एक्स्प्लोर

BMC Election 2026: मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी

Devendra Fadnavis on Thackeray Brothers: राज-उद्धव ठाकरेंनी एकत्र यायला खूप उशीर केला, मुंबईत भाजपच निवडून येईल; देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय सांगितलं?

Raj Thackeray & Uddhav Thackeray: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. कारण, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सोमवारपासून मुंबईत प्रचारसभा घ्यायला सुरुवात करणार आहेत. ठाकरे बंधू आता मैदानात उतरुन भाजप (BJP) आणि शिंदे गटाविरोधात तोफ डागणार आहेत. राज (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने शिवसेना आणि मनसेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठे यश मिळेल, अशी अटकळ त्यांच्या समर्थकांकडून बांधली जात आहे. मात्र, मुंबईत काही झालं तरी ठाकरे बंधूंनी यश मिळणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आहे. त्यासाठी त्यांनी भाजपची मुंबईबाबतची एक थिअरी 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत मांडली.

ठाकरे बंधूंच्या युतीला खूप उशीर झाला आहे. असं आहे की, या दोघांची मतं संपल्यावर हे दोघे एकत्र आले आहेत. 2009 साली राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असते तर वेगळा रिझल्ट लागला असता. आता दोघेही एकत्रित येऊन फायदा नाही. दोघांच्याही मतांची टक्केवारी इतकी कमी आहे की, आता यांना मराठी माणूसही मतं देणार नाही आणि अमराठी नागरिकही मतदान करणार नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, ठाकरे बंधू एकत्र आल्याची आ्हाला काहीच चिंता नाही. मुंबईत भाजप निश्चितपणे निवडून येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis: ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं, देवेंद्र फडणवीसांचा सवाल

मराठी माणसाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न घराचा आहे. दक्षिण मुंबईत घरांच्या किंमती परवडत नाही म्हणून मराठी माणूस तिथून हद्दपार झाला. आज दक्षिण मुंबईतील प्रत्येक मराठी माणसाला आम्ही घरं देतोय. ठाकरे फक्त बोलत राहिले, मोर्चे काढले, मोर्च्यांनी पोट भरतं का? शिवसेनेची सत्ता असताना ठाकरेंनी  मराठी माणसांच्या घरांसाठी एकतरी प्रकल्प केला का? आज आम्ही बीडीडी चाळीचा पुनर्विकास करुन 80 हजार मराठी माणसांना मुंबईतून हद्दपार होण्यापासून वाचवले. मी हा प्रकल्प खासगी बिल्डरच्या हातात जाऊन दिला नाही. त्यांचा इंटरेस्ट बिल्डरमध्ये होता. मी बीडीडी चाळीचा प्रकल्प म्हाडाच उभारेल, असा निर्णय घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आणखी वाचा

सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही, पश्चिम बंगालचा दाखला देत राज ठाकरेंचा भाजपवर जोरदार प्रहार; म्हणाले, भाजप सत्तेतून जाईल तेव्हा...

महत्त्वाच्या बातम्या

Nishikant Dubey on Nehru: 'पंडित नेहरु रंगेल होते', संसदेत भाजप खासदार निशिकांत दुबेंची जीभ घसरली
'पंडित नेहरु रंगेल होते', संसदेत भाजप खासदार निशिकांत दुबेंची जीभ घसरली
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
E 20 Ethanol Nitin Gadkari: दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
Devendra Fadnavis: नीट पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
India CWG 2026 : कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
Mira Road Crime News : मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
WI vs PAK 1st Test : बाबर आजम फक्त पाहतच राहिला... डोळ्यांसमोर पाकिस्तानचा पुन्हा एकदा झाला गेम! वेस्ट इंडिजने मैदान मारलं
बाबर आजम फक्त पाहतच राहिला... डोळ्यांसमोर पाकिस्तानचा पुन्हा एकदा झाला गेम! वेस्ट इंडिजने मैदान मारलं
E 20 Ethanol Nitin Gadkari: दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
India Coaching Staff News : एक-दोन नाही... तब्बल 10 कॅच सुटले! अखेर टीम इंडियाने घेतला मोठा निर्णय, फील्डिंग कोच बाहेर, आता नवा गुरु कोण?
एक-दोन नाही... तब्बल 10 कॅच सुटले! अखेर टीम इंडियाने घेतला मोठा निर्णय, फील्डिंग कोच बाहेर, आता नवा गुरु कोण?
Embed widget