एक्स्प्लोर

एफआरपीचं आंदोलन चिघळलं, साखर कारखान्यांची कार्यालयं पेटवली

सांगली जिल्ह्यात आज सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हिंसक आंदोलन सुरू केलं आहे. आज सकाळी वाळवा तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि घोगाव येथील क्रांती साखर कारखान्यांच्या कार्यालयांना पेटवून दिले.

सांगली :  उसाच्या एफआरपीचे आंदोलन सांगली जिल्ह्यात चिघळले आहे. एकरकमी एफआरपीसाठीने साखर कारखान्यांच्या कार्यालयावर हल्लाबोल सुरू केला आहे. सांगली सह शेजारच्या कर्नाटक राज्यातील चार साखर कारखान्यांच्या  नोंदणी कार्यालयांना टाळे ठोकत आंदोलन सुरू केले आहे. तर एकरकमी साठी वाळवा तालुक्यातील दोन साखर कारखान्याची कार्यालयं पेटवून देण्यात आली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली तब्बल दोन महिन्यांनंतर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपीची रक्कम जमा केली. मात्र हा एफआरपी एकरकमी न  देता पहिली उचल म्हणून 2300 रुपये जमा केले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याविरोधात सांगली जिल्ह्यात आज सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हिंसक आंदोलन सुरू केलं आहे. आज सकाळी वाळवा तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि घोगाव येथील क्रांती साखर कारखान्यांच्या कार्यालयांना पेटवून दिले. कारखाने चालू देणार नसल्याचा इशारा तर सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे आंदोलन केले आहे. म्हैसाळ मधील मोहनराव शिंदे आणि सांगलीच्या दत्त इंडिया साखर कारखान्याच्या नोंदणी कार्यालयांना टाळे ठोकले .त्यानंतर स्वाभिमानीने शेजारच्या कर्नाटक राज्यातील कागवाड येथील शिरगुप्पे आणि शिवशक्ती शुगर कारखान्याच्या नोंदणी कार्यालयांना टाळे ठोकले .तसेच याठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत कारखानादारांनी मान्य केलेलया कायद्यानुसार एकरकमी एफआरपी दिला पाहिजे आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कारखाने चालू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर 2300 रुपये जमा यंदाच्या ऊस हंगामात एफआरपीसाठी झालेल्या आंदोलनानंतर सांगली -कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी अधिक २०० रुपये देण्याचे मान्य केले होते. मात्र आता कारखानदारांकडून साखरेला भाव नसल्याने एकरकमी एफआरपी देने परवडत नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे. दोन महिन्यानंतर शुक्रवारी उसाची पाहिली उचल म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर 2300 रुपये जमा केले आहेत. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. एकरकमीचं एफआरपी मिळाली पाहिजे अशी मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. तर आता पुन्हा एफआरपीच्या मागणीसाठी आंदोलन पेटणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली

व्हिडीओ

Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर
Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका
Ravindra Dhangekar Pune : पुणे शहराचा डान्सबार होऊ देणार नाही, धंगेकरांची भाजपवर टीका
Padu EVM : ईव्हीएमला बॅकअप म्हणून पाडू मशीन गरज लागली तर वापरणार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Mumbai Mahapalika Candidate : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 1700 उमेदवार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Nana Patole On Washim News: 'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
Bigg Boss Marathi 6: गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
Embed widget