एक्स्प्लोर

मुंबईत सुट्ट्या पैशांसाठी नागरिकांची दलालांकडून लूट

मुंबई : सुट्ट्या पैशांसाठी मुंबईत दलालांनी सर्वसामान्यांची लूट चालवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपासून (9 नोव्हेंबर) 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द झाल्याची घोषणा केली होती. यानंतर काही वेळातच नागरिकांनी एटीएमवर गर्दी करुन 100 रुपयांच्या नोटा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. आजपासून 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यामुळं सुट्ट्या पैशांसाठी वणवण सुरु आहे. याच परिस्थितीचा काही दलालांनी आणि दुकानदारांनी गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आहे. 500 रुपयांची नोट सुट्टी करून देण्यासाठी 100 रुपये कमिशन उकळलं जातं आहे, तर काही ठिकाणी 500 रुपयांच्या बदल्यात 450 रुपयेही दिले जात आहेत. सुट्ट्या पैशांचा तुटवडा असल्यानं गरजू नागरिकांची लुबाडणूक या दलालांकडून होत आहे. मुंबईतल्या अशा दलालांना एबीपी माझानं कॅमेऱ्यात कैद केलं आहे. मुंबई फिरायला आलेल्या पर्यटकांना दलाल आणि दुकानदारांकडून लूटलं जात आहे. किरकोळ वस्तू खरेदी करण्यास गेलेल्यांकडून कमिशन उकळल्यानंतर पैसे परत केले जात आहेत. दरम्यान हा प्रकार राजरोसपणे सुरु असतानाही अशा दलालांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कोणतंही पाऊल उचललं जात नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पाहा व्हिडीओ :
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress Life Story: शाहरुख खान, अजय देवगणसोबत झळकलेली 'ही' सुंदर अभिनेत्री, 48व्या वर्षीही अविवाहित; लग्न न करण्याचं कारण सांगताना म्हणाली...
शाहरुख खान, अजय देवगणसोबत झळकलेली 'ही' सुंदर अभिनेत्री, 48व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, 'अनेक पुरुष...'
ब्लॉग: शाबास ओमराजे! शिवछत्रपती आज असते तर तुम्हांस...
ब्लॉग: शाबास ओमराजे! शिवछत्रपती आज असते तर तुम्हांस...
Ganesh Naik : आज मंत्र्यांचेही हात बरबरटलेले असतात, जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी दिखावा केला जातो, गणेश नाईक यांचं वक्तव्य चर्चेत
आज मंत्र्यांचेही हात बरबरटलेले असतात, जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी दिखावा केला जातो : गणेश नाईक
दक्षिणेतून स्तंभ हातात घेऊन टोळी येते आणि सदनात चक्कर टाकून त्याठिकाणी तो स्तंभ स्थिर करते, हा निर्णय कुणी घेतला याची चर्चा  होत नाही : शरद पवार
संविधानासमोर डोकं ठेवलं की लोकशाही जतन करण्याच्या जबाबदारीतून मुक्त झालो असा विचार राज्यकर्ते करतात : शरद पवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bollywood Actress Life Story: शाहरुख खान, अजय देवगणसोबत झळकलेली 'ही' सुंदर अभिनेत्री, 48व्या वर्षीही अविवाहित; लग्न न करण्याचं कारण सांगताना म्हणाली...
शाहरुख खान, अजय देवगणसोबत झळकलेली 'ही' सुंदर अभिनेत्री, 48व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, 'अनेक पुरुष...'
ब्लॉग: शाबास ओमराजे! शिवछत्रपती आज असते तर तुम्हांस...
ब्लॉग: शाबास ओमराजे! शिवछत्रपती आज असते तर तुम्हांस...
Ganesh Naik : आज मंत्र्यांचेही हात बरबरटलेले असतात, जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी दिखावा केला जातो, गणेश नाईक यांचं वक्तव्य चर्चेत
आज मंत्र्यांचेही हात बरबरटलेले असतात, जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी दिखावा केला जातो : गणेश नाईक
दक्षिणेतून स्तंभ हातात घेऊन टोळी येते आणि सदनात चक्कर टाकून त्याठिकाणी तो स्तंभ स्थिर करते, हा निर्णय कुणी घेतला याची चर्चा  होत नाही : शरद पवार
संविधानासमोर डोकं ठेवलं की लोकशाही जतन करण्याच्या जबाबदारीतून मुक्त झालो असा विचार राज्यकर्ते करतात : शरद पवार
शहीद कॅप्टनसाठी अशीही देशभक्ती; जिल्हा माहिती अधिकाऱ्याचा तब्बल 5000 वा एकपात्री प्रयोग, जागवल्या आठवणी
शहीद कॅप्टनसाठी अशीही देशभक्ती; जिल्हा माहिती अधिकाऱ्याचा तब्बल 5000 वा एकपात्री प्रयोग, जागवल्या आठवणी
CBSE Date Sheet : सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या संभाव्य वेळापत्रक जाहीर, यंदा परीक्षा दोन टप्प्यात होणार  
सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या संभाव्य वेळापत्रक जाहीर, यंदा परीक्षा दोन टप्प्यात होणार
Asaram Bapu : शेम! गुजरातमध्ये बलात्कारी आसाराम बापूची पूजा, डॉक्टरांनी आरतीही म्हटली, नवरात्रीच्या कार्यक्रमावेळी प्रकार
शेम! गुजरातमध्ये बलात्कारी आसाराम बापूची पूजा, डॉक्टरांनी आरतीही म्हटली, नवरात्रीच्या कार्यक्रमावेळी प्रकार
पावसाने उध्वस्त झालेल्या बळीराजासाठी राज ठाकरेंच्या पत्रात भरभरुन काळजी; मुख्यमंत्र्यांकडे 5 महत्त्वाच्या मागण्या
पावसाने उध्वस्त झालेल्या बळीराजासाठी राज ठाकरेंच्या पत्रात भरभरुन काळजी; मुख्यमंत्र्यांकडे 5 महत्त्वाच्या मागण्या
Embed widget