एक्स्प्लोर

ठाण्यात थंडीचा पारा वाढल्याने दिवसभर हवेत गारठ; नागरिकांनी घेतला शेकोटीचा आसरा

Thane: थंडीचा परिणामामुळे  दिवसभर हवेत गारठा जाणवत आहे. तर दुसरीकडे  वाढत्या थंडीमुळं सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची संख्या घटली आहे. 

Thane Latest Marathi News Update: भिवंडी शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरत असल्याने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून  जिल्ह्यातील सर्वच शहरासह ग्रामीण भागातील  तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने कडाक्याची थंडी वाजत आहे. या थंडीचा परिणामामुळे  दिवसभर हवेत गारठा जाणवत आहे. तर दुसरीकडे  वाढत्या थंडीमुळं सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची संख्या घटली आहे. 

जिल्ह्यात सर्वात कमी १०  अंश सेल्सिअस तापमानाची नोंद  कल्याणात  झाली. त्यापाठोपाठ भिवंडी व ग्रामीण भागासह  डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाण्यातही पारा घसरलेला दिसून आला. त्यामुळे थंडीचा अनुभव नागरिकांना येत आहे. सकाळी आणि रात्री चांगली थंडी जाणवत आहे. ठाणे जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून तापमान घसरल्याची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात तापमानात घट झाल्याने जवळपास सर्वच शहरात गारठा अनुभवास मिळाला. उत्तरेतून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे आणि कमी झालेल्या आर्द्रतेमुळे किनाऱ्यापासून अंतर्गत भागात तापमानात घट होत असल्याचे सांगितले आहे. येत्या २,३ दिवसात असाच अनुभव येईल. पुढे तापमानात वाढ होईल असा अंदाजही व्यक्त केला आहे. दरम्यान  आज  तापमानात आणखी काही   अंश  सेल्सिअसने  घट   झाल्याने  वातावरणातील  गारठा  आजही कायम असल्याने नागरिकांनी  ठिकठिकाणी  शोकोटी पेटवून  उब  घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

पालघरमध्येही हुडहुडी भरली

राज्याबरोबर पालघर जिल्ह्यात ही सध्या हुडहुडी वाढू लागली आहे आणि त्याचा परिणाम पालघर मध्ये सुद्धा जाणू लागला आहे पालघर जिल्ह्यातही थंडीचा कडाका जाणवू लागला लागला आहे अनेकांचे कपाटात गेलेले स्वेटर आणि कान टोप्या पुन्हा बाहेर निघू लागले आहेत.  थंडीमुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या संख्येतही घट झाली आहे,, आणि अशातच पुढील काही दिवस थंडीचा कडाका वाढणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागांसह जव्हार मोखाडा विक्रमगड या भागातही थंडीचा प्रभाव जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे,, जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना मार्गदर्शक सूचनाही देण्यात आले आहेत थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे वापरण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे तसेच आपली जे पशुधन आहेत यांची सुद्धा काळजी घेण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनाही कृषी विभागाकडून सल्ला देण्यात आलेला आहे की पिकांना पाणी देण्यासाठी रात्री किंवा पहाटेची वेळ निवडावी जेणेकरून जमिनीचे तापमान हे टिकून राहील. या थंडीच्या आगमनात मात्र तरुणाई ही उत्साहीत दिसून येत आहे थंडीचा आनंद घेत पहाटे समुद्रकिनारी तरुण वर्ग समुद्रकिनारी व्यायाम करताना दिसून येत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Panvel Karjat Local Train: पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार, प्रवाशांचा अर्धा तास वाचणार, नेमका काय फायदा होणार?
पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार, प्रवाशांचा अर्धा तास वाचणार, नेमका काय फायदा होणार?
ट्रेनिंग देण्यासाठी दिल्लीहून आला आणि तरुणीवर अत्याचार केला, बदलापुरात धक्कादायक घटना
ट्रेनिंग देण्यासाठी दिल्लीहून आला आणि तरुणीवर अत्याचार केला, बदलापुरात धक्कादायक घटना
Vasai Virar Police : बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या 166 परदेशी नागरिकांचा विरार पोलिसांवर आर्थिक अन् मनुष्यबळाचा ताण; दिवसाला 51 हजारांचा खर्च
बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या 166 परदेशी नागरिकांचा विरार पोलिसांवर आर्थिक अन् मनुष्यबळाचा ताण; दिवसाला 51 हजारांचा खर्च
Badlapur IVF Racket : स्त्री बीज विक्रीचं राज्याबाहेर कनेक्शन; एकाच महिलेचा अनेकदा डोनर म्हणून वापर, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
स्त्री बीज बेकायदेशीर विक्री प्रकरणाचे राज्याबाहेर कनेक्शन; खोटे आधारकार्ड तयार करून एकाच महिलेचे अनेकदा डोनर म्हणून वापर, तपासात धक्कादायक माहिती उघड

