एक्स्प्लोर

Carrot Juice: हिवाळ्यात गाजराचा रस पिणे सुरू करा, शाहरुख खानप्रमाणे निरोगी आणि तंदुरुस्त रहा!

प्रत्येकाला आपले शरीर तंदुरुस्त आणि निरोगी हवे असते. तंदुरुस्त राहण्यासाठी पचनक्रिया चांगली असणे गरजेचे आहे.

प्रत्येकाला आपले शरीर तंदुरुस्त आणि निरोगी हवे असते. तंदुरुस्त राहण्यासाठी पचनक्रिया चांगली असणे गरजेचे आहे.

HEALTH TIPS

1/10
गाजर रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात गाजराचा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत. गाजरात अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
गाजर रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात गाजराचा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत. गाजरात अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
2/10
व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन के सारखे पोषक घटक गाजरमध्ये आढळतात, जे रोग बरे करण्याचे काम करतात.
व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन के सारखे पोषक घटक गाजरमध्ये आढळतात, जे रोग बरे करण्याचे काम करतात.
3/10
गाजराचा रस प्यायल्याने चयापचय क्रिया वाढते आणि पचन, लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळते. हा रस प्यायल्याने शरीर तंदुरुस्त, निरोगी आणि सक्रिय राहते.
गाजराचा रस प्यायल्याने चयापचय क्रिया वाढते आणि पचन, लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळते. हा रस प्यायल्याने शरीर तंदुरुस्त, निरोगी आणि सक्रिय राहते.
4/10
हिवाळ्यात पचनाशी संबंधित समस्या अधिक असतात. ऋतुमानानुसार खाण्यापिण्यात बदल झाल्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन सारख्या समस्या सुरू होतात.
हिवाळ्यात पचनाशी संबंधित समस्या अधिक असतात. ऋतुमानानुसार खाण्यापिण्यात बदल झाल्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन सारख्या समस्या सुरू होतात.
5/10
पचनक्रियेतील गडबड हे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचे कारण बनते. गाजराचा रस प्यायल्याने या समस्यांपासून सुटका मिळते.
पचनक्रियेतील गडबड हे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचे कारण बनते. गाजराचा रस प्यायल्याने या समस्यांपासून सुटका मिळते.
6/10
यामध्ये असलेले बीटा कॅरोटीन यकृत मजबूत करण्याचे काम करते. गाजराचा रस पचनासाठी खूप फायदेशीर मानला जातो. हा रस सकाळी रिकाम्या पोटी प्यावा.
यामध्ये असलेले बीटा कॅरोटीन यकृत मजबूत करण्याचे काम करते. गाजराचा रस पचनासाठी खूप फायदेशीर मानला जातो. हा रस सकाळी रिकाम्या पोटी प्यावा.
7/10
गाजराचा रस चयापचय वाढवण्याचे काम करतो. हा रस प्यायल्याने कॅलरीज जलद बर्न होतात. अशा प्रकारे गाजराचा रस वजन कमी करण्यास मदत करतो. गाजराचा रस सकाळी लवकर प्यायल्याने भूक नियंत्रणात राहते आणि वजन कमी करणे सोपे होते.
गाजराचा रस चयापचय वाढवण्याचे काम करतो. हा रस प्यायल्याने कॅलरीज जलद बर्न होतात. अशा प्रकारे गाजराचा रस वजन कमी करण्यास मदत करतो. गाजराचा रस सकाळी लवकर प्यायल्याने भूक नियंत्रणात राहते आणि वजन कमी करणे सोपे होते.
8/10
हिवाळ्यात संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. गाजरात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. गाजराचा रस प्यायल्याने रोगांशी लढण्याची शक्ती वाढते आणि सर्दी आणि फ्लू सारख्या समस्या दूर राहतात.
हिवाळ्यात संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. गाजरात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. गाजराचा रस प्यायल्याने रोगांशी लढण्याची शक्ती वाढते आणि सर्दी आणि फ्लू सारख्या समस्या दूर राहतात.
9/10
गाजरातील पोषक तत्व रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करतात. गाजराचा रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. त्यामुळे मिठाईची लालसाही शांत राहते आणि साखर वाढण्यापासून रोखता येते.
गाजरातील पोषक तत्व रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करतात. गाजराचा रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. त्यामुळे मिठाईची लालसाही शांत राहते आणि साखर वाढण्यापासून रोखता येते.
10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (सर्व फोटो सौजन्य : unsplash.com)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (सर्व फोटो सौजन्य : unsplash.com)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 1 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaMVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News : क्षुल्लक कारणावरुन वादाची ठिणगी, 80 वर्षीय बापानं लेकाला संपवलं, दादरमध्ये धक्कादायक प्रकार
क्षुल्लक कारणावरुन वाद, बापानं लेकाला संपवलं, मुंबईतील दादरमध्ये खळबळजनक घटना
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
Embed widget