एक्स्प्लोर

कल्याणमध्ये महापालिकेच्या पथकावर गावगुंडांचा हल्ला

या हल्ल्यात सर्व्हेअर श्रीराम झोपळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला आणि जबड्याला मोठी दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या कल्याणच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मुंबई : मलप्रक्रिया केंद्राच्या जागेची मोजणी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर गावगुंडांनी हल्ला केला आहे. ही घटना कल्याणमधील उंबर्डे गावात घडली आहे. या हल्ल्यात चार कर्मचारी जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. उंबर्डे गावात महापालिकेच्या मालकीची जमीन असून त्यावर मलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. या जमिनीची मोजणी करण्यासाठी आज केडीएमसीच्या नगररचना विभागाचे पथक उंबर्डे गावात गेले होते. यावेळी स्थानिक गावगुंडांनी या पथकावर हल्ला चढवत त्यांना पिटाळून लावले. या हल्ल्यात सर्व्हेअर श्रीराम झोपळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला आणि जबड्याला मोठी दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या कल्याणच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर इतर तीन जणांनाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत. या सर्वांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेचा केडीएमसीतल्या शिवसेना महापालिका कामगार सेनेने निषेध केला असून या प्रकरणातल्या हल्लेखोर गावगुंडांना त्वरित अटक झाली नाही, तर उद्या कामबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Naxal Attack Verdict: मोठी बातमी! छत्तीसगडमधील 'झीरम घाटी' नक्षलवादी हल्ला प्रकरणात 10 दोषी नक्षलवाद्यांना फाशीची शिक्षा, काँग्रेस नेत्यांसह 29 जणांचा झाला होता मृत्यू
मोठी बातमी! छत्तीसगडमधील 'झीरम घाटी' नक्षलवादी हल्ला प्रकरणात 10 दोषी नक्षलवाद्यांना फाशीची शिक्षा, काँग्रेस नेत्यांसह 29 जणांचा झाला होता मृत्यू
एक काळ असा होता मराठवाड्याचा पंतप्रधान, गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू रहस्यमय; संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचं घणाघाती भाषण
एक काळ असा होता मराठवाड्याचा पंतप्रधान, गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू रहस्यमय; संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचं घणाघाती भाषण
Uddhav Thackeray: शेतकरी मेला तरी चालेल, पण शक्तिपीठ झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या घरातील दिवे, वंशाचे दिवे विझत असताना कसले दिवे लावताय? दुष्काळ का जाहीर करत नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शेतकरी मेला तरी चालेल, पण शक्तिपीठ झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या घरातील दिवे, वंशाचे दिवे विझत असताना कसले दिवे लावताय? दुष्काळ का जाहीर करत नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Onion Export: भारताकडून कांदा आयात करणारा बांगलादेश आता श्रीलंकेला कांदा विकणार? भारतीय निर्यातदारांसमोर नवं आव्हान, नेमकं काय घडलं?
भारताकडून कांदा आयात करणारा बांगलादेश आता श्रीलंकेला कांदा विकणार? भारतीय निर्यातदारांसमोर नवं आव्हान, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : रात्री जेवण करून झोपला तो उठलाच नाही, डोळ्यातून रक्त अन्...; गोरे होण्याच्या औषधांचा ओव्हरडोस ठरला जीवघेणा? डॉक्टर तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
रात्री जेवण करून झोपला तो उठलाच नाही, डोळ्यातून रक्त अन्...; गोरे होण्याच्या औषधांचा ओव्हरडोस ठरला जीवघेणा? डॉक्टर तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray: शेतकरी मेला तरी चालेल, पण शक्तिपीठ झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या घरातील दिवे, वंशाचे दिवे विझत असताना कसले दिवे लावताय? दुष्काळ का जाहीर करत नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शेतकरी मेला तरी चालेल, पण शक्तिपीठ झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या घरातील दिवे, वंशाचे दिवे विझत असताना कसले दिवे लावताय? दुष्काळ का जाहीर करत नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
एक काळ असा होता मराठवाड्याचा पंतप्रधान, गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू रहस्यमय; संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचं घणाघाती भाषण
एक काळ असा होता मराठवाड्याचा पंतप्रधान, गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू रहस्यमय; संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचं घणाघाती भाषण
"हा एवढा निर्लज्जपणा तुम्हाला नाही जमणार" आमदार-खासदार विकत घेतल्यानंतर स्वतःच स्वतःला पुरस्कार विकत घेत आहेत; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
Pratap Sarnaik : मनोज जरांगे मला दिवसातून दोनवेळा फोन करतात; एकनाथ शिंदेंबाबतचा विसंवादही दूर होण्यास सुरुवात; प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे मला दिवसातून दोनवेळा फोन करतात; एकनाथ शिंदेंबाबतचा विसंवादही दूर होण्यास सुरुवात; प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले?
Mumbai Crime News: गोरेगावात रात्री उशीरा ढोल-ताशे बंद करण्यास सांगितल्याचा राग; शिवसेना शिंदे गटाच्या किक बॉक्सर कार्यकर्त्याकडून तरुणाला बेदम मारहाण, नाकाचे हाड तुटलं अन्...
गोरेगावात रात्री उशीरा ढोल-ताशे बंद करण्यास सांगितल्याचा राग; शिवसेना शिंदे गटाच्या किक बॉक्सर कार्यकर्त्याकडून तरुणाला बेदम मारहाण, नाकाचे हाड तुटलं अन्...
पुढच्या वर्षी बीडवरुन थेट पुणे, अजित दादांनी शब्द पाळला; रेल्वेला हिरवी झेंडी दाखवताच सुनेत्रा पवारांना आठवण
पुढच्या वर्षी बीडवरुन थेट पुणे, अजित दादांनी शब्द पाळला; रेल्वेला हिरवी झेंडी दाखवताच सुनेत्रा पवारांना आठवण
Gokul Election: मग या संस्थांना त्रास का झाला? आत्ताच एकमेकांची डोकी फोडत आहेत, नंतर अवस्था काय होईल; सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना खोचक टोला
मग या संस्थांना त्रास का झाला? आत्ताच एकमेकांची डोकी फोडत आहेत, नंतर अवस्था काय होईल; सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना खोचक टोला
Embed widget