व्हिडीओ

Nagpur Bull Attack : वंदना देवीकर यांच्यावर वळूचा हल्ला, नागपुरात खुंखार वळूची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Shivsena vs BJP in BMC | विकासकामांसाठी 36 हजार कोटींच्या ठेवी मोडणार Special Report
Malegaon Namaz Pathan | मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागात नमाज पठण,भाजप आक्रमक Special Report
Mumbai Local | कल्याण स्टेशनवरच्या प्रवासाची जीवघेणी कसरत, प्रवाशांचे 'अच्छे दिन' कधी? Special Report
Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Zimbabwe: अखेर कॅप्टन सूर्या अन् गुरुजी गंभीर यांच्या अतिआत्मविश्वासाचं विमान जमिनीवर आलं! झिम्बाब्वेविरुद्ध दोन बदलांवर आले, अशी असणार टीम इंडिया
अखेर कॅप्टन सूर्या अन् गुरुजी गंभीर यांच्या अतिआत्मविश्वासाचं विमान जमिनीवर आलं! झिम्बाब्वेविरुद्ध दोन बदलांवर आले, अशी असणार टीम इंडिया
Rohit Pawar Baramati: बारामतीतही रोहित पवारांच्या पदरी निराशा, डीजीसीए, व्हीएसआर कंपनीविरोधात FIR दाखल करायला पोलिसांचा नकार, काय कारण सांगितलं?
बारामतीतही रोहित पवारांच्या पदरी निराशा, डीजीसीए, व्हीएसआर कंपनीविरोधात FIR दाखल करायला पोलिसांचा नकार, काय कारण सांगितलं?
Sanjay Raut Acquitted In Mira Bhayandar Toilet Scam Case: मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात संजय राऊत निर्दोष, सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
मोठी बातमी : मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात संजय राऊत निर्दोष, सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
West Indies vs South Africa: तर आज टीम इंडिया जिंकूनही मार्ग अत्यंत खडतर होणार! ज्या दक्षिण आफ्रिकेच्या हातून रोहित सेनेनं वर्ल्डकप खेचला तीच घायाळ दक्षिण आफ्रिका मायदेशात काळ बनून आली
तर आज टीम इंडिया जिंकूनही मार्ग अत्यंत खडतर होणार! ज्या दक्षिण आफ्रिकेच्या हातून रोहित सेनेनं वर्ल्डकप खेचला तीच घायाळ दक्षिण आफ्रिका मायदेशात काळ बनून आली
Sharad Pawar: शरद पवारांनी राज्यसभा निवडणूक लढवली तर बिनविरोध निवडून येतील, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरे राज्यसभेच्या जागेचा हट्ट सोडणार?
शरद पवारांनी राज्यसभा निवडणूक लढवली तर बिनविरोध निवडून येतील, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरे राज्यसभेच्या जागेचा हट्ट सोडणार?
Ajit Pawar: मेलो तरी न्याय देत नाहीत, न्याय मागायचा तरी कुणाकडं? अजितदादांनी शेवटच्या श्वासापर्यंत जीवापाड जपलेल्या बारामतीकरांचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रोश
मेलो तरी न्याय देत नाहीत, न्याय मागायचा तरी कुणाकडं? अजितदादांनी शेवटच्या श्वासापर्यंत जीवापाड जपलेल्या बारामतीकरांचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रोश
India vs Zimbabwe: टीम इंडियाला नुसतं जिकून चालणार नाही, तर बरंच गणित सुद्धा जमवावं लागणार! वेस्ट इंडिजचा निकाल सुद्धा करेक्ट कार्यक्रम करणार
टीम इंडियाला नुसतं जिकून चालणार नाही, तर बरंच गणित सुद्धा जमवावं लागणार! वेस्ट इंडिजचा निकाल सुद्धा करेक्ट कार्यक्रम करणार
Shikhar Dhawan: इकडं शिखर धवन दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला अन् पहिल्या बायकोला 5.7 कोटी रुपये 9 टक्के व्याजाने परत द्यावेच लागणार! नेमकं घडलं तरी काय?
इकडं शिखर धवन दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला अन् पहिल्या बायकोला 5.7 कोटी रुपये 9 टक्के व्याजाने परत द्यावेच लागणार! नेमकं घडलं तरी काय?
Embed widget