एक्स्प्लोर

Coronavirus | लॉकडाऊनमुळे पुणे, ठाण्यासह अनेक शहरांच्या हवेची गुणवत्ता सुधारली

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हवेची गुणवत्ता सुधारल्याचं जगभरात पाहायला मिळत आहे. निरभ्र आकाश, आवाज कमी पातळी, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हलकी हवा हा प्रदूषण कमी झाल्याचा दाखला आहे.

नागपूर : कोरोना व्हायरसमुळे भारतासह जगभरातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे सामान्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला असला तरी वातावरणात मात्र सकारात्मक बदल झाला आहे. महाराष्ट्राच्या मोठ्या आणि प्रदूषित शहरांच्या हवेची गुणवत्ता सुधारल्याचं चित्र आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, चंद्रपूर, सोलापूर आणि नागपूर या शहरांमधील नागरिक सध्या स्वच्छ आणि शुद्ध हवेतून श्वासोच्छवास घेत आहेत. य ज्या आणि प्रदूष हवा बदलात पुणे आणि ठाण्याने पहिलं स्थान पटकावलं आहे. या शहरांची हवा मध्यमवरुन उत्तम झाली आहे. तर ऐरोली हा एकमेव ठिकाण आहे, ज्याची हवा उत्तमवरुन समाधानकारक झाली आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हवेची गुणवत्ता सुधारल्याचं जगभरात पाहायला मिळत आहे. निरभ्र आकाश, आवाज कमी पातळी, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हलकी हवा हा प्रदूषण कमी झाल्याचा दाखला आहे. महाराष्ट्राच्या शहरांचे प्रदूषण नक्की किती कमी झाले हे समजावं म्हणून काल (1 एप्रिल) संध्याकाळच्या हवेची स्थिती आणि बरोबर एक महिन्यापूर्वी त्याच वेळी काय स्थिती होती याची तुलना केली. त्याचा परिणाम असा शहर                     1 एप्रिल संध्याकाळची हवा           एक महिना आधीची हवा           गुणवत्ता चंद्रपूर                                 62                                              93                                     समाधानकारक मुंबई कुलाबा                       69                                            100                                     समाधानकारक मुंबई सांताक्रूझ                    54                                            149                                     समाधानकारक नागपूर                                 71                                              73                                     समाधानकारक नाशिक                                67                                              87                                    समाधानकारक नवी मुंबई, नेरुळ                101                                             147                                       मध्यम ऐरोली                                101                                              94                                    समाधानकारक पुणे                                     49                                             100                                       उत्तम सोलापूर                              61                                                80                                  समाधानकारक ठाणे                                   41                                               110                                       उत्तम Coronavirus | लॉकडाऊनमुळे पुणे, ठाण्यासह अनेक शहरांच्या हवेची गुणवत्ता सुधारली प्रदूषण नियंत्रण बोर्डाने केलेले हे मानांकन हे मनुष्याच्या श्वसनप्रक्रियेच्या सरलतेशी जुळले आहे. जेव्हा हवेची गुणवत्ता ही मध्यम असते तेव्हा फुफ्फुस, अस्थमा आणि हृदयविकार असणाऱ्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. जेव्हा हवेची गुणवत्ता समाधानकारक असते, तेव्हा अत्यंत संवेदनशील लोकांना श्वास घेण्यास थोडासा त्रास होऊ शकतो. मात्र हवेची गुणवत्ता उत्तम असली तर असा कुठला ही त्रास उद्भवत नाही. त्यामुळे लॉकडाऊन मागे घेतली तर हवेची गुणवत्ता पूर्वीप्रमाणेच होऊ नये याचा सगळ्यांनीच विचार करायला हवा. India Lockdown | लॉकडाऊनचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम; राज्यातील अनेक शहरात प्रदूषणाची पातळी घटली
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
Embed widget