एक्स्प्लोर

Engineering Admission : इंजीनिअरींगची प्रवेशप्रक्रिया लांबणार, 15 तारखेला सीईटीचा निकाल

राज्यातील इतर विद्यापीठातील प्रवेशही पूर्ण झाले. मात्र, इंजीनिअरींगची प्रक्रिया अडकली आहे. CET परीक्षा झाल्यानंतर आता कुठे उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू झाली. परंतु, अद्यापही निकालाची घोषणा झाली नाही.

नागपूर: विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली असताना इंजीनीअरींग (Engineering) प्रवेश प्रक्रिय रखडली आहे. आतापर्यंत नोंदणीही सुरू झाली नाही. सीईटीचा (CET) निकाल 15 सप्टेंबरपर्यंत लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने प्रवेशप्रक्रिया प्रभावित होत असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक महाविद्यालयांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 
विद्यापीठात पदवी प्रवेश (Graduate Admission) होऊन दैनंदिन कॉलेजही सुरू झाले. इतर राज्यातील विद्यापीठातील (other University in the state admission completed) प्रवेशही पूर्ण झाले. मात्र, इंजीनिअरींगची प्रक्रिया अडकली आहे. सीईटीची परीक्षा झाल्यानंतर आता कुठे उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू झाली. परंतु, अद्यापही निकालाची घोषणा झाली नाही. 15 सप्टेंबरपर्यंत निकाल लागेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

हिवाळी परीक्षेमुळे नव्हता पुरेसा वेळ

त्यानंतर पुढील15-20 दिवसानंतर नोंदणीप्रक्रियेस (Registration) सुरूवात होईल. त्यानंतर आक्षेपांची नोंद होईल. त्यानंतरच मेरीट यादी (Merit List) लागेल. ऑक्टोबरच्या पहिल्या टप्प्यात प्रवेशाचा विचार केल्यास नोव्हेंबरअखरेपर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. तंत्रशिक्षण विभागातफें इंजीनीअरींग प्रवेश प्रक्रिया केली जाते. मात्र, परीक्ष ही विद्यापीठ प्रशासनातर्फे घेतली जाते. फेब्रुवारी-मार्चमध्ये विद्यापीठाने हिवाळी परीक्षा (Winter Exam) घेतली. त्यामुळे अंतीम टप्प्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांजवळ अभ्यासासाठीही पुरेसा वेळ नव्हता. निकाल लांबणार असल्याने याचा थेट परिणाम प्रवेशप्रक्रियेवर (Admission Process) पडेल. 

पंधरा हजार जागा उपलब्ध

विभागात इंजीनिअरींगंच्या पहिल्या वर्गासाठी 15000जागा उपलब्ध आहे. उलटपक्षी, सीईटी परीक्षेत सहभागी परीक्षार्थींची संख्या 20हजाराच्या (examinees) आसपास आहे. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी इतर पारंपारिक अभ्यासक्रमात प्रवेशही घेतला (Traditional Courses) आहे. तर, काहींनी विद्यापीठात प्रवेश घेतला. काहींनी तर पॉलिटेक्नीकमध्ये प्रवेश घेऊन मोकळे झाले. सीईटीसोबतच नीटचा (cet neet) निकालही अपेक्षीत आहे. सोबतच आयआयटी (IIT) व एनआयटीमध्येह (NIT) प्रवेश होईल. त्यामुळे राज्यातील इंजीनिअरींग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरवषीं इंजिनीअरींगच्या जागा रिक्त राहतात. प्रक्रिया उशीराने होत असल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत असतात. अनेक विद्यार्थी पारंपारीक अभ्यासक्रमात डमी प्रवेशही घेऊन ठेवत असतात.

इतर महत्त्वाच्या बातम्या

सोळा दिव्यांसह बंबाळ आरती, गौरी विसर्जनाच्या आदल्या दिवशी मयूरेश्वर गणेशाची काढली जाते दृष्ट, बीडमधील अनोखी परंपरा

Nagpur News : कच्च्या मालावर जीएसटी तर तयार पुस्तक करमुक्त, सर्व पुस्तकांच्या किमती 50% वाढणार!

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Fairness Cream Alert : पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीममध्ये आढळले मर्यादेपेक्षा चार पट अधिक विषारी धातूंचे प्रमाण; FDAचा धक्कादायक अहवाल, राज्यात विक्रीवर बंदी  
पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीममध्ये आढळले मर्यादेपेक्षा चार पट अधिक विषारी धातूंचे प्रमाण; FDAचा धक्कादायक अहवाल, राज्यात विक्रीवर बंदी  
Nagpur Crime News: भारतासह परदेशात नेटवर्क असलेल्या ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन परदेशी महिलांसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात, नागपुरातील खळबळजनक घटना
भारतासह परदेशात नेटवर्क असलेल्या ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन परदेशी महिलांसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात, नागपुरातील खळबळजनक घटना
Monsoon Update : भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
Bacchu Kadu: देवाभाऊंनी मराठे म्हणून दिल्लीला जावं, देशाचं उज्वल स्वप्न पूर्ण करावं; तर एकनाथ शिंदेंकडे राज्यच नेतृत सोपवावं, कारण....; बच्चू कडूंनी सांगितलं राज'कारण'
देवाभाऊंनी मराठे म्हणून दिल्लीला जावं, देशाचं उज्वल स्वप्न पूर्ण करावं; तर एकनाथ शिंदेंकडे राज्यच नेतृत सोपवावं, कारण....; बच्चू कडूंनी सांगितलं राज'कारण'

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget