एक्स्प्लोर

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणार; विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा संकल्प

भाजपने निवडणुकीसाठी आपलं संकल्पपत्र प्रकाशित केलं आहे. रोजगारनिर्मिती, नदीजोड प्रकल्प, ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था, वीज पुरवठा, शिक्षण, आर्थिक विकास, आरोग्य, शेती आदी महत्त्वाच्या विषयांवर जाहीरनाम्यातून घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई : भाजपने निवडणुकीसाठी आपलं संकल्पपत्र प्रकाशित केलं आहे. भाजपने संकल्पपत्रात दुष्काळमुक्त महाराष्ट्रचा संकल्प केला असून दुष्काळ, पाणी  आणि रोजगार या तीन गोष्टीवर जास्त भर दिला आहे.  रोजगारनिर्मिती, नदीजोड प्रकल्प, ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था, वीज पुरवठा, शिक्षण, आर्थिक विकास, आरोग्य, शेती, जनसामान्यांचे कल्याण, विमान वाहतूक, बंदर विकास-जलवाहतूक, सिंचन-पाणीपुरवठा, ग्राम विकास, रेल्वे विकास अशा विविध विषयांवर  जाहिरनाम्यातून घोषणा करण्यात आली आहे. भाजप राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा, राष्ट्रीय महासचिव सरोज पांडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थित संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले. संकल्पपत्र प्रकाशनाच्यावेळी गुरू ठाकूर लिखित आणि अवधूत गुप्ते यांनी गायलेले 'पुन्हा आणुया आपलं सरकार'  हे प्रचार गीत लाँच करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ, पाणी आणि रोजगार या तीन महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश संकल्पपत्रात केला आहे. महापुराचं पाणी जे समुद्राला जातं, हे  वाया जाणारं पाणी वळवून दुष्काळग्रस्त भागाला नेण्याची योजना असल्याचं फडणवीस म्हणाले. पायांभूत सुविधांवर भर देण्याचा प्रयत्न करणार असून कोकणातलं पाणी गोदावरी खोऱ्यात आणू असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं  भाजपच्या संकल्पपत्रातील 16 ठळक मुद्दे  -दुष्काळमुक्ती (पश्चिम घाटातील पाणी मराठवाड्यात वळवणार) - मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून 11 धरणांना जोडून मराठवाड्याचे दुष्काळनिर्मूलन - 1 करोड नोकऱ्या निर्माण करणार - 1 करोड लोकांना बचत गटाशी जोडणार - 5 लाख कोटींची गुंतवणूक करणार - राज्यातील रस्ते दुरुस्तीसाठी स्वतंत्र तंत्र अवगत करणार - प्रत्येक घरात वीज आणि शुद्ध पाणी - भारत नेटच्या माध्यमातून सर्व घरांना इंटरनेटशी जोडणार - शिक्षण मूल्यांवर आधारित करणार - सोशल सिक्युरिटीत कामगारांना आणणार - शहिदांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन धोरण - विस्थापितांचे योग्य पुनर्वसन धोरण -शेतीसाठी दिवसा 12 तास अविरत वीजपुरवठा देण्याचा संकल्प - सौर ऊर्जेचा वापर करून प्रदूषणमुक्ती

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Nitesh Rane on Sanjay Raut: 'संजय राऊत 420, देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही'; नितेश राणेंचा हल्लाबोल
'संजय राऊत 420, देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही'; नितेश राणेंचा हल्लाबोल
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Embed widget