एक्स्प्लोर

Wheat Export Ban : भारतात गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी, वाढत्या किमतीमुळे सरकारचा मोठा निर्णय

India Bans Exports of Wheat : केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी घातली आहे. देशांतर्गत बाजारात गव्हाच्या वाढत्या किमतीमुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

India Bans Exports of Wheat : देशांतर्गत बाजारात गव्हाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी घातली आहे. देशांतर्गत बाजारात गव्हाच्या वाढलेल्या किमतीमुले सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, काही अटींसह गव्हाची निर्यात सुरू ठेवण्यात येणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय आधीच करार झालेल्या निर्यातीसाठी लागू होणार नाही. सरकारने त्यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेत केंद्र सरकारने म्हटलं आहे भारत, शेजारी देश आणि इतर देशांमध्ये अन्न सुरक्षा धोक्यात आली आहे.

केंद्र सरकारने यासंदर्भात म्हटलं आहे की, देशाची एकूण अन्न सुरक्षेचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि शेजारी तसेच इतर असुरक्षित देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. भारत सरकार शेजारी आणि इतर असुरक्षित विकसनशील देशांच्या अन्न सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे, ज्यांचा जागतिक गहू बाजारातील अचानक बदलांमुळे विपरित परिणाम होतो आणि पुरेसा गव्हाचा पुरवठा होऊ शकत नाही.

केंद्र सरकारनं नव्या आदेशात म्हटलं आहे की, जागतिक बाजारात गव्हाच्या किमतीत अचानक वाढ झाली आहे, परिणामी भारत आणि शेजारी राष्ट्रंची अन्नसुरक्षा धोक्यात आली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होत आहे. रशिया आणि युक्रेनच्या संघर्षामुळे गव्हाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत सुमारे 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी भारतातून गव्हाची निर्यात वाढली आहे. गव्हाची मागणी वाढल्याने स्थानिक पातळीवर गहू आणि गव्हाच्या पिठाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

गव्हाची किमान किंमत 2,015 रुपये प्रति क्विंटल आहे. देशातील गहू आणि पिठाचवरील किरकोळ महागाईचा दर एप्रिलमध्ये वाढून 9.59 टक्के इतका झाला आहे. हा दर मार्चमध्ये 7.77 टक्के इतका होता. खुल्या बाजारात गव्हाचा किरकोळ बाजार भाव किमान बाजार भावापेक्षा MSP पेक्षा जास्त आहे. यामुळे यंदाच्या वर्षी गव्हाच्या सरकारी खरेदीत सुमारे 55 टक्क्यांनी घट झाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Won World Cup: मात्र देदीप्यमान कामगिरी करत वर्ल्डकप खेचून आणला! टीम इंडियाच्या जिगरबाज कामगिरीवर राज ठाकरे काय म्हणाले?
मात्र देदीप्यमान कामगिरी करत वर्ल्डकप खेचून आणला! टीम इंडियाच्या जिगरबाज कामगिरीवर राज ठाकरे काय म्हणाले?
Shankaracharya Swami pragyanand Saraswati : जैन मुनींविरोधात आता शंकराचार्य मैदानात उतरले, खडे बोल सुनावत म्हणाले, 'कबुतरखाने जंगलात असायला हवेत'
जैन मुनींविरोधात आता शंकराचार्य मैदानात उतरले, खडे बोल सुनावत म्हणाले, 'कबुतरखाने जंगलात असायला हवेत'
Telangana Rangareddy Accident: खडीने भरलेल्या भरधाव डंपरची बसला भीषण धडक; खडीखाली गाडल्याने तब्बल 20 जणांचा जीव गेला, मृतांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांवर काळाचा घाला
खडीने भरलेल्या भरधाव डंपरची बसला भीषण धडक; खडीखाली गाडल्याने तब्बल 20 जणांचा जीव गेला, मृतांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांवर काळाचा घाला
Team India Victory Turning Point : ती वेळ अन् तो क्षण... टीम इंडिया वर्ल्डकप जिंकणार तिकडेच ठरलं; दक्षिण अफ्रिकेच्या 3 विकेट्स शिल्लक असताना नेमकं काय घडलं?
ती वेळ अन् तो क्षण... टीम इंडिया वर्ल्डकप जिंकणार तिकडेच ठरलं; दक्षिण अफ्रिकेच्या 3 विकेट्स शिल्लक असताना नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Phaltan Doctroy Protest: फलटणमध्ये सुषमा अंधारेंचा एल्गार, नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन
Supriya Sule On Punjab CM: सिकंदर शेखच्या अटकेवरून राजकारण तापलं, सुप्रिया सुळेंचा थेट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फोन
Uday Sangale JOin BJP :  उदय सांगळे भाजपमध्ये प्रवेश करणार, शरद पवार गटाला धक्का
Amol Mitakri On Ajit Pawar : 'पुढच्या आषाढीला Ajit Pawar मुख्यमंत्री म्हणून पूजा करतील', Amol Mitkari यांची इच्छा
Shankarachary On Jain Muni : जैन मुनी हिंसेंच समर्थन करतात, शकंराचार्यांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Won World Cup: मात्र देदीप्यमान कामगिरी करत वर्ल्डकप खेचून आणला! टीम इंडियाच्या जिगरबाज कामगिरीवर राज ठाकरे काय म्हणाले?
मात्र देदीप्यमान कामगिरी करत वर्ल्डकप खेचून आणला! टीम इंडियाच्या जिगरबाज कामगिरीवर राज ठाकरे काय म्हणाले?
Shankaracharya Swami pragyanand Saraswati : जैन मुनींविरोधात आता शंकराचार्य मैदानात उतरले, खडे बोल सुनावत म्हणाले, 'कबुतरखाने जंगलात असायला हवेत'
जैन मुनींविरोधात आता शंकराचार्य मैदानात उतरले, खडे बोल सुनावत म्हणाले, 'कबुतरखाने जंगलात असायला हवेत'
Telangana Rangareddy Accident: खडीने भरलेल्या भरधाव डंपरची बसला भीषण धडक; खडीखाली गाडल्याने तब्बल 20 जणांचा जीव गेला, मृतांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांवर काळाचा घाला
खडीने भरलेल्या भरधाव डंपरची बसला भीषण धडक; खडीखाली गाडल्याने तब्बल 20 जणांचा जीव गेला, मृतांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांवर काळाचा घाला
Team India Victory Turning Point : ती वेळ अन् तो क्षण... टीम इंडिया वर्ल्डकप जिंकणार तिकडेच ठरलं; दक्षिण अफ्रिकेच्या 3 विकेट्स शिल्लक असताना नेमकं काय घडलं?
ती वेळ अन् तो क्षण... टीम इंडिया वर्ल्डकप जिंकणार तिकडेच ठरलं; दक्षिण अफ्रिकेच्या 3 विकेट्स शिल्लक असताना नेमकं काय घडलं?
IND vs SA Womens World Cup Final 2025 Prize Money: ICC कडून दक्षिण अफ्रिकेला 20 कोटी रुपये, विश्वचषक जिंकणाऱ्या भारताला किती रुपयांचं बक्षीस?; BCCI ने जाहीर केलेल्या बक्षीसानं डोळे चक्रावले!
ICC कडून द. अफ्रिकेला 20 कोटी रुपये, विश्वचषक जिंकणाऱ्या भारताला किती रुपयांचं बक्षीस?; BCCI ने जाहीर केलेल्या बक्षीसानं डोळे चक्रावले!
Phaltan Doctor death case: नाईक निंबाळकरांच्या 27 पिढ्यांच्या ब्रँडची अब्रू घालवलीत, फलटण डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणावरुन रामराजे कडाडले
नाईक निंबाळकरांच्या 27 पिढ्यांच्या ब्रँडची अब्रू घालवलीत, फलटण डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणावरुन रामराजे कडाडले
Devendra Fadnavis Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड चिडचिड करत होते, इनसाईड स्टोरी, रविकांत तुपकर काय म्हणाले?
शेतकरी कर्जमाफीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड चिडचिड करत होते, इनसाईड स्टोरी, रविकांत तुपकर काय म्हणाले?
Amol Mitkari & Ajit Pawar: देवेंद्र फडणवीस पुन्हा केंद्रात जाण्याची चर्चा, अजित पवार मुख्यमंत्री होवोत, 'त्या' नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
देवेंद्र फडणवीस पुन्हा केंद्रात जाण्याची चर्चा, अजित पवार मुख्यमंत्री होवोत, 'त्या' नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Embed widget