एक्स्प्लोर

पन्नासाव्या वर्षी बारावी उत्तीर्ण, मुंबईतील महिलेच्या जिद्दीची कहाणी

अगर पूरी शिद्दत से किसी चीज़ को चाहो तो सारी कायनात आपको उससे मिलाने में जुट जाती है. मुंबईतील दिव्या कोटडिया यांच्याबाबत हे तंतोतंत लागू होतं. दहिसरमध्ये राहणाऱ्या दिव्या कोटडिया यांनी जिद्दीने वयाच्या पन्नाशीत बारावी उत्तीर्ण होऊन अनेकांसमोर आदर्श ठेवला आहे

मुंबई : नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. राज्याचा निकाल 90.66 टक्के लागला. या निकालातील जिद्दीच्या अनेक कहाण्या ऐकायला मिळाल्या. अशीच जिद्दीची कहाणी आहे मुंबईतील दहिसरमधल्या एका महिलेची. वयाच्या पन्नाशीत या महिलेने वाणिज्य शाखेतून बारावीची दिली आणि उत्तीर्णही झाली. दिव्या विनोद कोटडिया असं या महिलेचं नाव आहे. "अगर पूरी शिद्दत से किसी चीज़ को चाहो तो सारी कायनात आपको उससे मिलाने में जुट जाती है," हे दिव्या विनोद कोटडिया यांच्याबाबतची तंतोतंत लागू झालं आहे. दहिसर पूर्वमधील आनंद नगर परिसरातील गिरिराजनगरमध्ये राहणाऱ्या दिव्या विनोद कोटडिया यांचं वय 50 वर्ष आहे. त्यांनी 2019-20 या शैक्षणिक वर्षात बारावीची परीक्षा दिली होती. एवढंच नाही तर त्या परीक्षेत त्यांनी यशही संपादन केलं. दिव्या कोटडिया यांनी 36 वर्षांपूर्वी विले पार्ले पश्चिम इथल्या एम एम गर्ल्स हायस्कूलमध्ये 1984-85 या वर्षी दहावीची परीक्षा दिली होती. त्यानंतर लग्न आणि संसारात त्यांचे शिक्षण बाजूला पडलं. संसाराच्या व्यापात शिक्षणाची आस असूनही त्यांना ते पूर्ण करता आलं नाही. नवरा, सासू सासरे आणि दोन मुल यांच्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. आज त्यांची दोन मुलं तरुण आहेत. कल्पेश 30 वर्षाचा असून चिराग 28 वर्षाचा आहे. या दोघांनाही आपल्या आईने मिळवलेल्या यशाचा अभिमान वाटतोय. पन्नासाव्या वर्षी बारावी उत्तीर्ण, मुंबईतील महिलेच्या जिद्दीची कहाणी या विषयावर दिव्या सांगतात की, "एकदा माझ्या धाकट्या मुलाने मला माझी काही इच्छा आहे का? याबद्दल प्रश्न विचारला. त्याच्याकडे मी शिक्षण पूर्ण करण्याविषयी असलेली आस बोलून दाखवली. त्यानंतर त्यानेच पुढाकार घेऊन मला इंग्लिश शिकण्याचा क्लास लावला. पुढे क्लासमध्ये माझं अॅडमिशनही करुन दिलं. आज मी बारावी पास म्हणून समाजात मान मिळवू शकते. त्याचं मला समाधान आहे. बारावी पास झाल्यानंतर पुढे देखील शिकण्याची इच्छा दिव्या बोलून दाखवतात. तसंच शिकण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं. फक्त प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे आणि मेहनतीची तयारी आवश्यक आहे. याच आधारावर तुम्ही तुमचं कोणतंही स्वप्न पूर्ण करु शकता, असंही त्या इतर महिलांना सांगतात. पन्नासाव्या वर्षी बारावी उत्तीर्ण, मुंबईतील महिलेच्या जिद्दीची कहाणी दिव्या कोटडिया यांचा मुलगा चिरागने सांगितलं की, आईची इच्छा पूर्ण केल्याचा मला आनंद आहे, मी एक लेक्चरर आहे. त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व मी जाणतो. त्यामुळेच पुढाकार घेऊन मी आईचा फॉर्म भरला आणि अभ्यासातही तिला मदत केली. आज आई पास झाल्यामुळे आम्ही सगळेच फार आनंदी आहोत. आईचे उदाहरण घेऊन समाजातील इतर बायकाही आपलं शिक्षण पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. संबंधित बातम्या Maharashtra HSC Results | राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के, मागील वर्षीच्या तुलनेत प्रगती Maharashtra HSC Results | निकालात मुलींची पुन्हा सरशी, बारावीच्या निकालासंदर्भात आठ महत्वाच्या गोष्टी Maharashtra HSC Results | बारावीचा निकाल जाहीर, इथं पाहा रिझल्ट HSC Results | बारावीच्या निकालात कोकणची बाजी तर नागपूरच्या चैतन्य अय्यरचे घवघवीत यश
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
Uddhav Thackeray And Eknath Shinde Vidhabhavan Video: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?
ठाकरे आणि शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?, VIDEO
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Embed widget