एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Udhhav Thackeray : इंडिया नावाची भीती वाटायला लागली, आम्ही नाव बदलणार नाही, पंतप्रधान बदलणार, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य 

Udhhav Thackeray : इंडिया आघाडी झाल्यानंतर इंडिया नाव बदलण्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे.

जळगाव : सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र झाल्यांनतर इंडीया (INDIA) नाव आलं, मात्र यानंतर या नावाची भीती वाटायला लागली. मग आता पक्ष फोडायचे कारभार सुरु केले, त्यानंतर आता इंडिया नावाचं बदलायचा घाट घातला जात आहे. पण आम्ही इंडिया, भारत, हिंदुस्थान बोलणारच, बरं ते भारत तरी म्हणतात. नाहीतर स्वतःचे नाव देऊन टाकतील. पण आम्ही नाव बदलणार नाही, तर पंतप्रधान (PM) बदलणार असा विश्वास शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी व्यक्त केला आहे. 

आज उद्धव ठाकरे हे जळगाव (Jalgaon) दौऱ्यावर असून ते जाहीर सभेत बोलत होते. यावेळी इंडिया हे नाव बदलण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, एकीकडे भाजपकडून पक्ष फोडाफोडीचं राजकरण सुरु आहे. सत्तेसाठी पक्षांचे गळे घोटण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर देशात नवी आघाडी निर्माण झाली. या सत्तेला पायउतार करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन इंडियाची निर्मिती झाली, मात्र या इंडिया निर्मितीमुळे अनेकांना पोटदुखी होऊ लागली आहे. थेट देशाचे नावच बदलण्याचा घाट घातला जात आहे. मात्र आम्ही इंडिया, भारत, हिंदुस्थान बोलणारच, बरं ते भारत तरी म्हणतात. देशाला सुद्धा स्वतःच नाव देतात की काय? अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

उद्धव ठाकरे बोलत असताना कार्यकर्त्यांकडून घोषणा दिल्या जात होत्या. देश का नेता कैसा हो, उद्धव ठाकरे जैसा हो. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मध्येच थांबवत, 'देश का नेता नाही, देश का नागरिक कैसा हो, या घोषणा देण्याची वेळ आली आहे. 'देश का नागरिक कैसा हो, शिवाजी महाराज के मावळे जैसा हो, इंडिया आघाडीनंतर केंद्र सरकार घाबरले आहे, कधी पडेल काही सांगता येत नाही. आधी त्यांना वाटत होते, आम्हाला आव्हान कोणी देऊ शकणार नाही', मात्र सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र झाल्यांनतर इंडिया नाव आलं, यानंतर त्यांना इंडिया नावाची भीती वाटायला लागली, आता इंडिया आघाडी केली तर नाव बदलून टाकत आहेत. बरं ते भारत तरी म्हणतात. नाहीतर स्वतःचे नाव देऊन टाकतील. देशाला सुद्धा स्वतःच नाव देतात की काय? पण आम्ही नाव बदलणार नाही, पंतप्रधान बदलणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 

लोकांचं प्रेम मिळतंय... 

उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर दौऱ्याची आठवण सांगितली. ते म्हणाले, "दोन दिवसांपूर्वी अहमदनगर दौरा केला. तेव्हा लोक सांगत होते, तुमच्या पायगुणाने पाऊस आला. मी सांगितले, निसर्गाची कृपा आहे, मी निमित्त मात्र आहे, अनेक माता भगिनी औक्षण करत होत्या, त्यांना थांबवत, आता ओवाळू नका, तुम्ही जेव्हा आनंदी व्हाल, तेव्हा तुमच्या आनंदात सहभागी होईल. त्याच दिवशी एक लहान मुलगा शिदोरी घेऊन आला. त्याचंही कौतुक वाटलं. एवढं सगळं प्रेम लोक देत आहेत. असा कोणता राजकारणी आहे, ज्याला एवढं प्रेम मिळत आहे. मोदी असो कोणीही असो, सर्वजण भाषण करताना उद्धव ठाकरे नाव घेतात. या लोकांनी माझा पक्ष संपवला ना, मग माझे नाव का घेतात." 

इतर महत्वाची बातमी : 

Udhhav Thackeray : कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेना नाही, भाजपचे गुलाम बनू नका, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सल्ला 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
धक्कादायक! जळगावातील तीन विद्यार्थ्यांचा रशियामध्ये नदीत बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
धक्कादायक! जळगावातील तीन विद्यार्थ्यांचा रशियामध्ये नदीत बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Maharashtra SuperFast News : महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा : ABP MajhaNarendra Modi Full Speech : NDA Parliamentary Party meeting : काँग्रेस ते  EVM सगळंच काढलं ; NDA बैठकीत मोदींचं रोखठोक भाषणABP Majha Headlines : 03 PM : 07 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सCM Eknath Shinde Full Speech : भाजप आणि शिवसेना फेविकोलचा जोड, कधीच तुटणार नाही : मुख्यमंत्री

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
धक्कादायक! जळगावातील तीन विद्यार्थ्यांचा रशियामध्ये नदीत बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
धक्कादायक! जळगावातील तीन विद्यार्थ्यांचा रशियामध्ये नदीत बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
Chahat Fateh Ali Khan Bado Badi : गायक चाहत फतेह अली खान ढसाढसा रडले; युट्युबने डिलीट केले 28 मिलियन व्ह्यूजचे गाणं, समोर आलं कारण
गायक चाहत फतेह अली खान ढसाढसा रडले; युट्युबने डिलीट केले 28 मिलियन व्ह्यूजचे गाणं, समोर आलं कारण
राष्ट्रवादी काँग्रेसला लॉटरी!  पियुष गोयलांच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार
राष्ट्रवादी काँग्रेसला लॉटरी! पियुष गोयलांच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार
Kangana Ranaut : शेतकरी आंदोलन नव्हे तर दुसरंच होतं कारण? कंगना रणौतने म्हटले, एका स्ट्रॅटेजीनुसार...
शेतकरी आंदोलन नव्हे तर दुसरंच होतं कारण? कंगना रणौतने म्हटले, एका स्ट्रॅटेजीनुसार...
EVM जिवंत आहे की मेलं?, मोदींच्या भाषणावर हशा पिकला; निकालाच्या दिवशीचा किस्सा सांगितला
EVM जिवंत आहे की मेलं?, मोदींच्या भाषणावर हशा पिकला; निकालाच्या दिवशीचा किस्सा सांगितला
Embed widget