एक्स्प्लोर

कोरोना संकटात भारतातील मोठ्या मेट्रो शहरातील प्रवासी अधिक जागरूक ; आयआयटी रिसर्च

कोरोनाच्या संकटात मुंबई आयआयटी आणि हैदराबाद आयआयटीमधील संशोधकांनी रोजच्या प्रवाशांवर मार्चचा तिसरा आठवडा आणि जनता कर्फ्यू दरम्यान नेमका काय परिणाम झाला? यावर संशोधन केले.

मुंबई : आयआयटी आणि हैदराबाद आयआयटीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे झालेल्या लॉकडाऊन झाल्यानंतर आणि लॉकडाऊनपूर्वीच्या दिवसात रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सर्व्हे केला आहे. यामध्ये कोरोनाबाबतची नागरिकांमधील जागरूकता टियर 1 म्हणजेच मुंबई, दिल्ली, हैदराबाद, पुणे सारख्या मोठ्या मेट्रो शहरात जास्त दिसून येत असल्याचे समोर आले आहे. टियर 3 म्हणजे विकसनशील शहरे होय. कोरोनाच्या संकटात मुंबई आयआयटी आणि हैदराबाद आयआयटीमधील संशोधकांनी रोजच्या प्रवाशांवर मार्चचा तिसरा आठवडा आणि जनता कर्फ्यू दरम्यान नेमका काय परिणाम झाला? यावर संशोधन केले. यासाठी 1900 पेक्षा जास्त लोक या ऑनलाइन सर्व्हेमध्ये सहभागी करण्यात आले होते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊनबाबत सरकारचा कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी महत्वचा होता. या निर्णयामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर पसरण्याची भीती कमी झाली आणि परिणामी सार्वजनिक वाहतुकीमध्ये बस, ट्रेन, मेट्रोमधील गर्दी कमी करण्यात मदत झाली. महामारीच्या काळात प्रवाशांनी स्वतःहून कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे यासाठी घेतलेल्या निर्णयाचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला आहे. हैदराबाद आयआयटीचे सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक डॉ. दिग्विजय पवार, डॉ. प्रिथा चॅटर्जी, मुंबई आयआयटीचे प्राध्यापक नागेंद्र वेलगा, अंकित कुमार या टीमने हे संशोधन केले आहे. यामध्ये जे प्रवासी रोज प्रवास करतात अशा लोकांच्या लॉकडाऊनआधी आणि लॉकडाऊननंतर नेमका काय फरक पडला याबाबतची माहिती प्रश्न विचारून गोळा केली आहे. यामध्ये 1900 पेक्षा जास्त लोक सहभागी झाले असून यामध्ये 63.6 टक्के प्रतिसाद टियर 1 शहरामधून मिळाला तर 20.6 टक्के प्रतिसाद हा टियर 2 शहरांमधून मिळाला तर 15 टक्के प्रतिसाद हा टीयर 3 म्हणजेच कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमधून मिळाला आहे. याबाबत संशोधनात टियर 1 मेट्रो शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच लॉक डाऊनच्या काळात 12 टक्के लोकांनी सार्वजनिक वाहनांचा वापर कमी करून खाजगी वाहनांचा वापर केला आहे. तर टीयर 2 शहरांमध्ये 7 टक्के लोकांनी खाजगी वाहन वापरायला सुरवात केली. यामध्ये मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात 48 टक्के लोकांनी कामासाठी प्रवास करणे बंद करून टाकले तर 28 टक्के लोकांनी आपला कामाला जाण्यासाठीचा प्रवास सुरु ठेवला. या काळात 18 टक्के लोकांनी महत्वचा कामासाठी जात असताना आपल्या फ्लाइट्स कॅन्सल केल्या तर 20 टक्के लोकांनी रेल्वे रिझर्व्हेशन रद्द केले आहे. त्यामुळे याबाबतची जागरूकता ही मुंबई, दिल्ली, हैद्राबाद सारख्या मोठ्या मेट्रो शहरात जास्त पाहायला मिळाली आहे. यापुढील संशोधन हे कोरोनामुळे वाहतुकीवर नेमके कसे परिणाम झाले यावर केले जाणार आहे. संबंधित बातम्या :
 
India Lockdown | लॉकडाऊनचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम; राज्यातील अनेक शहरात प्रदूषणाची पातळी घटली

महत्त्वाच्या बातम्या

Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
Embed widget