एक्स्प्लोर

OBC आरक्षणाला धक्का लावणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासनं द्याव, तरच उपोषण मागे, लक्ष्मण हाकेंचा इशारा

ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागणार नाही, असं लेखी आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) द्यावं, तोपर्यंत आपण उपोषणातून माघार घेणार नसल्याचा इशारा लक्ष्मण हाकेंनी दिलाय.

Jalna Laxman Hake on OBC Reservation : अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि  नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांचं आमरण उपोषण सुरु आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागणार नाही, असं लेखी आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि राज्यपालांनी द्यावं, तोपर्यंत आपण उपोषणातून माघार घेणार नसल्याचा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस 

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सरकारने लेखी आश्वासन द्यावं या मागणीसाठी अंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री येते ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. सरकारकडून अद्याप या उपोषणाची दखल घेतली नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची लेखी हमी मुख्यमंत्र्यांनी आणि राज्यपालांनी द्यावी. तोपर्यंत आपण उपोषणातून माघार घेणार नाही असा इशारा हाके यांनी दिला आहे. त्यामुळं आता हाकेंच्या या इशाऱ्यानंतर सरकार काय निर्णय घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

लोकशाही आणि सनदशील मार्गाने आमचं उपोषण सुरु

राज्यात आता कुठे छोट्या छोट्या घटकांना प्रतिनिधित्व भेटत आहे. त्यांच्या हक्काचे आरक्षण संरक्षित करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय. लोकशाही आणि सनदशील मार्गाने आम्ही उपोषण करतोय, हातामध्ये काठ्या, कुराडी घेऊन आंदोलन करत नाही असे मत हाकेंनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, यापूर्वी ओबीसींची  तीन आंदोलन झाली होती. मात्र, शासनाने याची दखल घेतली नाही याचे आम्हाला दुःख आहे. त्यामुळे शासन ओबीसींना दुय्यम वागणूक देते असल्याचे उघड झाल्याचे हाकेंनी म्हटलं होतं. 

जरांगे पाटील यांनी नुकतच त्यांचं उपोषण स्थगित केलं

दरम्यान, जरांगे पाटील यांनी नुकतच त्यांचं उपोषण स्थगित केलं आहे. त्यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्यावे ही मनोज जरांगे पाटलांची प्रमुख मागणी आहे. तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याच्या सोयऱ्यांनाही सरसरकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Laxman Hake : आम्हाला नोटिस दिली तशीच जरांगे पाटील यांना दिली का? ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सवाल, म्हणाले... 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget