एक्स्प्लोर

केंद्र सरकारचे कृषी आणि कामगार कायदे केवळ मूठभर उद्योगपतींसाठी; कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची टीका

केंद्र सरकारचे कृषी आणि कामगार कायदे केवळ मूठभर उद्योगपतींसाठी असल्याची कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची टीका.केंद्र सरकारच्या कृषी कामगार विधेयक कायद्याच्या विरोधात काँग्रेसकडून आज देशभर आंदोलनाची हाक

सांगली : देशातील भाजप सरकार लोकशाही मारण्याचे पाप करत आहे, अशी टीका कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केली आहे. तसेच भाजपचे हुकूमशाही सरकार आम्ही आता जास्त काळ टिकू देणार नाही, असा इशाराही यावेळी मंत्री कदम यांनी दिला आहे. केंद्राच्या कृषी आणि कामगार विधेयक कायदा विरोधात करण्यात आलेल्या सांगलीतील आंदोलनावेळी ते बोलत होते. कामगार कायद्यामुळे उद्योगपतींना अधिकच फायदा होणार आहे. त्यामुळे कामगारांची ही गळचेपी आहे. तसेच केंद्र सरकारचे कृषी आणि कामगार कायदे हे केवळ मूठभर उद्योगपतींच्यासाठी असल्याची टीका करत केंद्रातल्या भाजप सरकार लोकशाहीला मारण्याचे पाप करत आहे, असा आरोपही मंत्री विश्वजित कदम म्हणाले.

केंद्र सरकारच्या कृषी कामगार विधेयक कायद्याच्या विरोधात काँग्रेसकडून आज देशभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने देशात काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. सांगलीमध्येही कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती समोर हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कृषी आणि कामगार विधेयकाचा निषेध नोंदवत कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावं : प्रताप सरनाईक

सांगलीत करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये स्वभिमानी शेतकरी संघटना याचा विविध शेतकरी संघटना त्याबरोबर कामगार संघटना आणि सहभागी झाल्या होत्या. तसेच आंदोलनास काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

कृषी विधेयक शेतकऱ्यांसाठी जाचक : कदम

केंद्र सरकारचे कृषी विधेयक शेतकऱ्यांसाठी जाचक आहे, या विधेयकामुळे शेतकऱ्यांची लूट होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पंखे छाटली जाणार आहेत तर कामगार कायद्यामुळे उद्योगपतींना अधिकच फायदा होणार आहे. कामगारांची ही गळचेपी आहे. तसेच केंद्र सरकारचे कृषी आणि कामगार कायदे हे केवळ मूठभर उद्योगपतींसाठी असल्याची टीका करत भाजप सरकार लोकशाहीला मारण्याचे पाप करत आहे, असा आरोपही मंत्री विश्वजित कदम यांनी यावेळी केला आहे. त्याचबरोबर हे हुकूमशाही सरकार आम्ही टिकू देणार नाही, असा इशाराही मंत्री विश्वजीत कदम यांनी यावेळी दिला आहे.

Congress Agitation | राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की; राज्यभर ठिकठिकाणी काँग्रेसची आंदोलनं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव; सुषमा अंधारेंनी आणखी एक पुरावा समोर आणला
डॉक्टर तरुणीवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव; सुषमा अंधारेंनी आणखी एक पुरावा समोर आणला
Mohammad Azharuddin: टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
मुख्यमंत्री म्हणाले जूनमध्ये कर्जमाफी करतो, उद्धव ठाकरेंचं खरमरीत पत्र; शेतकऱ्यांना झुलवू नका म्हणत अनेक सवाल
मुख्यमंत्री म्हणाले जूनमध्ये कर्जमाफी करतो, उद्धव ठाकरेंचं खरमरीत पत्र; शेतकऱ्यांना झुलवू नका म्हणत अनेक सवाल
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Hostage Crisis: 'मी मंत्री नव्हतो, बोलून काय झालं असतं?', Rohit Arya प्रकरणी Deepak Kesarkar यांचा सवाल
Sanjay Raut : संजय राऊत दोन महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार, प्रकृतीत गंभीर स्वरुपाचे बिघाड
Rohit Arya Encounter:निर्माता असल्याचं सांगत रोहित आर्यने अभिनेत्री Ruchita Jadhav ला केलेला संपर्क
Rohit Arya Encounter : रोहित आर्यने अभिनेत्री रुचिता जाधवाशी केला होता संपर्क
Bachchu Kadu Nagpur : शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत नाहीत तोपर्यंत लढाई चालू राहील

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव; सुषमा अंधारेंनी आणखी एक पुरावा समोर आणला
डॉक्टर तरुणीवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव; सुषमा अंधारेंनी आणखी एक पुरावा समोर आणला
Mohammad Azharuddin: टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
मुख्यमंत्री म्हणाले जूनमध्ये कर्जमाफी करतो, उद्धव ठाकरेंचं खरमरीत पत्र; शेतकऱ्यांना झुलवू नका म्हणत अनेक सवाल
मुख्यमंत्री म्हणाले जूनमध्ये कर्जमाफी करतो, उद्धव ठाकरेंचं खरमरीत पत्र; शेतकऱ्यांना झुलवू नका म्हणत अनेक सवाल
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
Kerala High Court: तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
Phaltan Doctor death: फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी जयकुमार गोरेंच्या जवळचा अधिकारी नेमला, मेहबुब शेख यांचा आरोप
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेला अधिकारी जयकुमार गोरेंचा निष्ठावंत, मेहबुब शेख यांचा आरोप
तत्कालिन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या ट्विटर हँडलवर एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचे फोटो; बाजूला तत्कालिन सीएम एकनाथ शिंदे, उदय सामंत
तत्कालिन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या ट्विटर हँडलवर एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचे फोटो; बाजूला तत्कालिन सीएम एकनाथ शिंदे, उदय सामंत
Ajit Pawar: दत्तात्रय भरणेंच्या जमीन खरेदीवरुन अजित पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले, 'आम्हालाही तुमच्यासारखी दूरदृष्टी द्या'
दत्तात्रय भरणेंच्या जमीन खरेदीवरुन अजित पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले, 'आम्हालाही तुमच्यासारखी दूरदृष्टी द्या'
Embed widget