एक्स्प्लोर

चार दिवस काम, तीन दिवस सुट्टी! कर्मचाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी 'या' आयटी कपंनीचा मोठा निर्णय

टीएसी सिक्युरिटीजने (TAC Securities) कंपनीने म्हटले की जर असे केल्याने कर्मचाऱ्यांची उत्पादकता चांगली होत असेल तर मुंबई कार्यालयात चार दिवसांचा आठवडा कायमस्वरूपी केला जाईल.

मुंबई : नोकरीमध्ये चार दिवसांच्या आठवड्यासंबंधी केंद्र सरकार विचार करत आहे. मात्र एकीकडे विचार सुरु असताना मुंबईतील एका आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू केला आहे. सायबर सिक्युरिटी कंपनी टीएसी सिक्युरिटीजने (TAC Securities) कर्मचाऱ्यांकडून चांगल्या उत्पादकतेसाठी (Productivity) गेल्या 7 महिन्यांपासून 4 दिवस कामकाजाचे सुरु केले. म्हणजेच कमर्चाऱ्यांना शुक्रवार, शनिवार, रविवार अशी तीन दिवस सुट्टी असते. कंपनीने म्हटले की जर असे केल्याने कर्मचाऱ्यांची उत्पादकता चांगली होत असेल तर मुंबई कार्यालयात चार दिवसांचा आठवडा कायमस्वरूपी केला जाईल.

टीएसी सिक्युरिटीज कंपनीमध्ये सुमारे 200 कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांची हेल्दी वर्क लाईफ आणि आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. एका आयटी कंपनीने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 80 टक्के टीम आठवड्यातून 4 दिवस जास्त तास काम करण्यास इच्छुक आहेत. तर कर्मचारी त्यांच्या पर्सनल लाईफ आणि पर्सनल डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी दीर्घ वीकेंड शोधत आहेत. अनेक कर्मचारी विविध अभ्यासक्रम आणि उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत.

टीएसी सिक्युरिटीजचे सीईओ आणि संस्थापक त्रिशनीत अरोरा म्हणाले की, चांगली उत्पादकता आणि क्वालिटी राखण्यासाठी हे पाऊल आहे. आम्ही आमच्या कर्मचार्‍यांचे आरोग्य आणि कल्याण प्रथम ठेवले आहे. आमची कंपनी तरुण कर्मचाऱ्यांची कंपनी आहे आणि कर्मचारी ज्या पद्धतीने काम करतात त्यासह प्रयोग करू शकतो. 

दिलेल्या वेळेत कंपनीची जास्तीत जास्त उत्पादकता सुनिश्चित करण्यासाठी हे केले गेले आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास त्यांच्या घरापर्यंत पोहोचू नयेत याचीही खात्री करण्यात आली आहे. प्रत्येकाने घरी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, असं सीईओ आणि संस्थापक त्रिशनीत अरोरा म्हणाले. 

इतर बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात जागावाटपात भाजपच मोठा भाऊ, 29 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, दोन जागांवर रस्सीखेच सुरुच; सांगलीत तिन्ही पक्षांकडून 'एकला चलो रे'
कोल्हापुरात जागावाटपात भाजपच मोठा भाऊ, 29 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, दोन जागांवर रस्सीखेच सुरुच; सांगलीत तिन्ही पक्षांकडून 'एकला चलो रे'
Congress Candidate List BMC Election 2026 मोठी बातमी! मुंबईसाठी काँग्रेसची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण?
मोठी बातमी! मुंबईसाठी काँग्रेसची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण?

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात जागावाटपात भाजपच मोठा भाऊ, 29 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, दोन जागांवर रस्सीखेच सुरुच; सांगलीत तिन्ही पक्षांकडून 'एकला चलो रे'
कोल्हापुरात जागावाटपात भाजपच मोठा भाऊ, 29 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, दोन जागांवर रस्सीखेच सुरुच; सांगलीत तिन्ही पक्षांकडून 'एकला चलो रे'
Congress Candidate List BMC Election 2026 मोठी बातमी! मुंबईसाठी काँग्रेसची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण?
मोठी बातमी! मुंबईसाठी काँग्रेसची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण?
BMC Election : मुंबईच्या वॉर्ड क्र. 95 मुळं अनिल परब- वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद, मातोश्रीवर काय घडलं, उद्धव ठाकरेंनी काय केलं? 
मुंबईच्या वॉर्ड क्र. 95 मुळं अनिल परब- वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद, मातोश्रीवर काय घडलं?
तिकीटाचा अत्यानंद; गुडघ्यावर बसले, डोकं टेकवलं पुण्यात उमेदवाराने घेतले चंद्रकांत पाटलांचे आशीर्वाद
तिकीटाचा अत्यानंद; गुडघ्यावर बसले, डोकं टेकवलं, पुण्यात उमेदवाराने घेतले चंद्रकांत पाटलांचे आशीर्वाद
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशीही कुचंबणा; अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही, महिला उमेदवाराला रडू कोसळले
निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशीही कुचंबणा; अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही, महिला उमेदवाराला रडू कोसळले
Embed widget