एक्स्प्लोर

मोदीजी एक शब्द बोलले तर तुम्हाला लागला, पवारांनी आधी मविआचे नेते मोदींना काय बोलले याचा अभ्यास करावा: चंद्रशेखर बावनकुळे

मोदींजींवर टीका करणाऱ्या शरद पवारांनी मविआचे नेते मोदीजींवर मोठ्या प्रमाणात टीका करताय. याचे देखील त्यांनी आकलन केलं पाहिजे. असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलंय.

Nagpur News नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलले तर तुम्हाला तो एवढा लागला. मात्र मविआचे नेते मागील काही वर्षात मोदीजींवर मोठ्या प्रमाणात टीका करत आहे. खालच्या भाषेत मोदीजींवर टीका केलीय, वैयक्तिक स्वरूपात टीका टिपणी केलीय. शरद पवार यांनी याचा आकलन केलं पाहिजे. एखादा शब्द पंतप्रधान मोदी बोलले तर तुम्हाला एवढा का लागला. असा प्रश्न उपस्थीत करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे. 

मोदींजींना एखादा शब्द बोलला तर तो तुम्हाला लागला, मात्र तुम्ही गेल्या दीड वर्षापासून काय काय बोलताय, त्याची नोंद महाराष्ट्रीतल जनेतेनेत घेतली आहे. अत्यंत तुच्छ आणि गलिच्छ पद्धतीचे राजकारण मविआच्या नेत्यांनी केले आहे. थोड्या यशाने ते हुरळून गेले आहेत. त्यामुळे पवारांनी देखील मविआच्या नेत्यांच्या वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा थोडा अभ्यास करावा, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सरकारमध्येच राहतील - चंद्रशेखर बावनकुळे 

देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करावी, अशी विनंती केली आहे. त्यांनी ती विनंती मान्यही केली आहे, असे आम्ही समजतो. तसेच केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा आमची विनंती मान्य केली आहे, असे आम्ही समजतो. महायुतीचे सरकार लोकांसाठी काम करेल यासाठी त्यांनी सरकारमध्ये असणे आवश्यक आहे. महायुतीच्या सर्वच नेत्याबद्दल मी असे म्हणेल सर्वांनी चांगलं काम करायचे आहे. अजित दादाबद्दल आमच्याकडून काहीही बोलल्या गेले नाही. ज्यांनी कोणी त्यांच्या बद्दल बोललं असेल त्यांना ते लखलाभ असल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना दिली. 

छगन भुजबळ यांच्या भूमिकेबद्दल त्यांनाच आता विचारावे लागेल

तसेच छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चेबाबत विकरले असता बावनकुळे म्हणाले की,   छगन भुजबळ यांनाच आता विचारावे लागेल की त्यांची नाराजी काय, त्यांच्या भूमिकेबद्दल मी काही मत व्यक्त करणे हे योग्य नाही. असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिक भाष्य करणे टाळले आहे. काल पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रात अवघे 0.3 टक्के कमी मत मिळाले आहेत. या पराभवाचे कारण काय, जिथे कमी पडलो तिथं अधिकचे काम आम्ही करू. भविष्यात कुठेही कमी पडू नये, यासाठी आम्ही अधिक काम सध्या करत आहोत. महायुतीला मतदारांनी मोठी साथ दिली आहे. त्या मतदाराचे आभार मानण्यासाठी धन्यवाद यात्रा महाराष्ट्रमध्ये काढणार आहोत. ज्यांनी मत दिले आणि ज्यांनी मत नाही दिले त्यांचेही या यात्रेतून आभार मानणार असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

इंग्रजांचा काळ काँग्रेसने आणला- चंद्रशेखर बावनकुळे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले इतक्या खालच्या पातळीला गेले आहेत की ते शेतकऱ्यांकडून पाय धुवान घेत आहेत. हे कृत्य महाराष्ट्राला अशोभनीय असून इंग्रजांचा काळ काँग्रेसने आणला आहे. त्या काळातील मानसिकता नाना पटोलेंमध्ये उतरली आहे. नाना पटोले यांनी पदाचा अपमान केलेला आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. अशी बोचरी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोलेंवर केली आहे. आपण 21व्या शतकात जगत आहोत आणि आज हे कुठे चालले आहे. तसेच आपण काय संदेश समाजाला देतोय.पाय धुणार असो की धुवून घेणारा. हे कृत्य अशोभनीय असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget