एक्स्प्लोर

Nanded News : नांदेड जिल्ह्यात दोन दिवस 'ऑरेंज अलर्ट', गारपिटीचीही शक्यता; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

Nanded News : नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Nanded News : गेल्या आठवड्याभरापासून नांदेड जिल्ह्यामध्ये (Nanded District) अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) सतत कोसळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत आहे. विशेष म्हणजे फळपिके यांना सर्वाधिक फटका बसत आहे. अशात आता पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट'  जरी करण्यात आला आहे. हवामान विभागाने आज (3 मे) रोजी जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला असून, विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेष म्हणजे उद्या (4 मे) रोजी देखील येलो अलर्ट कायम असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

गेल्या काही दिवसात अवकाळी पावसामुळे जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. मागील आठवड्यात ठिकठिकाणी झालेली गारपीट, वादळी वारा यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. अशात पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने जिल्ह्यात आज (3 मे) रोजी पुन्हा येलो अलर्ट जाहीर केला आहे. या दिवशी विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी असा राहणार असल्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने जिल्ह्यात आज (3 मे) रोजी येलो अलर्ट जाहीर करताना, या दिवशी विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे उद्या (4 मे) रोजी देखील ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर उद्याच्या दिवशी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने ही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये काम करताना काळजी घ्यावी, वातावरण बदल होऊन पाऊस पडेल ही शक्यता गृहीत धरून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

नांदेड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान 

एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा नांदेड जिल्ह्याला देखील मोठं फटका बसला आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील एकूण 12 हजार 141 शेतकऱ्यांना अवकाळीचं फटका बसला असून, जिल्ह्यात 6 हजार 627 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असताना आता आणखी दोन दिवस जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Cyclone Mocha: या वर्षीचे पहिले चक्रीवादळ ओडिशाला धडकणार, येत्या 48 तासात बंगालच्या उपसागरात 'मोचा' चक्रीवादळाची निर्मिती 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget