एक्स्प्लोर

माऊलींच्या इंद्रायणीचं पावित्र्य धोक्यात, उदय सामंत म्हणले, नदीबाबत सकारात्मक पावलं उचलणार

आमदार महेश लांडगे यांनी या संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. आमदार महेश लांडगे यांच्या लक्षवेधीस उत्तर देताना मंत्री सामंत यांनी ही ग्वाही दिली आहे. 

नागपूर पुण्यातील देवाच्या आळंदीतील (Alandi) इंद्रायणी नदी प्रदुषणाबाबत (Indrayani Pollution)  विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सरकारने   इंद्रायणी नदीबाबत सकारात्मक पावले उचलणार असल्याची ग्वाही  दिली आहे.  इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करणार,अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.  मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात आदेश दिल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे.  आमदार महेश लांडगे यांनी या संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. आमदार महेश लांडगे यांच्या लक्षवेधीस उत्तर देताना मंत्री सामंत यांनी ही ग्वाही दिली आहे. 

इंद्रायणी नदीच्या काठावरती बेकायदेशीर कत्तलखाने आहेत. ⁠रात्री जनावरांची कत्तल केली जाते ते सर्व नदी पात्रात सोडलं जातं. वारकरी त्याच इंद्रायणी नदीच पाणी तिर्थ म्हणून घेतात ⁠हे थांबणार आहे का? असा सवाल दिलीप मोहिते पाटील यांनी केला.  यावर उत्तर देताना उदय सामंत  म्हणाले,   इंद्रायणी नदी प्रदूषणाबात तीन ते चार वर्षे चालेल असे काम सुरु आहे. डीपीआर तीन महिन्यात ठरवून निविदा काढली जाईल. अनधिकृत गोदामामधील घाण पाण्याची तपासणी केली जाईल तसे आदेश पर्यावरण विभागास दिले जणार आहे.  

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी 

आषाढी वारी, कार्तिकी एकादशी अशा प्रसंगी लाखो वारकरी आळंदीनगरीत दाखल होतो. तेव्हा याच इंद्रायणी नदीत ते पवित्र स्नान करतात अन् तीर्थ म्हणून हेच रसायनयुक्त पाणी पितात. पण आता वारकरी अन स्थानिकांना या पाण्यामुळं आजार जडत आहेत. गेल्या सात वर्षांपासून अनेकदा अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तशा तक्रारी ही करण्यात आल्या आहेत. 

इंद्रायणी नदीबाबतची ही उदासीनता कधी दूर होणार?

महाराष्ट्र प्रदूषण मंडळ या इतक्या गंभीर विषयाची जबाबदारी घ्यायला कधीच तयार नसतं. तर दुसरीकडे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अन् उद्योग मंत्री यांना ही केवळ आषाढी वारी, कार्तिकी एकादशी अन संजीवन समाधी सोहळ्यावेळीच याची आठवण होते. लाखो वारकाऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या या इंद्रायणी नदीबाबतची ही उदासीनता कधी दूर होणार? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ

एकीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार केवळ आश्वासनं देण्यावर धन्यता मानत आहे. इंद्रायणी नदीने मोकळा श्वास घ्यावा एवढी माफक अपेक्षा ठेवणाऱ्या वारकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचं पाप त्यांच्या माथी पडतंय, याचा मात्र त्यांना विसर पडलाय. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking News Updates: मोठी बातमी ! नसरापूरच्या नराधमाला फाशीच, पुणे सत्र न्यायालयाच निर्णय
Maharashtra Live Breaking News Updates: मोठी बातमी ! नसरापूरच्या नराधमाला फाशीच, पुणे सत्र न्यायालयाच निर्णय
Nasrapur Case Final Verdict: भीमराव कांबळेला फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणते मुद्दे ठरले महत्त्वाचे? आरोपीच्या वकिलांनी तो मुद्दा पुढे केला पण...; सरकारी वकिलांनी सांगितली कोर्टातील इनसाईड स्टोरी
भीमराव कांबळेला फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणते मुद्दे ठरले महत्त्वाचे? आरोपीच्या वकिलांनी तो मुद्दा पुढे केला पण...; सरकारी वकिलांनी सांगितली कोर्टातील इनसाईड स्टोरी
Pune Nasrapur Case Result: नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा; कोर्टाने निकाल देताच रडले, बाहेर येऊन पीडित चिमुकलीचे वडील म्हणाले...
नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा; पीडित चिमुकलीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Nasrapur Case Final Result :
"तोंडात 21 सेमी पॅंन्ट कोंबली, 18 जखमा केल्या"; न्यायाधीशांनी नसरापूर केसमधील निकाल वाचनावेळी आरोपीच्या क्रूरतेचा पाढा वाचत मांडले महत्त्वाचे मुद्दे

