एक्स्प्लोर

दुपारपर्यंत उन्हाचा कडाका, 4 नंतर मुसळधार पावसाचा तडाखा, सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी पाऊस

आज सोलापूर (Solapur) शहरासह विविध भागात मुसळधार पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. सोलापूरह मोहोळ, माढा, परिसरात चांगलाच अवकाळी पाऊस झाला आहे.

Solapur Rain News Weather : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) थैमान घातलं आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसानं नागरिकांची चांगलीच तारंबळ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज सोलापूर (Solapur) शहरासह विविध भागात मुसळधार पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. सोलापूरह मोहोळ, माढा, करमाळा परिसरात चांगलाच अवकाळी पाऊस झाला आहे. दिवसभरात प्रचंड ऊन असताना दुपारी 4 नंतर अचानक वातावरणात बदल झाला. 

उष्णतेपासून नागरिकांना दिलासा 

सोलापूर जिल्ह्यातही वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला आहे. या पावसामुळं हवेत गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला होता. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पुढे गेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं नागरिकांच्या अंगाची काहीली होत होती. अशातच आता सोलापूर जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यानं काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

19 मे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार 

दरम्यान, हा अवकाळीचा जोर आणखी किती दिवस राहणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (ManikRao Khule) यांनी दिलेल्या माहितनुसार येत्या 19 मे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण कायम आहे. ही स्थिती 19 मे पर्यंत कायम राहील. 19 मे पासून राज्यात अवकाळी पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. 

फळबागांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान 

दरम्यान, सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळं अनेक ठिकाणी शेती पिकांना देखील फटका बसलाय. फळबागांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अशात आता पुन्हा 19 तारखेपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पॉलिहाऊसचे देखील नुकसान झाले आहे. जोराच्या वादळी वाऱ्यामुळं अनेक नागरिकांच्या घरांचं देखील नुकसान झालं आहे. दरम्यान, काल मुंबईत वादळी वाऱ्या मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी पडझड देखील झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

महत्वाच्या बातम्या:

अवकाळी पावसाचं थैमान, केळी, मिरची, डाळिंब, ऊस, कांदा पिकांचं नुकसान; 12 जनावरांचा मृत्यू

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
Australia vs India, 2nd T20I: मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vande Mataram Row: 'वंदे मातरम न म्हणणाऱ्यांचं थोबाड फोडलं पाहिजे', Pravin Darekar यांचा अबू आझमींना इशारा
Phaltan Case: 'आत्महत्येपूर्वी भांडण', Rupali Chakankar यांच्या विधानावरून वाद, ठाकरे गट आक्रमक
Phaltan Case: 'तीन Mobile, एक भयानक Triangle, परिस्थिती लोकांसमोर आणण्यासारखी नाही' - Jaykumar Gore
Sanjay Raut's Health: 'प्रकृतीत गंभीर बिघाड', Sanjay Raut दोन महिन्यांच्या ब्रेकवर; PM Modi म्हणाले..
MVA Protest Politics: राज ठाकरेंच्या एन्ट्रीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता, सत्याच्या मोर्चा'पासून चार हात दूर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
Australia vs India, 2nd T20I: मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
Ajit Pawar: सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
Embed widget