एक्स्प्लोर

कायदा-सुव्यवस्था, महागाई कमी होत असेल तर शहराचे नाव बदला, खुलताबादच्या नामांतरावरुन अबू आझमींचा सरकारवर निशाणा 

छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादचं नाव रत्नापूर करावं अशी मागणी जोर धरत आहे. यावर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Abu Azmi :  छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादचं नाव रत्नापूर करावं अशी मागणी जोर धरत आहे. यावर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जुन्या शहराचे नाव बदलून काय होणार आहे? नवीन शहर वसवले तर फरक पडेल असे आझमी म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्था, महागाई कमी होत असेल तर शहराचे नाव बदला आम्ही समर्थन देऊ. देशातील महागाई, चीनकडून कब्जा, लाडकी बहिणींना पैसे देण्यासाठी पैसे नाहीत. विकासाची गोष्ट झाली पाहिजे, भाईचारा वाढला पाहिजे असं आमचं मत असल्याचे मत अबू आझमी यांनी व्यक्त केले. 

वक्फ संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल

इतिहास दाखवला पाहिजे मात्र तो बनावटी नसावा असेही आझमी म्हणाले. वक्फ संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. काही लोकं दोन्ही नावांवर स्वार होत आहेत. काही लोकं आपल्याला सेक्युलर समजतात, मात्र दुसरीकडे हिंदुत्व देखील दाखवतात नाव न घेता असा टोला अबू आझमींनी शिवसेना ठाकरे गटाला लगावला.किरीट सोमय्यांचं काही काम नाही आहे. महामार्गावरुन कितीतरी गाड्या जातात. तसेच त्या भागातून विमाने देखील जातात यावर त्यांचं लक्ष नाही. फक्त मस्जिद आणि लाऊडस्पीकरच ते शोधत आहेत असे आझमी म्हणाले. यांचे राजकारण देशाला बरबाद करेल, मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवावे अशी मागणी आम्ही केल्याचे आझमी म्हणाले. सरकारनं लक्ष दिलं पाहिजे उत्तर भारतीयांना शिव्या दिल्या जात आहेत. निवडणुका आल्या की लांगूलचालन होतं फक्त, हे चुकीचं आहे. मनसेवर निर्बंध लादले पाहिजेत, त्याचे मी स्वागत करतो असेही आझमी म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीभोवती महाराष्ट्राचे राजकारण स्थिरावलेले असताना छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादचं नाव रत्नापूर करावं अशी मागणी वारंवार होत आहे. इंग्रजांच्या काळापासून हे नाव रेकॉर्डवर आहे. याच मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलच पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील लोक ऐकमेकांवर टीका करत आहेत.

तस्लिमा नसलिम विरोधात कारवाई होत नाही. मात्र, कुणाल कामराविरोधात कारवाई होते. आपण सेक्युलर आहोत, याचा देखील विचार व्हावा. कुणाल कामराला प्रोटेक्शन दिलं पाहिजे असे आझमी म्हणाले.  मला देखील लोकांकडून शिव्या दिल्या जात आहेत असे आझमी म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

आधीची चूक दुरुस्त करणारच, खुलताबादच्या नामांतरावरून संजय शिरसाट हटेनात, खुलताबादचं रत्नापूर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?

व्हिडीओ

Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
Embed widget