एक्स्प्लोर

Dada Bhuse : ठाणेनंतर नाशिकच्या शिवसैनिकांची गर्दी, बीकेसी मैदान कमी पडणार : मंत्री दादा भुसे 

Dada Bhuse : बीकेसी मैदानावर (BKC Ground) गर्दी पाहायला मिळणार असून मैदान कमी पडणार असल्याचे पालकमंत्री दादा भूसे (Minister Dada Bhuse) यांनी सांगितले 

Dada Bhuse : लाखो शिवसैनिकांच्या कष्टावर त्यांच्या कामावर त्यांच्या रक्तावर शिवसेना (Shivsena) उभी राहिलेली आहे. शिवाय ठाणे (Thane) जिल्ह्यानंतर नाशिक (Nashik) जिल्ह्यांतून हजारो शिवसैनिक मुंबईला (Mumbai) रवाना झाले आहेत. त्यामुळे आज सायंकाळीच बीकेसी मैदानावर (BKC Ground) गर्दी पाहायला मिळणार असून बीकेसी मैदान कमी पडणार असल्याचे पालकमंत्री दादा भूसे (Minister Dada Bhuse) यांनी सांगितले 

दसरा मेळाव्यासाठी नाशिकमधून शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी श्री काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेऊन मुंबईकडे प्रस्थान सुरू केले आहे. पंचवटीतील या मंदिरात आज सकाळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे तसेच खासदार हेमंत गोडसे, जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह अन्य प्रमुख पदधिकाऱ्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले. 

मुंबईतील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा संपन्न होतो आहे. हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार धर्मवीर आनंद दिघे यांची कार्यपद्धती, शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विचारांचा सोनं लुटण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक मुंबईकडे रवाना होत आहेत आणि आपल्या त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने आनंदामध्ये वाजत गाजत मुंबईला आम्ही सगळेजण रवाना होत असल्याचे भुसे यांनी सांगितले.  

नाशिक म्हटलं की स्पर्शाने पवित्र झालेला आहे. आपला नाशिकचे वैभव असलेले हे काळाराम मंदिर. या मंदिरामध्ये दर्शन घेतले असून महाराष्ट्राची प्रगती होऊ दे. देशाच्या पातळीवर अग्रगण्य राज्य म्हणून आपण महाराष्ट्राच्या ठिकाणी होऊ देत. समाजातील सर्व घटक अगदी झोपडीतला शेवटचा जो आमचा माणूस आहे. त्याची प्रगती साध्य होऊ द्या अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी केली आहे. शेतकरी असेल कष्टकरी असेल समाजातील सर्व घटक यांना आशीर्वाद लाभावेत अशा प्रकारची प्रार्थना केलेली आहे. दररोजचे जे काही रुटीन व्यवहार दळणवळण असे ते पण चालू राहील. त्यासाठीचे नियोजन करण्यात आलेले असून कुठल्याही गोष्टीला गालबोट लागणार नाही, याचे पूर्ण नियोजन करण्यात आले. 

ठाणेनंतर नाशिकच्या शिवसैनिकांची गर्दी 
राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर शिवसैनिक असून भले तो झोपडीतला असेल रस्त्यावरचा असेल तो जनतेची सेवा करीत असतो. जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतो त्याप्रमाणे त्याची कार्यपद्धती आहे. आणि अशा लाखो शिवसेनिकांच्या कष्टावर त्यांच्या कामावर त्यांच्या रक्तावर शिवसेना उभी राहिलेली आहे. शिवाय ठाणे जिल्ह्यानंतर नाशिक जिल्ह्यांतून हजारो शिवसैनिक मुंबईला रवाना झाले असून त्यामुळे आज सायंकाळीच बीकेसी मैदानावर गर्दी पाहायला मिळणार आहे. तो प्रत्येक शिवसैनिक दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार ग्वाही मंत्री दादा भुसे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, अवर सचिव स्तरावरच निर्णय; मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया
मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, अवर सचिव स्तरावरच निर्णय; मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया
Nashik News: मुंबईहून 40 जणांचा ग्रुप नाशिकमध्ये आला, रामकुंड परिसरात स्नान करताना चार मुलं बुडाली, एकाचा दुर्दैवी अंत
मुंबईहून 40 जणांचा ग्रुप नाशिकमध्ये आला, रामकुंड परिसरात स्नान करताना चार मुलं बुडाली, एकाचा दुर्दैवी अंत
Nashik News: 8 वर्षीय चिमुकलीच्या मृत्यूनंतर त्याच आश्रमशाळेतील 24 विद्यार्थी रुग्णालयात दाखल, प्रशासन अलर्ट मोडवर; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
8 वर्षीय चिमुकलीच्या मृत्यूनंतर त्याच आश्रमशाळेतील 24 विद्यार्थी रुग्णालयात दाखल, प्रशासन अलर्ट मोडवर; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget