एक्स्प्लोर

Maharashtra Weather : थंडी वाढली, शेकोट्या पेटल्या; परभणीचा पारा 8 अंशावर  

Maharashtra Weather : आज परभणी (Parbhani) जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. सलग दुसऱ्या दिवशी परभणीत 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Maharashtra Weather : सध्या राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather)जाणवत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण आहे. आज परभणी (Parbhani) जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. सलग दुसऱ्या दिवशी परभणीत 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर दुसरीकडं पूर्व विदर्भात (East Vidarbha) देखील गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. गोंदिया जिल्हा पुन्हा गारठला आहे.

गोंदिया जिल्हा पुन्हा गारठला

राज्यातील विविध जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरल्याचे चित्र दिसत आहे. मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर अद्याप कायम आहे. परभणीत सलग दुसऱ्या दिवशी थंडीचा कडाका कायम आहे. आज दुसऱ्या दिवशी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कमी झालेला थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. तर दुसरीकडे पूर्व विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. गोंदिया जिल्हा पुन्हा गारठला आहे. त्यामुळं आता दिवसा देखील थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळं या बोचऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक सायंकाळ होताच लाकडे जाळून शेकोटीचा आसरा घेत असल्याचं चित्र गोंदिया जिल्ह्यात सर्वदूर पाहायला मिळत आहे.

आजपासून किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

दरम्यान, आजपासून पुढील पाच दिवस मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता ज्येष्ठ हवामन तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यानच्या काळात राज्यात ढगाळ वातावरण अथवा पावसाची कोणतीही शक्यता नसल्याची माहिती खुळ यांनी दिली. बं उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्राचा महाराष्ट्रातील सध्य:स्थितीतील वातावरणावर विशेष परिणाम जाणवणार नाही.

बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर परिणाम  

राज्यात सातत्यानं तापमानात चढ उतार होत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहे. या  हवामानाचा रब्बी हंगामाच्या पिकांवर (Rabi Crop) परिणाम होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा (Karpa) प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू (Wheat), हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरीप हंगामात आधीच अतिवृष्टी आणि परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा आता रब्बी हंगामातील पिकांवर आहेत. मात्र, हवामानातील बदलाचा रब्बी पिकांवर परिणाम होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Weather : मुंबईसह राज्यात थंडी कायम, काही भागात किंचित दिलासा, वाचा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Samsung New 4G Phone Launch : Samsung चे तीन नवीन स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरेच काही!
Samsung चे तीन नवीन स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरेच काही!
Fact Check : रोहित शर्मा ऐवजी कर्णधारपद शुभमन गिलला मिळताच, विराट कोहलीनं खिल्ली उडवणारी इन्स्टाग्राम स्टोरी ठेवली का? जाणून घ्या सत्य
रोहित शर्मा विरोधात खरंच विराट कोहलीनं इन्स्टावर स्टोरी ठेवली का? जाणून घ्या व्हायरल पोस्टचं सत्य
Arvind Kejriwal : पंजाबमधून राज्यसभेत जायचं की नाही? अरविंद केजरीवालांचं ठरलं, आम आदमीचा उमेदवार निश्चित
पंजाबमधून राज्यसभेत जायचं की नाही? अरविंद केजरीवालांचं ठरलं, आम आदमीचा उमेदवार निश्चित
कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे आदेश, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली माहिती
कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे आदेश, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samsung New 4G Phone Launch : Samsung चे तीन नवीन स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरेच काही!
Samsung चे तीन नवीन स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरेच काही!
Fact Check : रोहित शर्मा ऐवजी कर्णधारपद शुभमन गिलला मिळताच, विराट कोहलीनं खिल्ली उडवणारी इन्स्टाग्राम स्टोरी ठेवली का? जाणून घ्या सत्य
रोहित शर्मा विरोधात खरंच विराट कोहलीनं इन्स्टावर स्टोरी ठेवली का? जाणून घ्या व्हायरल पोस्टचं सत्य
Arvind Kejriwal : पंजाबमधून राज्यसभेत जायचं की नाही? अरविंद केजरीवालांचं ठरलं, आम आदमीचा उमेदवार निश्चित
पंजाबमधून राज्यसभेत जायचं की नाही? अरविंद केजरीवालांचं ठरलं, आम आदमीचा उमेदवार निश्चित
कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे आदेश, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली माहिती
कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे आदेश, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली माहिती
गौतमी पाटीलवर कारवाई करता येणार नाही; मंत्री चंद्रकांत पाटलांच्या फोननंतर पोलीस उपायुक्तांनी सांगितलं कारण
गौतमी पाटीलवर कारवाई करता येणार नाही; मंत्री चंद्रकांत पाटलांच्या फोननंतर पोलीस उपायुक्तांनी सांगितलं कारण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2025 | शनिवार
Rohit Sharma: रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतलं की स्वतःहून राजीनामा दिला? अजित आगरकरांनी स्पष्ट शब्दात केला खुलासा!
रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतलं की स्वतःहून राजीनामा दिला? अजित आगरकरांनी स्पष्ट शब्दात केला खुलासा!
अतिवृष्टीची मदत 2,500 रुपये जमा; शेतकऱ्याने मोबाईलमधील मेसेज दाखवा; बळीराजाचा संताप, हेक्टरी 50,000 द्या
अतिवृष्टीची मदत 2,500 रुपये जमा; शेतकऱ्याने मोबाईलमधील मेसेज दाखवा; बळीराजाचा संताप, हेक्टरी 50,000 द्या
Embed widget