एक्स्प्लोर
Vidya Balan: विद्या बालन म्हणते.. 'मला राजकारणाची खूप भीती वाटते..'
आता अभिनेत्री विद्या बालनने (Vidya Balan) महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. याआधी देशाला कोणतीही धार्मिक ओळख नव्हती पण आता परिस्थिती बदलली असल्याचे तिने म्हटले.
Vidya Balan
1/10

देशात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक प्रचारात धर्माच्या मुद्यावरही भाषणे होत आहे. तर, मागील काही वर्षांपासून देशभरात धार्मिक ध्रुवीकरण होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
2/10

एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसरीकडे अनेकजण भाष्य करत आहेत. यात आता अभिनेत्री विद्या बालनने (Vidya Balan) महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. याआधी देशाला कोणतीही धार्मिक ओळख नव्हती पण आता परिस्थिती बदलली असल्याचे तिने म्हटले.
Published at : 26 Apr 2024 02:12 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























