एक्स्प्लोर

Exclusive: ज्यांच्यावर टीका केली, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवणार का? हार्दिक पटेलने केला खुलासा 

Hardik Patel : काँग्रेस सोडल्यानंतर हार्दिक पटेल हे भाजपमध्ये प्रवेश करतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. परंतु, त्यांनी अद्याप याबाबत स्पष्ट सांगितलेले नाही.

Hardik Patel : पाटीदार समाज्याच्या आंदोलनातून पुढे येत देशभर चर्चेत राहणारे तरूण नेते म्हणजे हार्दिक पटेल. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी हार्दिक पटेल गुजरातमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. याच हार्दिक यांनी नुकताच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आता काँग्रेसचा राजीनामा देण्याचे कारण सांगितले आहे.'मला काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही. शिवाय काँग्रेसमध्ये माझे ऐकले गेले नाही, त्यामुळे आपण राजीनामा दिला असे हार्दिक यांनी म्हटले आहे. हार्दिक पटेल यांनी एबीपी न्यूजला एक मुलाखत दिली असून यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींवर आपले मत व्यक्त केले आहे. 

राहुल गांधींमुळे आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु, ते काँग्रेसमध्ये माझा बचाव करू शकले नाहीत. अशा व्यक्तीसोबत काम करण्याचे काय फायदे आहेत? मी माझ्या राजीनाम्यात कुठेही राहुल गांधींचा उल्लेख केलेला नाही. मी माझा राजीनामा सोनिया गांधींकडे पाठवला होता, त्यांच्याबद्दल माझी कोणतीही नाराजी नाही, असे हार्दिक पटले यांनी म्हटले आहे. 

हार्दिक पटेल म्हणाले, 'राजकारणात माझा  कोणताही गॉडफादर नव्हता, माझे वडील आमदार किंवा मंत्री नव्हते. युवा नेता म्हणून मी काँग्रेस सोडत असून मला काळजी करण्याची काहीच गरज नाही. काळजी त्यांनी केली पाहिजे, ज्यांच्यापासून 70 वर्षांचे वृद्ध आणि 28 वर्षांचे तरुण दोघेही दूर जात आहेत.  काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता माझ्या दुःखात सहभागी झाला नाही. माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर  काँग्रेसमधील कोणी आले नाही."  

काँग्रेस सोडल्यानंतर हार्दिक पटेल हे भाजपमध्ये प्रवेश करतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यावर बोलताना हार्दिक म्हणाले, "तुम्ही एवढ्या मोठ्या व्यासपीठावरून म्हणत असाल की माझे भाजप आणि संघ परिवाराशी संबंध आहेत. तर संबंध आहेत असे मानू या. संघाशी नाही पण आम्ही भाजपशी नक्कीच जोडलेलो होतो. आनंदीबेन पटेल जेव्हा मंडलमधून निवडणूक लढवत होत्या तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांना भाऊ मानले होते. माझे वडील त्यावेळी सबमर्सिबल पंपाचा व्यवसाय करत होते आणि त्यांचा एक कमांडर होता, ज्याच्यासोबत आनंदीबेन पटेल त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी जात असत. माझ्या वडिलांशी भाजपचे नाते होते. 

राहुल गांधींवर टीका
यावेळी हार्दिक पटेल यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. महिनाभरापासून काँग्रेस नेतृत्व मला त्रास देत असल्याचे आणि मी नाराज असल्याचे राहुल गांधींना माहिती होते. अनेक वर्षांनंतर राहुल गांधी दाहोदला 6 तास रॅलीसाठी येतात, त्यावेळी आमच्यासारखे तरुण नेत्यांना राहुल गांधी पाच मिनिटे भेटू शकत नाहीत का? असा प्रश्न हार्दिक पटेल यांनी उपस्थित केला. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal : सत्तांतर होताच भाजप कार्यकर्त्यांनी TMC कार्यालयावर बुलडोझर चालवला, कोलकात्यातील संघर्ष पेटला
सत्तांतर होताच भाजप कार्यकर्त्यांनी TMC कार्यालयावर बुलडोझर चालवला, कोलकात्यातील संघर्ष पेटला
Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
Rahul Gandhi on West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींचा दारुण पराभव, राहुल गांधींचा धोक्याचा इशारा, म्हणाले...
पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींचा दारुण पराभव, राहुल गांधींचा धोक्याचा इशारा, म्हणाले...

व्हिडीओ

Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha
RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report
West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DC Vs CSK: सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
Embed widget