एक्स्प्लोर

Iran Vs Israel War: इराण-इस्रायल युध्दाचा भारताला काय फटका बसणार? समजून घ्या 5 महत्त्वाचे मुद्दे

या युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल ? भारतासमोर कोणती आव्हान उभी राहतील ? जाणून घेऊया सोप्या शब्दात . .

Israel Iran war: इराण आणि इस्रायलमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले आहे . दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले होत असून क्षेपणास्त्रे डागली जात आहेत .ज्यामुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत .आता मध्य पूर्वमध्ये सुरू असलेलं हे युद्ध केवळ दोन देशांमध्ये राहिलं नाही तर त्याचा संपूर्ण जगावर व्यापक परिणाम होणार आहे . इस्त्रायलनं इराणवर तिसऱ्या दिवशी हल्ले सुरु ठेवले आहेत. इस्त्रायलनं इराणच्या  संरक्षण मंत्रालयावर हल्ला केल्याचा दावा केला. इराणची राजधानी तेरहानमध्ये देखील हल्ले केल्याचा दावा इस्त्यालनं केला आहे. इराणमध्ये एका रहिवासी हल्ले झाले आहेत. या युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल ? भारतासमोर कोणती आव्हान उभी राहतील ? जाणून घेऊया सोप्या शब्दात . .

विमान प्रवास महागणार

भारत आणि पाकिस्तानच्या युद्धानंतर भारतासाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद आहे .दरम्यान इराक आणि इराणचे हवाई क्षेत्र हे बंद करण्यात आले आहे . या पार्श्वभूमीवर युरोप, अमेरिका किंवा कॅनडाला जाणाऱ्या कोणत्याही भारतीय विमानाला मोठा वळसा घालून जावे लागेल . परिणामी इराण इस्रायल युद्धाचा सर्वात मोठा फटका हवाई प्रवासाला बसू शकतो . भारतीय विमानांना लांब अंतर कापवे लागत असल्याने विमान भाडे वाढण्याची शक्यता आहे .

कच्च्या तेलाच्या किमती

इराण इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत . इराण इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर केवळ दोन दिवसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते की कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे .जर इराण इजराइल युद्ध असेच सुरू राहिले तर कच्च्या तेलाच्या किमती आठ ते नऊ टक्क्यांनी वाढवू शकतात असा तज्ञांचा अंदाज आहे .या परिस्थितीत भारताच्या आयात बिलामध्ये वाढ होऊ शकते .  अल्पावधीत भारतावर इतका परिणाम होणार नाही असं सांगितलं जात आहे .

पेट्रोलच्या किमती वाढणार

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील 20% तेल व्यापार होतो .ही सामुद्रधुनी उत्तरेला इराण आणि दक्षिणेला अरबस्थानशी जोडली गेली आहे .इराण आणि इज्रायलच्या युद्धामुळे जर या मार्गात अडथळे आले तर इराक,सौदी अरेबिया आणि युएईमधून येणारा तेल पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे .असे झाले तर भारताला तेल आयात करणे कठीण जाईल .ज्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतील .

रुपया कमकुवत होईल

इराण इज्रायल युद्ध लवकर संपलं नाही तर डॉलरची मागणी वाढेल असं तज्ञांचे मत आहे .असे झाले तर भारतीय रुपयावर थेट दबाव वाढेल .हा दबाव वाढल्याने देशाच्या व्यापार तुटीत व चालू खात्यातील तुटीवरही याचा परिणाम होऊ शकतो .रुपयाचे मूल्य कमी झाले तर खरेदी करत असलेल्या वस्तू अधिक महाग होतील .

भारतीय कामगारांसाठी संकट

भारतातील सुमारे एक कोटी लोक कामासाठी आखाती देशांमध्ये जातात .गेल्या वर्षभरात आखाती देशात कामासाठी गेलेल्या कामगारांनी 45 अब्ज डॉलर भारतात पाठवले .हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर होते .मात्र इराण इस्रायल युद्ध आणखी भडकले तर अशा परिस्थितीत तब्बल एक कोटींहून अधिक कामगारांचे काम धोक्यात येईल .ज्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल .

महत्त्वाच्या बातम्या

भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
'देशात जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकन नागरिक..' अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा कायम, सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्पचा आदेश रद्द, लाखो भारतीयांना दिलासा
'देशात जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकन नागरिक..' अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा कायम, सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्पचा आदेश रद्द, लाखो भारतीयांना दिलासा
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget