एक्स्प्लोर

मुलायम सिंह उत्तरप्रदेशचे नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता

लखनऊ: उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी अवघा एक आठवडा बाकी असताना मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना त्यांच्याच पक्षानं सहा वर्षासाठी निलंबित केल्यानं आता एक मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे निवडणुकीपर्यंत नेमकं कोण मुख्यमंत्री असणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव हे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होऊ शकतात. अखिलेश यादव यांच्या गटाकडून रामपाल यादव यांनी काल तातडीचं स्वतंत्र अधिवेशन बोलावलं होंत त्यानंतर अखिलेश यादव यांनी आपल्या उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज मुलायम सिंह यादव यांनी आज कठोर निर्णय घेत अखिलेश यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. अखिलेश यादव यांच्यावरील कारवाईनं मात्र एक घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. स्वत:च्या पक्षानंच स्वत:च्या मुख्यमंत्र्यांला हटवलं आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होईपर्यंत आणि त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कोण असणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत मुलायम सिंह यांनी म्हटलं आहे की, 'मुख्यमंत्री कोण असेल हे मी ठरवेल.' दुसरीकडे अनेक आमदार हे अखिलेशच्या बाजूने आहेत. जर अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तर मुलायम सिंह यादव नवा मुख्यमंत्री नेमू शकतील. पण जर तसं झालं नाही तर दोघांना आपलं बहुमत सिद्ध करावं लागेल. जर कुणाचंही बहुमत सिद्ध झालं नाही तर मात्र, उत्तरप्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्रीपदासाठीचा एक वेगळा संघर्ष येथे पाहायला मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Embed widget