एक्स्प्लोर

प्लास्टिकच्या स्मार्ट आधार कार्डमधून माहिती चोरी होण्याचा धोका!

प्लास्टिकने तयार झालेल्या स्मार्ट कार्डमध्ये बग असल्याचं यूआयडीएआयने म्हटलं आहे.

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे यूआयडीएआयने प्लास्टिकने तयार झालेले स्मार्ट आधार कार्ड न वापरण्याचं आवाहन केलं आहे. असे आधार कार्ड अनेकदा काम करणं बंद करतात, असं यूआयडीएआयने म्हटलं आहे. प्लास्टिकने तयार झालेल्या स्मार्ट कार्डमध्ये बग असल्याचं यूआयडीएआयने म्हटलं आहे. या कार्डची गुणवत्ता चांगली नसल्यामुळे QR code खराब होतो, ज्यामुळे हे कार्ड स्कॅन केलं जाऊ शकत नाही, असं यूआयडीएआयने सांगितलं आहे. या आधार कार्डमधून वैयक्तिक माहिती चोरी होण्याचा धोका आहे. त्यामुळे याचा वापर टाळावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. आधार लेटर किंवा कात्रण किंवा साध्या पेपरवर या आधारचं डाऊनलोडेड व्हर्जन योग्य असल्याचं यूआयडीएआयने सांगितलं आहे. एम-आधारच्या बाबतीतही हाच सल्ला देण्यात आला आहे. प्लास्टिक आधारची प्रिंट काढण्यासाठी 50 रुपयांपासून ते 300 रुपयांपर्यंत पैसे घेतले जातात. त्यामुळे हा देखील तोटा असल्याचं सांगण्यात आलं आहे. आधार स्मार्ट कार्डची काहीही गरज नसल्याचं यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी म्हटलं आहे. तुमचं आधार कार्ड हरवलं असेल तर तुम्ही ते eaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर जाऊन मोफत डाऊनलोड करु शकता. स्मार्ट कार्ड छापणाऱ्यांकडून ग्राहकांची होणारी लूट, माहिती चोरी होण्याचा संभाव्य धोका अशा गोष्टींपासून सावध राहण्यासाठी यूआयडीएआयने ग्राहकांना सतर्क केलं आहे. आधारशी कोणतीही छेडछाड करणं Indian Penal Code and Aadhaar Act, 2016 नुसार, कायदेशीर गुन्हा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget