एक्स्प्लोर

Coronavirus | लॉकडाऊनमुळे पुणे, ठाण्यासह अनेक शहरांच्या हवेची गुणवत्ता सुधारली

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हवेची गुणवत्ता सुधारल्याचं जगभरात पाहायला मिळत आहे. निरभ्र आकाश, आवाज कमी पातळी, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हलकी हवा हा प्रदूषण कमी झाल्याचा दाखला आहे.

नागपूर : कोरोना व्हायरसमुळे भारतासह जगभरातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे सामान्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला असला तरी वातावरणात मात्र सकारात्मक बदल झाला आहे. महाराष्ट्राच्या मोठ्या आणि प्रदूषित शहरांच्या हवेची गुणवत्ता सुधारल्याचं चित्र आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, चंद्रपूर, सोलापूर आणि नागपूर या शहरांमधील नागरिक सध्या स्वच्छ आणि शुद्ध हवेतून श्वासोच्छवास घेत आहेत. य ज्या आणि प्रदूष हवा बदलात पुणे आणि ठाण्याने पहिलं स्थान पटकावलं आहे. या शहरांची हवा मध्यमवरुन उत्तम झाली आहे. तर ऐरोली हा एकमेव ठिकाण आहे, ज्याची हवा उत्तमवरुन समाधानकारक झाली आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हवेची गुणवत्ता सुधारल्याचं जगभरात पाहायला मिळत आहे. निरभ्र आकाश, आवाज कमी पातळी, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हलकी हवा हा प्रदूषण कमी झाल्याचा दाखला आहे. महाराष्ट्राच्या शहरांचे प्रदूषण नक्की किती कमी झाले हे समजावं म्हणून काल (1 एप्रिल) संध्याकाळच्या हवेची स्थिती आणि बरोबर एक महिन्यापूर्वी त्याच वेळी काय स्थिती होती याची तुलना केली. त्याचा परिणाम असा शहर                     1 एप्रिल संध्याकाळची हवा           एक महिना आधीची हवा           गुणवत्ता चंद्रपूर                                 62                                              93                                     समाधानकारक मुंबई कुलाबा                       69                                            100                                     समाधानकारक मुंबई सांताक्रूझ                    54                                            149                                     समाधानकारक नागपूर                                 71                                              73                                     समाधानकारक नाशिक                                67                                              87                                    समाधानकारक नवी मुंबई, नेरुळ                101                                             147                                       मध्यम ऐरोली                                101                                              94                                    समाधानकारक पुणे                                     49                                             100                                       उत्तम सोलापूर                              61                                                80                                  समाधानकारक ठाणे                                   41                                               110                                       उत्तम Coronavirus | लॉकडाऊनमुळे पुणे, ठाण्यासह अनेक शहरांच्या हवेची गुणवत्ता सुधारली प्रदूषण नियंत्रण बोर्डाने केलेले हे मानांकन हे मनुष्याच्या श्वसनप्रक्रियेच्या सरलतेशी जुळले आहे. जेव्हा हवेची गुणवत्ता ही मध्यम असते तेव्हा फुफ्फुस, अस्थमा आणि हृदयविकार असणाऱ्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. जेव्हा हवेची गुणवत्ता समाधानकारक असते, तेव्हा अत्यंत संवेदनशील लोकांना श्वास घेण्यास थोडासा त्रास होऊ शकतो. मात्र हवेची गुणवत्ता उत्तम असली तर असा कुठला ही त्रास उद्भवत नाही. त्यामुळे लॉकडाऊन मागे घेतली तर हवेची गुणवत्ता पूर्वीप्रमाणेच होऊ नये याचा सगळ्यांनीच विचार करायला हवा. India Lockdown | लॉकडाऊनचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम; राज्यातील अनेक शहरात प्रदूषणाची पातळी घटली

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget