एक्स्प्लोर

India Pakistan : 'स्वत:चं अपयश लपवण्यासाठी पाकिस्तानचं भारताविरुद्ध षडयंत्र', अहवालात उघड

Pakistani Propaganda : पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचा निर्णय भारताने सर्वस्वी पाकिस्तानवर सोडला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की, संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानला त्यांच्या भूमीवरून दहशतवाद पसरवणं थांबवावं लागेल.

MEA Report On Pakistan : पाकिस्तान दहशतवादाला (Terrorism) खतपाणी घालतो आणि स्वत:चं अपयश झाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधी वक्तव्य करतो, हे परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालात उघड झालं आहे. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील संघर्ष सर्वज्ञात आहे. सध्या पाकिस्तानमध्ये भीषण आर्थिक संकट आहे. पाकिस्तानच्या जनतेचे दोन वेळेच्या जेवणासाठी हाल होत आहेत. अन्न मिळवण्यासाठी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. असं असताना आपल्या देशातील परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पाकिस्तान भारताचा अपप्रचार करणं मात्र सोडत नाहीय.

'स्वत:चं अपयश लपवण्यासाठी पाकिस्तानचं भारताविरुद्ध षडयंत्र'

पाकिस्तान सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. या वाईट परिस्थितीतून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पाकिस्तानने मोठं षडयंत्र रचलं आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी पाकिस्तान आता भारताविरुद्ध अपप्रचार करण्यात गुंतला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

'भारताची बदनामी करणं हा पाकिस्तानचा उद्देश'

परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत सोमवारी (13 मार्च) जारी केलेल्या अहवालात मंत्रालयानं म्हटलं आहे की, पाकिस्तानने आपल्या देशांतर्गत राजकीय आणि आर्थिक अपयश यावरुन ध्यान हटवण्यासाठी भारताविरुद्ध शत्रुत्व आणि अपप्रचार करण्याचा कट रचला आहे. भारताची बदनामी करणं हा पाकिस्तानचा उद्देश आहे. दहशतवादावर पाकिस्तानला झापताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणं मात्र सोडत नाहीय, दिवसेंदिवस यात वाढ होत आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंध

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने 13 मार्च रोजी वार्षिक अहवाल 2021-22 जारी केला आहे. यामध्ये मंत्रालयाने भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंधांचा उल्लेख केला आहे. पाकिस्तानकडील दहशतवादामध्ये कोणतीही घट झाली नसल्याचं अहवालात सांगितलं आहे. यासोबतच 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याबाबत पाकिस्ताननं आतापर्यंत कोणतंही गांभीर्य दाखवले नाही. अद्यापही पाकिस्तान हे आरोप फेटाळून दहशतवाद्यांना पाठिशी घालत आहे, असंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

'पाकिस्तान भारताचा बनावट प्रचार करण्यात गुंतलाय'

परराष्ट्र मंत्रालयाने 2022 च्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे की, पाकिस्तान भारताची बदनामी करण्यासाठी आणि आपल्या देशांतर्गत राजकीय आणि आर्थिक अपयशापासून लक्ष हटवण्यासाठी शत्रुत्वाचा आणि बनावट प्रचार करण्यात गुंतला आहे. भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर भारताने पाकिस्तानची सर्व वक्तव्ये पूर्णपणे फेटाळून लावत वेळोवेळी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्याच्याशी संबंधित बाबी या देशाच्या अंतर्गत आहेत, हे मंत्रालयाने यावेळी अधोरेखित केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

India vs Pak : है तैय्यार हम... 'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात भारत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यास मागे-पुढे पाहणार नाही'

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Singh on Rahul Gandhi : राहुल गांधी यांना पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा, जितेंद्र सिंह यांचा दावा, मोदींच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनाचं कारण सांगितलं...
राहुल गांधी यांना पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा, जितेंद्र सिंह यांचा लोकसभेत दावा
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Delhi Protest : दिल्लीतील CJP आंदोलनाला पाकिस्तानच्या Gen Z चा पाठिंबा; भारत सरकारनं दिला पाकिस्तानला थेट इशारा
दिल्लीतील CJP आंदोलनाला पाकिस्तानच्या Gen Z चा पाठिंबा; भारत सरकारनं दिला पाकिस्तानला थेट इशारा
Abhijeet Dipke On Kangana Ranaut: गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
Embed widget