एक्स्प्लोर
पाऊस लांबल्याने भाज्यांचे दर कडाडले

नाशिकः मोसमी पाऊस लांबल्यानं राज्यातील भाज्यांची आवक अचानकच मंदावली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर कडाडले असून टोमॅटोचा दर थेट 80 रुपये किलोंवर गेला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला जास्तीची कात्री लागत आहे. कारलं, दोडकं, फ्लॉवर, तोंडली 80 रुपये किलो, भेंडी 70 रु किलो, मिरची 70, मेथी 40 रुपये जुडी, कोथिंबीर 25 रुपये जुडी, लसूण 160 रुपये किलो अशी दरवाढ झाली आहे. भाज्या महागल्या असल्या तरी कांद्याचे भाव मात्र गडगडले आहेत. कांद्याला केवळ 10 रुपये प्रति किलो दराने भाव मिळत आहे. अचानक भाज्यांचे भाव कडाडल्याने सर्वसामान्यांचं बजेट कोलमडून गेलं आहे.
Before You Go
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















