एक्स्प्लोर

नोव्हेंबरमध्ये एयरटेलच्या ग्राहकाच्या संख्येत 43.7 लाखांची वाढ- TRAI

ट्रायच्या (TRAI) नव्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक ग्राहक हे एयरटेलशी (Airtel) जोडले गेलेत. याच कालावधीत व्होडाफोन आयडीयाला (Vodafone Idea) मोठा फटका बसला असून त्यांनी 28.9 लाख ग्राहक गमावले आहेत.

नवी दिल्ली: भारती एयरटेलच्या वापरकर्त्यांच्या संख्येत नोव्हेंबर महिन्यात तब्बल 43.7 लाखांची वाढ झाल्याचं दिसून आलंय. त्यानंतर रिलायन्स जियोचा नंबर लागत असून नोव्हेंबर महिन्यात 19.36 लाख वापरकर्त्यांची वाढ झाली आहे. ट्रायच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.

एयरटेलच्या 43.7 लाख नव्या वापरकर्त्यांमुळे आता या कंपनीची ग्राहक संख्या ही 33.46 कोटी इतकी झाली आहे. तर रिलायन्स जियो हे ग्राहकांच्या संख्येत देशात पहिल्या क्रमांकावर असून त्याच्या ग्राहकांची संख्या ही 40.82 कोटी इतकी आहे.

नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक फटका व्होडाफोन-आयडीया या कंपनीला बसला असून एकाच महिन्यात 28.9 लाख ग्राहकांनी या कंपनीला रामराम करुन इतर कंपन्यांकडे आपला मोर्चा वळवल्याचं दिसून आलंय. इतक्या मोठ्या संख्येने ग्राहकांनी साथ सोडल्यानंतर व्होडाफोन-आयडीयाच्या वापरकर्त्यांची संख्या आता 28.99 कोटी इतकी झाली आहे.

BSNL, Airtel आणि Jio कंपनीच्या दीर्घ वैधतेसह फ्री कॉलिंगच्या बेस्ट ऑफर्स

ऑक्टोबर 2020 ते नोव्हेंबर 2020 या दरम्यान भारतातील टेलिफोन ग्राहकांची संख्या ही 11 लाख 75 हजार इतकी म्हणजे 0.30 टक्क्यांनी वाढली. यामध्ये शहरी ग्राहक हे 6 लाख 48 हजार तर ग्रामीण ग्राहक हे 5 लाख 26 हजार इतके आहेत. भारतातील टेलीडेन्सिटी ही 86.38 वरुन आता 86.56 इतकी झाली आहे.

ट्रायच्या आकडेवारीनुसार 83.83 टक्के ग्राहक हे अॅक्टिव्ह आहेत. यामध्ये भारती एयरटेलचे सर्वाधिक म्हणजे 96.63 टक्के ग्राहक हे अॅक्टिव्ह आहेत.

भारतातील टॉपच्या पाच कंपन्या या 98.84 टक्के ब्रॉडबॅन्ड बाजारपेठ व्यापतात. त्यामध्ये रिलायन्स जियो 4 लाख 10 हजार, भारती एयरटेल एक लाख 74 हजार, व्होडाफोन आयडीया एक लाख 20 हजार तर सार्वजनिक कंपनी BSNL ही 26 हजार ग्राहकांपर्यंत पोहोचली आहे.

TRP scam : टीआरपी मार्गदर्शक तत्वांच्या पुनरावलोकनासाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात मोठी वाढ, सोने 2300 रुपयांनी महागले, जाणून घ्या सोने चांदीचे लेटेस्ट दर
सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ, चांदी 3000 रुपयांनी महागली, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Embed widget