एक्स्प्लोर

आता विद्यार्थी बारावीत 'फेल' होणार नाही, गुणपत्रिकेवर 'असा' येणार शेरा

परिक्षेतील यशापयशावर विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक भवितव्याची दिशा ठरत असते. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेस बसणारा विद्यार्थी अनुतीर्ण झाल्यास विद्यार्यांच्या मानसिक आणि शारिरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : बारावी ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची परीक्षा मानली जाते. काही विद्यार्थ्यांना या परीक्षेचं खूप टेन्शन देखील असतं. आता बारावीच्या परिक्षेत अयशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण हा शब्द वापरण्यात येणार नाही. याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. परिक्षेतल्या यशापयशाचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. अनुत्तीर्ण या शब्दाऐवजी आता 'एलिजिबल फॉर ओन्ली स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम' असा शेरा विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर असणार आहे. इयत्ता 12 वीच्या जुलै /ऑगस्ट 2020 च्या पुरवणी परीक्षेपासून गुणपत्रिकेमध्ये हा बदल केला जाणार आहे, असे शासन निर्णयात म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. या परिक्षेतील यशापयशावर विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक भवितव्याची दिशा ठरत असते. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेस बसणारा विद्यार्थी अनुतीर्ण झाल्यास विद्यार्यांच्या मानसिक आणि शारिरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. आता विद्यार्थी बारावीत 'फेल' होणार नाही, गुणपत्रिकेवर 'असा' येणार शेरा आता विद्यार्थी बारावीत 'फेल' होणार नाही, गुणपत्रिकेवर 'असा' येणार शेरा दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण (Fail) हा शब्द न यापरता विद्यार्थी पुरवणी परिक्षेत श्रेणी विषयासह तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुतीर्ण असल्यास 'एलिजिबल फॉर ओन्ली स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम' असा शेरा देण्यात येतो. त्याच धर्तीवर कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार 12 वी च्या विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवर सुधारित शेरे नमूद करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी परीक्षेच्या जुलै/ऑगस्ट 2020 च्या पुरवणी परीक्षेपासून आणि सन 2020 पासून घेण्यात येणाऱ्या नियमित परीक्षेला (फेबुवारी/मार्च) प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत अनुत्तीर्ण (Fail) हा शब्द यापुढे वापरण्यात येणार नाही. त्या ऐवजी ( Eligible for only skill development program) असा शेरा असणार आहे.
मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget