एक्स्प्लोर
PHOTO : तुमचेही मन थंडीत उदास राहते का? तुम्ही हिवाळ्यातील नैराश्यात आहात का? मग 'हे' उपाय करा
हिवाळ्यात सकाळचा सूर्यप्रकाश आवश्यक मानला जातो. कारण सूर्यप्रकाश आपल्याला जागे होण्यासाठी आणि सतर्क राहण्यास तयार करतो.
Health Tips
1/8

थंडीबरोबर शरीरात आळस वाढतो. जेव्हा जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा त्याचा आपल्या मूडवरही परिणाम होतो. काही लोकांमध्ये हे नैराश्याचे रूप घेऊ शकते.
2/8

खरंतर हिवाळ्यात बरेच दिवस सूर्यप्रकाश नसतो. याचा थेट परिणाम आपल्या मूडवर होतो. या काळात अनेकांची चिडचिड होऊ लागते आणि प्रत्येक टप्प्यावर त्यांना राग यायला लागतो. याला हिवाळ्यातील नैराश्य म्हणतात.
Published at : 17 Dec 2023 06:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























