एक्स्प्लोर

पुण्यात ITI च्या 138 विद्यार्थ्यांना तांत्रिक चुकीमुळे शून्य गुण

पुणे : पुण्याच्या औँधमधील आयटीआयच्या 138 विद्यार्थ्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. या 138 विद्यार्थ्यांना शून्य मार्क्स मिळाल्याचं गुणपत्रिकेत दिसत आहे.   दोन महिन्यांपूर्वी या विद्यार्थ्यांना त्यांच्या दुसऱ्या सत्राचे निकाल मिळाले. यात शून्य मार्क्स मिळाल्यानं अधिक चौकशी केली असता ही तांत्रिक चूक असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. तसेच या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायला लावली. मात्र अजूनही फेरपरीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांच्या हाती सुधारित निकाल आलेला नाही.   औँधच्या आयटीआयमध्ये 2600 विद्यार्थी प्रशिक्षण घेतात. यापैकी काही विद्यार्थ्यांना तिन्ही सेमिस्टरमध्ये शून्य मार्क्स मिळाले आहेत. त्यामुळे चौथ्या सेमिस्टरची परीक्षा द्यायची कशी हा प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत आहे.   विशेष म्हणजे केवळ औंधमधल्या आयटीआयमध्येच नाही तर राज्यातल्या इतर आयटीआयमध्येही ही परिस्थिती निर्माण झाल्याचं समजतं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस यंत्रणा ही सरकारच्या दबावाखाली, हुकूमशाहीचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही, विकास लवांडे प्रकरणावरुन शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल
पोलीस यंत्रणा ही सरकारच्या दबावाखाली, हुकूमशाहीचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही, विकास लवांडे प्रकरणावरुन शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल
तू माझी नाही झाली, तर कोणाचीच होऊ देणार नाही, तरुणीसह तिच्या मित्रावर अॅसिड हल्ला, धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं
तू माझी नाही झाली, तर कोणाचीच होऊ देणार नाही, तरुणीसह तिच्या मित्रावर अॅसिड हल्ला, धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं
वारकरी संप्रदायाविषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप, विकास लवांडेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात, रोहित पवार पोलिस स्टेशनमध्ये दाखल
वारकरी संप्रदायाविषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप, विकास लवांडेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात, रोहित पवार पोलिस स्टेशनमध्ये दाखल
Manoj Shirure NEET Exam 2026 Paper Leak: पहिले NEET पेपर फोडणाऱ्या, विकणाऱ्यांना पकडले; आता थेट विद्यार्थ्याच्या वडिलांना अटक, पुण्यात काय घडलं?
पहिले NEET पेपर फोडणाऱ्या, विकणाऱ्यांना पकडले; आता थेट विद्यार्थ्याच्या वडिलांना अटक, पुण्यात काय घडलं?

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipake : अभिजीतने चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, अभिजीतच्या चिंतेनं आई-वडील गहिवरले
चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, भारतात येऊन नोकरी करावी, अभिजीतच्या चिंतेनं आई-वडील गहिवरले
Vidhan Parishad Election : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
LIC : गुड न्यूज, एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Bank Layoff: कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचे नवे एक्स अकाऊंट सुरु, अभिजीत दीपकेची माहिती, योगेंद्र यादव यांचं CJP बद्दल मोठं वक्तव्य
2 लाख फॉलोअर्स असलेलं एक्स अकाऊंट बंद, अभिजीत दीपकेकडून CJP चं नवं खातं सुरु
Cockroach Janta Party: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची पहिली राजकीय मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
 धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
Embed widget