एक्स्प्लोर

राजकारणासाठी शिवाजी पार्क मैदानाचा बळी देऊ नका, मनसेची भूमिका

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक मुंबईतील Shivaji Park येथे केलं जावं, या मागणीसाठी सध्या राज्यात राजकारण सुरू झाले आहे. आता मनसेनं देखील उडी घेतली आहे

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकावरुन राजकारण सुरु झालंय. यांत आता मनसेनंही उडी घेतलीय. शिवाजी पार्क मैदानाचा राजकारणासाठी बळी देऊ नका अशी भूमिका मनसेनं घेतलीय. शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठी आहे, त्यामुळे त्यावर अतिक्रमण नको असं मनसेनं म्हटलंय..

 मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले,  बाळासाहेब, लतादीदी क्रीडाप्रेमी होती. त्यांची देखील मैदानावरची भूमिका स्पष्ट असती त्यांनाही हे सगळं आवडलं नसते.  छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादरवासियांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणापासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती. 

 गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले.  निधनानंतर  दिवसही लोटला नाही तोच त्यांच्या स्मारकावरुन राजकारणाला सुरुवात झाली आहे.  दादरच्या ज्या शिवाजी पार्कमध्ये लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथं लता मंगेशकर यांचं स्मारक बनवावं अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी केली आहे. तर राम कदमांच्या या मागणीला शिवसेना खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच रहावं, त्याची स्मशानभूमी करु नये असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.  त्यामुळे लतादीदींच्या स्मारकावरून सध्या राज्यात राजकारण सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये आहे. शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार केल्या गेलेल्या लता मंगेशकर या बाळासाहेबांनंतरच्या दुसऱ्या व्यक्ती आहेत. ज्या ठिकाणी बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणापासून काही अंतरावर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. शिवाजी पार्क ही फक्त मोकळी जागा नाही.  ही जागा अनेक घटनांची मूक साक्षीदार आहे. इतिहासाशी आपल्याला जोडणारा दुवा आहे. लतादीदींचं स्मारक कुठे आणि कसं व्हावं  यावर येत्या काळात वाद  देखील होण्याची शक्यता आहे.  पण लतादीदींनी गाण्यांच्या रुपानं कोट्यवधी माणसांच्या मनात निर्माण झालेलं स्मारक कायम अजरामर राहणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Lata Mangeshkar Memorial: शिवाजी पार्कवरच लतादीदींचं स्मृतीस्थळ बनवा; राम कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, संजय राऊत म्हणाले...

 Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Lata Mangeshkar : 20 भाषांमध्ये तब्बल 30 हजारांहून अधिक गाणी, लता मंगेशकरांचा सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम!

Lata Mangeshkar passes away : युग संपले! लतादीदींच्या निधनानंतर संजय राऊत यांचे ट्वीट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Water crisis In Marathwada: राज्यातील धरणसाठ्यात घट, मराठवाड्यात 10 टक्के पाणीसाठा शिल्लक; अनेक जिल्ह्यात भीषण परिस्थिती
राज्यातील धरणसाठ्यात घट, मराठवाड्यात 10 टक्के पाणीसाठा शिल्लक; अनेक जिल्ह्यात भीषण परिस्थिती
Bhushan Kadu Maharashtrachi Hasyajatra :  सेटवर धमकी देणारे यायचे...पाठीमागे उलटसुलट चर्चा; भूषण कडूने सांगितले हास्यजत्रा सोडण्याचे कारण
सेटवर धमकी देणारे यायचे...पाठीमागे उलटसुलट चर्चा; भूषण कडूने सांगितले हास्यजत्रा सोडण्याचे कारण
धक्कादायक! शेगावमध्ये एस.टी.आगाराचा कारभार  प्रशिक्षणार्थींच्या भरवशावर, प्रवाशांच्या जीवाशी  सुरू आहे खेळ
धक्कादायक! शेगावमध्ये एस.टी.आगाराचा कारभार प्रशिक्षणार्थींच्या भरवशावर, प्रवाशांच्या जीवाशी सुरू आहे खेळ
इंडिया आघाडीचं सरकार आलं तर बाहेरुन समर्थन देणार; पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झाल्यास बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjay Raut Full Speech : 4 जूनच्या निकालानंतर  भाजपला त्यांची जागा समजेल : संजय राऊतManoj Jarange Patil  : मनोज जरांगेंचा  4 जूनपासून पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय : ABP MajhaABP Majha Headlines : 10 AM : 16 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPM Modi And Raj Thackeray :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर असणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Water crisis In Marathwada: राज्यातील धरणसाठ्यात घट, मराठवाड्यात 10 टक्के पाणीसाठा शिल्लक; अनेक जिल्ह्यात भीषण परिस्थिती
राज्यातील धरणसाठ्यात घट, मराठवाड्यात 10 टक्के पाणीसाठा शिल्लक; अनेक जिल्ह्यात भीषण परिस्थिती
Bhushan Kadu Maharashtrachi Hasyajatra :  सेटवर धमकी देणारे यायचे...पाठीमागे उलटसुलट चर्चा; भूषण कडूने सांगितले हास्यजत्रा सोडण्याचे कारण
सेटवर धमकी देणारे यायचे...पाठीमागे उलटसुलट चर्चा; भूषण कडूने सांगितले हास्यजत्रा सोडण्याचे कारण
धक्कादायक! शेगावमध्ये एस.टी.आगाराचा कारभार  प्रशिक्षणार्थींच्या भरवशावर, प्रवाशांच्या जीवाशी  सुरू आहे खेळ
धक्कादायक! शेगावमध्ये एस.टी.आगाराचा कारभार प्रशिक्षणार्थींच्या भरवशावर, प्रवाशांच्या जीवाशी सुरू आहे खेळ
इंडिया आघाडीचं सरकार आलं तर बाहेरुन समर्थन देणार; पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झाल्यास बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
RTE Admission : आरटीईच्या एक लाख जागांवरील प्रवेशासाठी नोंदणी कधी सुरु होणार? शालेय शिक्षण विभागाकडून मोठी अपडेट
आरटीईच्या एक लाख जागांवरील प्रवेशासाठी नोंदणी कधी सुरु होणार? शालेय शिक्षण विभागाकडून मोठी अपडेट
Maharashtra Politics: फिर से खेला होबे! 4 जूननंतर पुन्हा राजकीय भूकंप, शरद पवार गट आणि ठाकरेंचा गट फुटणार: मोहित कंबोज
फिर से खेला होबे! 4 जूननंतर पुन्हा राजकीय भूकंप, शरद पवार गट आणि ठाकरेंचा गट फुटणार: मोहित कंबोज
Ahmednagar Water Tankers: पाच दिवसांतून एकदा मिळतंय पिण्याचं पाणी, नगर जिल्ह्याची मदार 312 पाण्याच्या टँकर्सवर, परिस्थिती बिकट
पाच दिवसांतून एकदा मिळतंय पिण्याचं पाणी, नगर जिल्ह्याची मदार 312 पाण्याच्या टँकर्सवर, परिस्थिती बिकट
"अरविंद केजरीवालांना स्पेशल ट्रिटमेंट दिलीये..."; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना मिळालेल्या अंतरिम जामीनावर अमित शहा स्पष्टच बोलले
Embed widget