वैभव आणि दिया एकमेकांचे मित्र होते असंही म्हटलं जातं. वैभव मुंबईतील पाली हिल या उच्चभ्रू भागात राहतो.
2/8
'रहना है तेरे दिल मे' या 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या दिया मिर्झा आज विवाहबंधनात अडकणार आहे.
3/8
मुंबईतच तिच्या विवाहसोहळ्याचे विधी पार पडणार असल्याचं कळत आहे. दिया व्यावसायिक वैभव रेखी याच्यासह सात जन्मांसाठी एकमेकांची साथ देण्याचं वचनत देत लग्नगाठ बांधणार आहे.
4/8
'एबीपी न्यूज़ हिंदी'च्या वृत्तानुसार हा विवाहसोहळा अतिशय कमीत कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत आणि खासगी स्वरुपात पार पडणार आहे.
5/8
सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या वैवाहिक नात्यात काही कारणांस्तव दुरावा आला असून, हे नातं संपुष्टात आल्याची माहिती समोर आली होती.
6/8
दिया तिच्या खासगी जीवनात एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहे.
7/8
जीवनातील एका वादळाला सामोरं गेल्यानंतर हे सुख तिला लाभणार आहे.
8/8
यापूर्वी 2014 मध्ये दियानं साहिल संघा याच्याशी लग्न केलं होतं. 5 वर्षांच्या सहजीवनानंतर या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला