एक्स्प्लोर

Tatkal Railway Reservation : रेल्वेच्या तत्काळ कोट्याला उच्च न्यायालयात आव्हान, रेल्वे मंत्रालयाला उत्तर दाखल करण्याचे आदेश

काळाबाजार करणाऱ्या दलालांपासून वाचविण्याचासुद्धा उद्देश तत्काळ तिकीट योजना आणली होती. मात्र, गरजू प्रवाशांना तिकीट विक्री करण्यात येत नाही. त्यामुळे मुळ उद्देशालाच बगल दिली जात असल्याचा केला आहे.

नागपूरः भारतीय रेल्वेतर्फे तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ कोट्यातून तिकीट विक्री करताना जादा दर वसूल केले जातात. या योजनेला नागपुरातील अजय माहेश्वरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करीत आव्हान दिले आहे. न्यायालयाने रेल्वे मंत्रालयाला यावर चार आठवड्यांमध्ये उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

जादा दराने विक्री कायद्याबाहेर

याप्रकरणी न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फाळके यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, तत्काळ आणइ प्रीमियम तत्काळ तिकीटाचे दराचे उदाहरण पाहिल्यास नागपूर ते वर्धा तिकीटाचे दर 205 रुपये आहे. हेच तत्काळ कोट्यातून 425 आणि प्रीमियम तत्काळ कोट्यातून तिकीट काढल्यास 980 रुपये आकारले जाते. अशा जादा दरामध्ये विक्री करताना कायद्याचे पालन होत नाही, असा दावा याचिकेमध्ये करण्यात आला आहे.

काळाबाजारी बंद करण्याच्या उद्देशाला हरताळ

1998-1999 सालच्या रेल्वे अर्थसंकल्पादरम्यान तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी आणि 2014 साली रेल्वेतर्फे वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेसनोटमध्येुसद्धा याचा उल्लेख केला होता. तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांपासून वाचविण्याचासुद्धा उद्देश या योजने मागे होता, असाही उल्लेख याचिकेत केला आहे. मात्र, अशा गरजू प्रवाशांना तिकीट विक्री करण्यात येत नसून या कोट्यातून तिकीट खरेदी करणाऱ्यांचा प्रवास पूर्वनियोजित असतो. रेल्वेतर्फे तीस टक्के आसान या कोट्यासाठी राखीव ठेवले जाते. त्यामुळे प्रवाशांना जादा दरामध्ये तिकीट खरेदी करावे लागते. याचिकाकर्त्यांतर्फे अजय माहेश्वरी यांनी स्वतः बाजू मांडली.

Nagpur Crime : काही दिवसांपूर्वीपर्यंत घट्ट मैत्री, मात्र मित्रानेच केला तिचा घात

मध्ये रेल्वेच्या 14 गाड्या पुन्हा रद्द

नागपूरः वर्धा येथे मध्य रेल्वेचे नॉन-इंटरलॉकिंग काम सुरू आहे. या कामामुळे 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान एक्स्प्रेस व मेमू अशा एकूण 14 गाड्या रद्ध करण्यात आल्या आहेत. नागपूर विभागातील वर्धा-चिटोडा सेक्शनदरम्यान दुसऱ्या कॉर्ड लाइनची दुरुस्ती आणि वर्धा यार्डमध्ये संशोधक व सिग्नलिंग परिवर्तन कार्यासाठी हे ब्लॉक घेण्यात आले आहे. त्यामुळे गाडी क्रमांक 01315/01316 वर्धा-बल्लारशाह-वर्धा मेमू, 01371/ 01372 अमरावती-वर्धा-अमरावती मेमू, 01373 वर्धा-नागपूर मेमू या गाड्या 21 ऑगस्टम्हणजे उद्यापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. 11040 गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस, 11403 नागपूर कोल्हापूर एक्स्प्रेस व 12119 अमरावती-अजनी एक्स्प्रेस आज म्हणजेच 20 ऑगस्टला आणि 22152 काझीपेठ-पुणे एक्स्प्रेस 21 ऑगस्टला रद्द करण्यात आली आहे. अचानक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्यामुळे गैरसोय होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

धक्कादायक... वीज चोरी उघडकीस आणणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yashwant Varma : पहिल्यांदा न्यायमूर्तींच्या बंगल्यात पैसा सापडलाच नाही म्हणाले अन् मध्यरात्री सुप्रीम कोर्टाकडून पोतीच्या पोती भरून जळालेल्या पैशाचा व्हिडिओ मध्यरात्री शेअर!
पहिल्यांदा न्यायमूर्तींच्या बंगल्यात पैसा सापडलाच नाही म्हणाले अन् मध्यरात्री सुप्रीम कोर्टाकडून पोतीच्या पोती भरून जळालेल्या पैशाचा व्हिडिओ मध्यरात्री शेअर!
Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंह राजपूतला विष दिलं की गळा दाबला, चॅटिंगमध्ये काय सापडलं? सीबीआय रिपोर्टमधील 10 महत्त्वाच्या गोष्टी
सुशांत सिंह राजपूतला विष दिलं की गळा दाबला, चॅटिंगमध्ये काय सापडलं? सीबीआय रिपोर्टमधील 10 महत्त्वाच्या गोष्टी
Devendra Fadnavis : फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Virat Kohli : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात किंग खानकडून कोहली कोहलीचा गजर, रिंकू सिंगकडून विराटचा अपमान? नेमकं काय घडलं?
आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात किंग खानकडून कोहली कोहलीचा गजर, रिंकू सिंगकडून विराटचा अपमान? नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 08 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra News 23 March 2025ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsSushant Singh Rajput Case : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कारण समोर, सीबीआयच्य अंतिम अहवालात काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yashwant Varma : पहिल्यांदा न्यायमूर्तींच्या बंगल्यात पैसा सापडलाच नाही म्हणाले अन् मध्यरात्री सुप्रीम कोर्टाकडून पोतीच्या पोती भरून जळालेल्या पैशाचा व्हिडिओ मध्यरात्री शेअर!
पहिल्यांदा न्यायमूर्तींच्या बंगल्यात पैसा सापडलाच नाही म्हणाले अन् मध्यरात्री सुप्रीम कोर्टाकडून पोतीच्या पोती भरून जळालेल्या पैशाचा व्हिडिओ मध्यरात्री शेअर!
Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंह राजपूतला विष दिलं की गळा दाबला, चॅटिंगमध्ये काय सापडलं? सीबीआय रिपोर्टमधील 10 महत्त्वाच्या गोष्टी
सुशांत सिंह राजपूतला विष दिलं की गळा दाबला, चॅटिंगमध्ये काय सापडलं? सीबीआय रिपोर्टमधील 10 महत्त्वाच्या गोष्टी
Devendra Fadnavis : फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Virat Kohli : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात किंग खानकडून कोहली कोहलीचा गजर, रिंकू सिंगकडून विराटचा अपमान? नेमकं काय घडलं?
आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात किंग खानकडून कोहली कोहलीचा गजर, रिंकू सिंगकडून विराटचा अपमान? नेमकं काय घडलं?
दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
Eknath Khadse : जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
Jaykumar Gore: कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले
कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले
Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
Embed widget