एक्स्प्लोर

PUBG गेम भारतात पुन्हा सुरु होणार? कंपनीच्या तयारीमुळे गेम लव्हर्सच्या आशा कायम

PUBG कॉर्पोरेशनने देखील भारतात कर्मचारी भरती सुरू केली. इतकेच नाही तर मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये गेम्सचे टीझरही लाँच केले गेले. त्यानंतर असा विचार केला जात होता की हा गेम लवकरच पुन्हा भारतात प्रवेश करेल.

मुंबई : यावर्षी 26 जानेवारीला FAUG गेम लॉन्च करण्यात आला आहे. परंतु गेम प्रेमी अद्याप PUBG Mobile India ची प्रतीक्षा करत आहेत. PUBG गेमची आवड असणाऱ्या लोकांना आशा आहे की PUBG नक्कीच भारतात पुन्हा सुरु होईल. केंद्र सरकारने टिक टॉकसह अनेक चीनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी घातली आहे. यात बर्‍याच गेम अॅपचाही समावेश आहे. परंतु PUBG वेडे आहेत त्यांच्यासाठी चांगली बातमी अशी आहे की सरकारने PUBG ला या यादीतून वगळले आहे. म्हणजेच PUBG पुन्हा सुरु होईल अशी अपेक्षा आहे.

PUBG भारतात परत येण्याची शक्यता

एका आरटीआयला उत्तर देताना मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशनने म्हटलं होतं की सरकारने PUBG वर बंदी घातलेली नाही. त्यामुळे असे मानले जात आहे की मंत्रालयाने आयटी कायदा 2000 च्या कलम 69 ए अंतर्गत या गेमपर्यंत सार्वजनिक प्रवेश अवरोधित केला आहे. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्रालयाने असंही म्हटले आहे की, त्या काळात PUBG/Krfton आणि सरकार यांच्यात अधिकृत चर्चा झालेली नाही. या सर्व प्रकारानंतर हा गेम भारतात परत येऊ शकेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

PUBG ची तयारी पूर्ण

भारतात PUBG बंदीनंतर Tencent Games कंपनीकडून PUBG मोबाइलचे हक्क मागे घेण्यात आले होते. या व्यतिरिक्त, PUBG कॉर्पोरेशनने देखील भारतात कर्मचारी भरती सुरू केली. इतकेच नाही तर मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये गेम्सचे टीझरही लाँच केले गेले. त्यानंतर असा विचार केला जात होता की हा गेम लवकरच पुन्हा भारतात प्रवेश करेल. अलीकडेच कंपनीने अनीश अरविंद यांना PUBG मोबाइल इंडियाचे कंट्री मॅनेजर म्हणूनही नियुक्त केले आहे. हे सर्व पाहता असे दिसते की कंपनीला कोणत्याही परिस्थितीत PUBG भारतात परत आणायचे आहे. यासाठी सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळण्याची वाट पाहिली जात आहे.

Web Explainer | Airtel च्या मदतीने PUBG चा परतण्याचा प्रयत्न

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget