एक्स्प्लोर

Four Legged Pullet : वजनदार अंड्यानंतर आता कोल्हापुरात चार पायाच्या कोंबडीच्या पिल्लाची चर्चा!

Four Legged Pullet in Kolhapur : पुन्हाळा तालुक्यातील बोरीवडेत एका कोंबडीने चक्क चार पायाच्या पिल्याला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे हे पिल्लू सुखरुप आहे. ही दुर्मिळ घटना असल्याचे मानले जात आहे.

Four Legged Pullet in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात एक महिनाभरापूर्वी देशातील सर्वात वजनदार अंड्याची चर्चा झाल्यानतंर आता चार पाय असलेल्या कोंबडीच्या पिल्लाची (Four Legged Pullet) चर्चा रंगली आहे. जिल्ह्यातील पुन्हाळा तालुक्यातील बोरीवडेत एका कोंबडीने चक्क चार पायाच्या पिल्याला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे हे पिल्लू सुखरुप आहे. ही दुर्मिळ घटना असल्याचे मानले जात आहे. या पिल्लाला इतर असणारे दोन पायांसह मागील बाजूस दोन असे एकूण 4 पाय आहेत.

बोरीवडे गावातील सखाराम हिंदूराव शिंदे यांच्या कोंबडीने 12 पिल्लांना जन्म दिला. या 12 पिल्लांपैकी 11 पिल्लांचे दोन  दोन पाय आहेत. मात्र, एकाला चार पाय आहेत. चार पायाचे पिल्लू पाहून शिंदे कुटुबिंयाना प्रथमता आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे हे पिल्लू जिवंत आहे. ही घटना अत्यंत दुर्मिळ असल्याचे पशुवैधकीयांच्यातुन सांगण्यात येते . दरम्यान हे चार पायाचे पिल्लू बोरीवडे परिसरात चर्चेचा विषय बनले आहे.

महाजम्बो आणि वजनदार अंड्याची सुद्धा कोल्हापुरात एकच चर्चा! 

दरम्यान, महाजम्बो अंड हा शब्द ऐकून आपल्याला आश्चर्य वाटला असेल, पण देशातील सगळ्यात मोठे आणि वजनदार अंडे कोल्हापुरातील एका पोल्ट्रीमध्ये आढळून आलं  होतं. या अंड्याचे वजन 210 ग्रॅम आहे. त्यामुळे हे देशातील महाजम्बो आणि वजनदार अंडं ठरलं आहे. एक महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. हे महाजम्बो अंडं कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे गावात दिलीप चव्हाण यांच्या पोल्ट्रीमध्ये सापडलं होतं. सर्वसाधारण अंडं ते जम्बो अंडं आणि आता महाजम्बो अंडं असा हा प्रवास झाला आहे. दिलीप चव्हाण गेल्या 40 वर्षांपासून या व्यवसायात आहेत, पण अशा पद्धतीचे अंडे त्यांनी कधी पाहिलेलं नाही.

देशात आतापर्यंत 162 ग्रॅम वजनाचे कोंबडीचे अंडे पंजाबमध्ये सापडलं होते. त्याची लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे. तर 500 ग्रॅमचे अंडे परदेशात सापडलं होतं, पण आपल्या देशातील हे सर्वात मोठं अंडं आहे. दरम्यान, अशा पद्धतीने कोंबडीने एखादा अंडे दिलं तर ते खूप नाजूक किंवा कवच नसलेले असतं. 

सामान्य अंड्याचे वजन किती असते?

सर्वसाधारणपणे 50 ते 70 ग्रॅम वजनाचे अंडी असतात. त्यामध्ये कवच सोडून (Without Shell) 50 ग्रॅम वजन असते. पांढरा बलक (White Only) 30 ग्रॅम असतो, तर पिवळा बलक (Yolk Only) 18 ग्रॅम असते. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : पुणे शहराचा डान्सबार होऊ देणार नाही, धंगेकरांची भाजपवर टीका
Padu EVM : ईव्हीएमला बॅकअप म्हणून पाडू मशीन गरज लागली तर वापरणार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Mumbai Mahapalika Candidate : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 1700 उमेदवार
Chandrakant Patil Pune : तिळगुळ घ्या, गोड बोला,अजितदादांना शुभेच्छा, रवींद्र धंगेकरांच्या घरी जाणार
Sharmila Thackeray Makarsankrant : शर्मिला ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना तिळगुळाचे वाटप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Nana Patole On Washim News: 'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
Bigg Boss Marathi 6: गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
Embed widget