एक्स्प्लोर

Vastu Tips : सूर्यास्तानंतर 'या' 7 गोष्टी करणं टाळा; देवी लक्ष्मी होईल नाराज, तिजोरीतून पाहण्यासारखा वाहत जाईल पैसा

Vastu Tips : सूर्यास्ताच्या वेळी काही गोष्टी करणं फार अशुभ मानलं जातं. याचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होतो.

Vastu Tips : सूर्यास्ताच्या वेळी काही गोष्टी करणं फार अशुभ मानलं जातं. याचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होतो.

Vastu Tips

1/9
हिंदू धर्मात अशा अनेक गोष्टींबद्दल सांगण्यात आलं आहे ज्यांचं पालन करणं गरजेचं आहे. कारण याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. अनेकदा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे अनेक संकटांचा देखील सामना करावा लागतो. त्यामुळेच सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी करु नयेत ते जाणून घेऊयात.
हिंदू धर्मात अशा अनेक गोष्टींबद्दल सांगण्यात आलं आहे ज्यांचं पालन करणं गरजेचं आहे. कारण याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. अनेकदा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे अनेक संकटांचा देखील सामना करावा लागतो. त्यामुळेच सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी करु नयेत ते जाणून घेऊयात.
2/9
सूर्यास्ताच्या वेळी घरात झाडू काढू नये. मान्यतेनुसार, यामुळे धन-संपत्तीचा नाश होतो.झाडूला देवी लक्ष्मीशी जोडण्यात आलं आहे.
सूर्यास्ताच्या वेळी घरात झाडू काढू नये. मान्यतेनुसार, यामुळे धन-संपत्तीचा नाश होतो.झाडूला देवी लक्ष्मीशी जोडण्यात आलं आहे.
3/9
सूर्यास्तानंतर अंधाराच्या वेळी घराचा मुख्य दरवाजा बंद करु नये. संध्याकाळच्या वेळी देवी-दैवतांचं आगमन होते. जर दरवाजा बंद केला तर लक्ष्मी नाराज होते.
सूर्यास्तानंतर अंधाराच्या वेळी घराचा मुख्य दरवाजा बंद करु नये. संध्याकाळच्या वेळी देवी-दैवतांचं आगमन होते. जर दरवाजा बंद केला तर लक्ष्मी नाराज होते.
4/9
तसेच, संध्याकाळच्या वेळी कोणत्याही व्यक्तीने झोपू नये. संध्याकाळच्या वेळी झोपल्यास घरात नकारात्मकता येते. यामुळे घराची प्रगती देखील होत नाही.
तसेच, संध्याकाळच्या वेळी कोणत्याही व्यक्तीने झोपू नये. संध्याकाळच्या वेळी झोपल्यास घरात नकारात्मकता येते. यामुळे घराची प्रगती देखील होत नाही.
5/9
संध्याकाळच्या वेळी तुळशीची पानेही तोडू नयेत. तुम्ही असं केल्यास तुम्हाला दोष लागू शकतो. आणि देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.
संध्याकाळच्या वेळी तुळशीची पानेही तोडू नयेत. तुम्ही असं केल्यास तुम्हाला दोष लागू शकतो. आणि देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.
6/9
एक गोष्ट लक्षात ठेवा संध्याकाळच्या वेळी चुकूनही कोणाला दही, मीठ, हळद आणि धन दान करु नका. असं करण अशुभ मानलं जातं.
एक गोष्ट लक्षात ठेवा संध्याकाळच्या वेळी चुकूनही कोणाला दही, मीठ, हळद आणि धन दान करु नका. असं करण अशुभ मानलं जातं.
7/9
संध्याकाळच्या वेळी कपडे धुवणं किंवा साफ करणं फार अशुभ मानलं जातं. याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो.
संध्याकाळच्या वेळी कपडे धुवणं किंवा साफ करणं फार अशुभ मानलं जातं. याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो.
8/9
अनेकांना संध्याकाळच्या वेळी नखं कापणे, केस कापण्याची सवय असते. पण, वास्तूनुसार, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.
अनेकांना संध्याकाळच्या वेळी नखं कापणे, केस कापण्याची सवय असते. पण, वास्तूनुसार, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.
9/9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 23 July 2026: आजचा गुरूवार 6 राशींचं नशीब पालटणारा! अनेक शुभ योग जुळले, दत्तकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा गुरूवार 6 राशींचं नशीब पालटणारा! अनेक शुभ योग जुळले, दत्तकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Shravan Somvar 2026: यंदाचे श्रावणी सोमवार पॉवरफुल! तुमच्या राशीनुसार भोलेनाथांना 'या' वस्तू अर्पण करा, घरात सुख-समृद्धी, पापमुक्ती, इच्छापूर्ती, ज्योतिषशास्त्र...
यंदाचे श्रावणी सोमवार पॉवरफुल! तुमच्या राशीनुसार भोलेनाथांना 'या' वस्तू अर्पण करा, घरात सुख-समृद्धी, पापमुक्ती, इच्छापूर्ती, ज्योतिषशास्त्र...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!';  उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget