एक्स्प्लोर

देशात लॉकडाऊन नसते, तर आठ लाख लोक कोरोनाबाधित असते : आरोग्य मंत्रालय

देशात वेळीच लॉकडाऊन घेतले नसते तर आतापर्यंत आठ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असती, अशी भीती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली. आरोग्य मंत्रालयाचे सचिव प्रेम अग्रवाल यांनी आज ही माहिती दिली.

नवी दिल्ली : देशात लॉकडाऊन घेतला नसता तर आतापर्यंत आठ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असती अशी भीती आरोग्य मंत्रलयाने व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिव प्रेम आग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आपल्या देशातील कोरोनाबाधितांचा ग्रोथ रेट हा 41 टक्के होता. त्यानुसार आतापर्यंत 8.2 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असता अशी माहिती प्रेम अग्रवाल यांनी दिली. मात्र, वेळीच देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याने हा धोका टळल्याचं त्यांनी सांगितले.

आताच्या घडीला देशात सात हजार 529 लोक कोरोना पॉझिटिव्ह असून आतापर्यंत 242 लोकांची कोरोनामुळे बळी गेला आहे. मागील 24 तासांत देशात 40 मृत्यूची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक महाराष्ट्रात पंशराशेच्यावर कोरोना रुग्णचे रुग्ण आहेत. देशात जर वेळीच लॉकडाऊन घेतले नसते तर ही परिस्थिती आणखी भयानक झाली असती अशी भीती आज आरोग्य मंत्रालयाने व्यक्ती केली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव प्रेम अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन देशातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. देशात लॉकडाऊन जाहीर केलं नसतं तर आता आठ लाखांच्यावर कोरोना रुग्ण असते, अशी माहिती त्यांनी मांडली. 22 मार्चला देशात एकदिववसाचा जनता कर्फ्यू घेण्यात आला. त्यानंतर लगेच दोन दिवसांनी 25 मार्चाला देशात 21 दिवसांचं लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं.

महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

देशात लॉकडाऊन वाढणार देशातील लॉकडाऊनची मर्यादा येत्या 14 एप्रिलला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर काही राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. यात कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. यावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. येत्या 14 एप्रिला या लॉकडाऊनची मर्यादा संपणार आहे. मात्र, देशातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊन वाढवणे अपरिहार्यता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले, अशी माहिती दिल्लीची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी दिली.

Lockdown extend in Maharashtra | महाराष्ट्रात किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget