणि त्यानुसार सर्व देशांना वागणे बंधनकारक असते.
तर, जिनेव्हा कन्व्हेन्शन हा आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याच्या करारांचा एक संच आहे. जो युद्धादरम्यान सैनिक आणि नागरिकांशी होणाऱ्या वागणुकीचे नियमन करतो आणि त्यानुसार सर्व देशांना वागणे बंधनकारक असते.
4/8
जिनिव्हा कन्व्हेन्शनचे चार अधिवेशने झाली होती, त्यापैकी तिसऱ्या करारमध्ये युद्धकैद्यांना मानवी वागणूक देण्याची तरतूद केलीय.  ज्यामध्ये त्यांना वैद्यकीय सेवा, निवारा आणि पुरेसे अन्न पुरवणे यांचा समावेश करण्यात आला आहे.
जिनिव्हा कन्व्हेन्शनचे चार अधिवेशने झाली होती, त्यापैकी तिसऱ्या करारमध्ये युद्धकैद्यांना मानवी वागणूक देण्याची तरतूद केलीय. ज्यामध्ये त्यांना वैद्यकीय सेवा, निवारा आणि पुरेसे अन्न पुरवणे यांचा समावेश करण्यात आला आहे.
5/8
या नियमानुसार, दुसर्‍या देशातील कोणत्याही युद्धकैद्यासोबत किंवा सैनिकांसोबत पूर्वी क्रूरता आणि महिलांवर बलात्कार यासारख्या घटना घडत असत. परंतु जिनेव्हा करारानंतर, सर्व देशांना हा नियम पाळावा असे बंधने घालण्यात आली आहे.
या नियमानुसार, दुसर्‍या देशातील कोणत्याही युद्धकैद्यासोबत किंवा सैनिकांसोबत पूर्वी क्रूरता आणि महिलांवर बलात्कार यासारख्या घटना घडत असत. परंतु जिनेव्हा करारानंतर, सर्व देशांना हा नियम पाळावा असे बंधने घालण्यात आली आहे.
6/8
त्यामुळे अशा परिस्थितीत, शत्रू देश दुसऱ्या देशाच्या लढाऊ विमानातून बाहेर पडणाऱ्या सैनिकांवर गोळीबार करत नाहीत. त्याऐवजी, ते त्यांना तुरुंगात टाकतात. त्यांना त्रास दिला जात नाही, अपमानित केले जात नाही किंवा शिक्षा ही दिली जात नाही.
त्यामुळे अशा परिस्थितीत, शत्रू देश दुसऱ्या देशाच्या लढाऊ विमानातून बाहेर पडणाऱ्या सैनिकांवर गोळीबार करत नाहीत. त्याऐवजी, ते त्यांना तुरुंगात टाकतात. त्यांना त्रास दिला जात नाही, अपमानित केले जात नाही किंवा शिक्षा ही दिली जात नाही.
7/8
किंबहुना, हे बंदिवान सैनिक युद्ध संपेपर्यंत शत्रू देशासोबतच राहतात. ताब्यात घेणारा देश त्याच्या देशाला सैनिकाची माहिती देतो.
किंबहुना, हे बंदिवान सैनिक युद्ध संपेपर्यंत शत्रू देशासोबतच राहतात. ताब्यात घेणारा देश त्याच्या देशाला सैनिकाची माहिती देतो.
8/8
युद्ध संपल्यानंतर, युद्धकैद्यांना विलंब न करता सोडले जातं. या दरम्यान त्यांच्याशी माणुसकीने आणि त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करणे बंधनकारक असतं.
युद्ध संपल्यानंतर, युद्धकैद्यांना विलंब न करता सोडले जातं. या दरम्यान त्यांच्याशी माणुसकीने आणि त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करणे बंधनकारक असतं.

बातम्या फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Akash Kumar Choudhary :6,6,6,6,6,6,6,6..सलग 8 षटकार ठोकले, रणजी स्पर्धेत मेघालयच्या युवा खेळाडूची वादळी फलंदाजी, BCCI कडून व्हिडिओ शेअर  
एक दोन नव्हे सलग आठ षटकार ठोकले, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक, रणजीमध्ये आकाश चौधरीचं वादळ 
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Science Debunks: चर्नोबिलच्या निळ्या कुत्र्यांमागे किरणोत्सर्ग नाही, 'Dogs of Chernobyl' संस्थेचा खुलासा
kalyan Water Issue : कल्याण टिटवाळा शहरांचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी बारा तास बंद
Tiger Attack : बिबट्याकडून पाळीव कुत्र्यांचा फडशा, घटना सीसीटीव्हीत कैद
Bacchu Kadu Statement: 'राधाकृष्ण विखेंची गाडी फोडा, १ लाखाचं बक्षीस', बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य
Leopard Safety: जीव वाचवण्यासाठी महिलांच्या गळ्यात खिळ्यांचे पट्टे, शिरूरमधील धक्कादायक वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Akash Kumar Choudhary :6,6,6,6,6,6,6,6..सलग 8 षटकार ठोकले, रणजी स्पर्धेत मेघालयच्या युवा खेळाडूची वादळी फलंदाजी, BCCI कडून व्हिडिओ शेअर  
एक दोन नव्हे सलग आठ षटकार ठोकले, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक, रणजीमध्ये आकाश चौधरीचं वादळ 
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Share Market : शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात 'या' गुंतवणूकदारांनी 36 हजार कोटी कमावले, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात गुंतवणूकदारांची 36 हजार कोटींची कमाई, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
Nandurbar School Bus Accident : नंदुरबारमध्ये 30 ते 35 विद्यार्थी असलेल्या स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
नंदुरबारमध्ये स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
Gujarat ATS arrests three ISIS terrorists: गुजरात एटीएसकडून तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक; देशात हल्ल्यांची योजना, शस्त्रे गोळा करण्यासाठी गुजरातमध्ये
गुजरात एटीएसकडून तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक; देशात हल्ल्यांची योजना, शस्त्रे गोळा करण्यासाठी गुजरातमध्ये
Andheri : मुंबईतील पहिला पादचारी पूल फेरीवाला मुक्त, अंधेरी पोलिसांची कामगिरी, रेल्वे पुलावरील छेडछाडीच्या घटनांना आळा बसणार
मुंबईतील पहिला पादचारी पूल फेरीवाला मुक्त, अंधेरी पोलिसांची कामगिरी, रेल्वे पुलावरील छेडछाडीच्या घटनांना आळा बसणार
Embed widget