एक्स्प्लोर

Coronavirus | लॉकडाऊनमुळे पुणे, ठाण्यासह अनेक शहरांच्या हवेची गुणवत्ता सुधारली

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हवेची गुणवत्ता सुधारल्याचं जगभरात पाहायला मिळत आहे. निरभ्र आकाश, आवाज कमी पातळी, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हलकी हवा हा प्रदूषण कमी झाल्याचा दाखला आहे.

नागपूर : कोरोना व्हायरसमुळे भारतासह जगभरातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे सामान्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला असला तरी वातावरणात मात्र सकारात्मक बदल झाला आहे. महाराष्ट्राच्या मोठ्या आणि प्रदूषित शहरांच्या हवेची गुणवत्ता सुधारल्याचं चित्र आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, चंद्रपूर, सोलापूर आणि नागपूर या शहरांमधील नागरिक सध्या स्वच्छ आणि शुद्ध हवेतून श्वासोच्छवास घेत आहेत. य ज्या आणि प्रदूष हवा बदलात पुणे आणि ठाण्याने पहिलं स्थान पटकावलं आहे. या शहरांची हवा मध्यमवरुन उत्तम झाली आहे. तर ऐरोली हा एकमेव ठिकाण आहे, ज्याची हवा उत्तमवरुन समाधानकारक झाली आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हवेची गुणवत्ता सुधारल्याचं जगभरात पाहायला मिळत आहे. निरभ्र आकाश, आवाज कमी पातळी, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हलकी हवा हा प्रदूषण कमी झाल्याचा दाखला आहे. महाराष्ट्राच्या शहरांचे प्रदूषण नक्की किती कमी झाले हे समजावं म्हणून काल (1 एप्रिल) संध्याकाळच्या हवेची स्थिती आणि बरोबर एक महिन्यापूर्वी त्याच वेळी काय स्थिती होती याची तुलना केली. त्याचा परिणाम असा शहर                     1 एप्रिल संध्याकाळची हवा           एक महिना आधीची हवा           गुणवत्ता चंद्रपूर                                 62                                              93                                     समाधानकारक मुंबई कुलाबा                       69                                            100                                     समाधानकारक मुंबई सांताक्रूझ                    54                                            149                                     समाधानकारक नागपूर                                 71                                              73                                     समाधानकारक नाशिक                                67                                              87                                    समाधानकारक नवी मुंबई, नेरुळ                101                                             147                                       मध्यम ऐरोली                                101                                              94                                    समाधानकारक पुणे                                     49                                             100                                       उत्तम सोलापूर                              61                                                80                                  समाधानकारक ठाणे                                   41                                               110                                       उत्तम Coronavirus | लॉकडाऊनमुळे पुणे, ठाण्यासह अनेक शहरांच्या हवेची गुणवत्ता सुधारली प्रदूषण नियंत्रण बोर्डाने केलेले हे मानांकन हे मनुष्याच्या श्वसनप्रक्रियेच्या सरलतेशी जुळले आहे. जेव्हा हवेची गुणवत्ता ही मध्यम असते तेव्हा फुफ्फुस, अस्थमा आणि हृदयविकार असणाऱ्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. जेव्हा हवेची गुणवत्ता समाधानकारक असते, तेव्हा अत्यंत संवेदनशील लोकांना श्वास घेण्यास थोडासा त्रास होऊ शकतो. मात्र हवेची गुणवत्ता उत्तम असली तर असा कुठला ही त्रास उद्भवत नाही. त्यामुळे लॉकडाऊन मागे घेतली तर हवेची गुणवत्ता पूर्वीप्रमाणेच होऊ नये याचा सगळ्यांनीच विचार करायला हवा. India Lockdown | लॉकडाऊनचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम; राज्यातील अनेक शहरात प्रदूषणाची पातळी घटली

महत्त्वाच्या बातम्या

ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Embed widget