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुम्हाला हवा असलेला पंतप्रधान होऊ नये म्हणून ही छाटाछाटी सुरुय, संघाला मान्य आहे का? उद्धव ठाकरेंचा सवाल, म्हणाले, 'फडणवीसांना मराठी येत नसेल, तर...'
तुम्हाला हवा असलेला पंतप्रधान होऊ नये म्हणून ही छाटाछाटी सुरुय, संघाला मान्य आहे का? उद्धव ठाकरेंचा सवाल, म्हणाले, 'फडणवीसांना मराठी येत नसेल, तर...'
Uddhav Thackeray:शाह सेनेच्या गद्दाराला सुपारी दिलीय, फडणवीसांना इथं गुंतवून ठेवा; हा खाऊसाहेब वाकचौरे जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी, सापडला तर सोडू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दाराला सुपारी दिलीय, फडणवीसांना इथं गुंतवून ठेवा; हा खाऊसाहेब वाकचौरे जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी, सापडला तर सोडू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Nasrapur Case Final Result :
"तोंडात 21 सेमी पॅंन्ट कोंबली, 18 जखमा केल्या"; न्यायाधीशांनी नसरापूर केसमधील निकाल वाचनावेळी आरोपीच्या क्रूरतेचा पाढा वाचत मांडले महत्त्वाचे मुद्दे
मोठी बातमी : अमित शाहांकडून एकनाथ शिंदेंना सुपारी, मात्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना
मोठी बातमी : अमित शाहांकडून एकनाथ शिंदेंना सुपारी, मात्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना
Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचारातील नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, ना मे महिन्याची सुट्टी घेतली, ना सुनावणीत खंड, पुणे कोर्टाचा देशाला अभिमान, पोलिसांसह तपास यंत्रणांचं भर कोर्टात कौतुक!
नसरापूर अत्याचारातील नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, ना मे महिन्याची सुट्टी घेतली, ना सुनावणीत खंड, पुणे कोर्टाचा देशाला अभिमान, पोलिसांसह तपास यंत्रणांचं भर कोर्टात कौतुक!
Pune Nasrapur Case Result: भीमराव कांबळे आता फासावर चढा, न्यायाधीशांनी ठणकावलं; नसरापूर प्रकरणी मोठा निर्णय, कोर्टात काय काय घडलं?
भीमराव कांबळे आता फासावर चढा, न्यायाधीशांनी ठणकावलं; नसरापूर प्रकरणी मोठा निर्णय, कोर्टात काय काय घडलं?
विरहाच्या धगीवर “आभाळाचा अभिषेक”...
विरहाच्या धगीवर “आभाळाचा अभिषेक”...
Pandharpur News: रात्रभर पाऊस, पहाटे मोटार सुरू करायला गेले अन् घात झाला; विजेचा शॉक लागून शेतकरी पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू, पंढरपूरमधील हृदयद्रावक घटना
रात्रभर पाऊस, पहाटे मोटार सुरू करायला गेले अन् घात झाला; विजेचा शॉक लागून शेतकरी पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू, पंढरपूरमधील हृदयद्रावक घटना
Embed widget