एक्स्प्लोर

Maharashtra : सातपुड्याच्या दुर्गम भागातील भीषण वास्तव; आजही विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरूच, अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कांपासून वंचित

Maharashtra : आजही आदिवासी दुर्गम भागातील लहान पाड्यांवर आणि वाद्यांवर शिक्षणाची गंगा पोचलेली नाही.

Nandurbar : केंद्र आणि राज्य सरकार शिक्षण हक्क कायद्याच्या (Right To Education) मोठ मोठ्या गप्पा मारत असते, जाहिरातींवर कोट्यावधीचा खर्च केला जात असतो, मात्र आजही आदिवासी दुर्गम भागातील लहान पाड्यांवर आणि वाड्यांवर शिक्षणाची गंगा पोचलेली नाही. नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा नदी काठावरील सदरीपाडा या ठिकाणी 45 ते 50 विद्यार्थी आहेत, शाळा नसल्याने इथले विद्यार्थी शिक्षणापासून दूर होते, मात्र समाजिक संस्था आणि गावातील शिक्षित दोन तरुणांनी गावात पडक्या कुडाच्या झोपडीत शाळा सुरु केली, मात्र या विद्यार्थ्यांची सरकार दरबारी कुठलीही नोंद नसल्याने पुढील शैक्षणिक भविष्य अंधारात आहे .

 

आजही सातपुड्याचा दुर्गम भागात शिक्षणासाठी मुलभूत सुविधा नाहीत


महाशक्ती, डिजीटल शिक्षण, कौशल्य विकास हे शब्द कानाला खूप छान वाटतात. मात्र आजही सातपुड्याचा दुर्गम भागात शिक्षणासाठी मुलभूत सुविधा नाहीत हे आपल्याला हे या पाड्यावर सुरु असलेल्या शाळेकडे पाहून खरं वाटेल. धडगाव तालुक्यातील उडद्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या या पाड्यावर 70 ते 75 परिवार राहतात. या ठिकाणी शाळा, अंगणवाडी नाही, गावातील बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आण्यासाठी गावातील तरुणांनी शाळा सुरु केली, मात्र या गावातील विद्यार्थ्यांची शासन दरबारी नोंद नसल्याने अनेक अडचणी येत असतात येथील शिक्षक सांगतात.

शिक्षण घेणे ही काळाची गरज


शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे, हे ओळखून शासनाने प्रत्येक मुलगा, मुलगी ही शिकली पाहिजे या हेतूने इथल्या तरुणांनी शाळा सुरू केली आहे. प्रत्येक विद्यार्थी हा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे हा हेतू इथल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या नशिबी मुळी दिसतच नाही. शासन दरबारी नोंद नसल्याने या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे

 

या गावातील विद्यार्थ्यांची शासन दरबारी नोंदच नाही


या भागातील शिक्षणाच्या संदर्भात असलेल्या अनस्था सरकारी आकडेवारीने पुढे आणली आहे राष्ट्रीय बाल हक्क आयोग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सर्वेक्षणात एका गावात 6 ते 14 वयोगटातील 65 शाळाबाह्य बालके मिळून आलेत त्यावरून या भागातील शिक्षणाचा प्रश्न समोर आला आहे. जिल्ह्यातील सुमारे 952 गावे 902 पाडे आणि 98 वाडे असून दुर्गम भागातील बंद झालेल्या शाळेतून बालकांचे समायोजन शिक्षण विभाग करत असून 950 गावे आणि जिल्ह्यातील दुर्गम भागात 1 हजार वाड्या पाड्यांवर सर्वेक्षण होण्याची गरज आहे

 

 

 

हेही वाचा>>>

Vijay Wadettiwar : अभिषेक घोसाळकर हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा महिला किंवा पुरुष प्रवक्ता, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं बोट कुणाकडे?

 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane : Ajit Pawar यांना कुठे तक्रार करायची ते करु द्या, नितेश राणे यांचं आव्हान ABP MAJHALaxman Hake on Manoj Jarange : तुझ्या बॅनरवर तुतारीचं चिन्ह टाक, बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन करBachchu Kadu Joins Raju Shetti : एकनाथ शिंदेंना धक्का! Bachchu Kadu तिसऱ्या आघाडीत सहभागीTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 08 PM 19 September 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
अनवट चवींच्या या पावसाळी भाज्या तुम्हाला माहितीयेत का? सूपपासून लोणच्यांपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील
अनवट चवींच्या या पावसाळी भाज्या तुम्हाला माहितीयेत का? सूपपासून लोणच्यांपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
Embed widget