एक्स्प्लोर

आयुष्मान खुराना ते शाहरुख खानपर्यंत या स्टार्सचे प्रसिद्ध होण्यापूर्वीच झालं होतं लग्न

1/6
बॉलिवूडमध्ये अशी धारणा होती की जर चित्रपटांमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यापूर्वी लग्न केले तर त्यांची लोकप्रियता कमी होते. परंतु, अनेक सेलिब्रिटींनी त्याची पर्वा केली नाही. चित्रपटांद्वारे लोकप्रियता मिळण्यापूर्वीच अनेकांनी संसार थाटला. चला अशाच काही सेलिब्रिटींवर नजर टाकू
बॉलिवूडमध्ये अशी धारणा होती की जर चित्रपटांमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यापूर्वी लग्न केले तर त्यांची लोकप्रियता कमी होते. परंतु, अनेक सेलिब्रिटींनी त्याची पर्वा केली नाही. चित्रपटांद्वारे लोकप्रियता मिळण्यापूर्वीच अनेकांनी संसार थाटला. चला अशाच काही सेलिब्रिटींवर नजर टाकू
2/6
शाहरुख खान: शाहरुखने 1992 मध्ये दिवाना या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पुरुष डेब्यू पुरस्कार मिळाला होता. पण शाहरुख खानने पदार्पणाचे यश मिळवण्यापूर्वी 1991 मध्ये आपली गर्लफ्रेंड गौरी छिब्बरशी लग्न केले होते.
शाहरुख खान: शाहरुखने 1992 मध्ये दिवाना या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पुरुष डेब्यू पुरस्कार मिळाला होता. पण शाहरुख खानने पदार्पणाचे यश मिळवण्यापूर्वी 1991 मध्ये आपली गर्लफ्रेंड गौरी छिब्बरशी लग्न केले होते.
3/6
आयुष्मान खुराना: आयुष्मान खुरानाचा विक्की डोनर 2012 मध्ये रिलीज झाला होता, त्यावेळी त्याचं लग्न झालं होतं. आयुष्मानने 2011 मध्ये चित्रपटात प्रवेश करण्याच्या एका वर्षापूर्वी आपली मैत्रीण ताहिरा कश्यपशी लग्न केले. या दोघांना विराजवीर आणि वरुष्का अशी दोन मुले आहेत.
आयुष्मान खुराना: आयुष्मान खुरानाचा विक्की डोनर 2012 मध्ये रिलीज झाला होता, त्यावेळी त्याचं लग्न झालं होतं. आयुष्मानने 2011 मध्ये चित्रपटात प्रवेश करण्याच्या एका वर्षापूर्वी आपली मैत्रीण ताहिरा कश्यपशी लग्न केले. या दोघांना विराजवीर आणि वरुष्का अशी दोन मुले आहेत.
4/6
सैफ अली खान: सैफ अली खानचा पहिला चित्रपट 'आशिक आवारा' 1993 मध्ये प्रदर्शित झाला होता. पण त्याने 1991 मध्ये अमृता सिंगसोबत लग्न केले. दोघांच्या वयात मोठे अंतर असूनही दोघांनी लग्न केले. अमृता सैफपेक्षा 13 वर्ष मोठी होती. दोघांनाही दोन मुले होती आणि त्यांचे लग्न 2004 मध्ये तुटले.
सैफ अली खान: सैफ अली खानचा पहिला चित्रपट 'आशिक आवारा' 1993 मध्ये प्रदर्शित झाला होता. पण त्याने 1991 मध्ये अमृता सिंगसोबत लग्न केले. दोघांच्या वयात मोठे अंतर असूनही दोघांनी लग्न केले. अमृता सैफपेक्षा 13 वर्ष मोठी होती. दोघांनाही दोन मुले होती आणि त्यांचे लग्न 2004 मध्ये तुटले.
5/6
आमिर खान: 'यादों की बरात' या चित्रपटाद्वारे बाल अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश करणारा आमिर खान 1988 मधील कयामत से कयामत तक या चित्रपटातून लोकप्रिय झाला होता. यापूर्वी 1986 मध्ये त्याने आपली प्रेमिका रीना दत्ताशी लग्न केले होते. दोघांनाही दोन मुले झाली आणि 16 वर्षांत त्यांचे लग्न मोडले.
आमिर खान: 'यादों की बरात' या चित्रपटाद्वारे बाल अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश करणारा आमिर खान 1988 मधील कयामत से कयामत तक या चित्रपटातून लोकप्रिय झाला होता. यापूर्वी 1986 मध्ये त्याने आपली प्रेमिका रीना दत्ताशी लग्न केले होते. दोघांनाही दोन मुले झाली आणि 16 वर्षांत त्यांचे लग्न मोडले.
6/6
अर्जुन रामपाल: अर्जुनने 2001 मध्ये प्यार इश्क आणि मोहब्बत या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्याला लोकप्रियता मिळू लागली. याआधी तीन वर्षांपूर्वी अर्जुनने मिस इंडिया आणि सुपरमॉडेल मेहर जेसियाशी लग्न केले होते. 1998 मध्ये लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या. 2018 मध्ये अर्जुन-मेहरचा घटस्फोट झाला.
अर्जुन रामपाल: अर्जुनने 2001 मध्ये प्यार इश्क आणि मोहब्बत या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्याला लोकप्रियता मिळू लागली. याआधी तीन वर्षांपूर्वी अर्जुनने मिस इंडिया आणि सुपरमॉडेल मेहर जेसियाशी लग्न केले होते. 1998 मध्ये लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या. 2018 मध्ये अर्जुन-मेहरचा घटस्फोट झाला.

फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!';  उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget