एक्स्प्लोर

बिहारच्या मुख्यमंत्री पदाची धुरा नितीश कुमारांकडेच; एनडीएच्या विधीमंडळ नेतेपदी निवड

Bihar Election 2020 : बिहारच्या मुख्यमंत्री पदाची धुरा ही पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्याकडे सोपवली जाणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे. जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांची एनडीएचे विधीमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली आहे.

Bihar Election 2020 : जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांची एनडीएचे विधीमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. हा निर्णय एनडीच्या विधायक दलाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. आज संध्याकाळी नितीश कुमार राज्यपालांकडे बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्याचा दावा करू शकतात. तसेच उद्या सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमार मोदी यंदा बिहारचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशील कुमार मोदींना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. असं सांगितलं जात आहे की, सुशील मोदी यांना दुसरी जबाबदारी देत. उपमुख्यमंत्री पदाचा मान एखाद्या दुसऱ्या नेत्याला दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे जेडीयूबाबत बोलायचं झालं तर त्यांचे आठ मंत्र्यांचा निवडणूकीत पराभव झाला आहे. त्यामुळे पक्षाला नव्या आमदारांचाही विचार करावा लागणार आहे. दरम्यान, बिहारच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवली जाणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात दिसणार नवे चेहरे

बिहारच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या खांद्यावर देण्यात येणार आहे. परंतु, यंदा त्यांच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या वेळीच्या निवडणुकांच्या तुलनेत यंदा भाजपने जेडीयूपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे. याच कारणामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात भाजपचा बोलबाल असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नियमांनुसार, बिहारच्या विधानसभा जांगांनुसार, जवळपास 36 मंत्री निवडण्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने 74 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत यंदा भाजपने 21 अधिकच्या जागांवर विजय मिळवला आहे. तसेच जेडीयूच्या विजयी उमेदवारांच्या संख्येत गेल्या वेळीच्या तुलनेत घट झाली असून यंदा जेडीयूला 43 जागांवर विजय मिळवता आला आहे.

एकीकडे एनडीएमध्ये सरकार स्थापन करण्याबाबत वेगाने हालचाली सुरु आहेत. तर दुसरीकडे विरोध पक्षांकडून अद्यापही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदापासून दूर राहण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. आरजेडीचं म्हणणं आहे की, बिहारच्या जनतेनं बदल घडवून आणण्यासाठी मतदान केलं आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी जनतेच्या आदेशाचा सन्मान करावा.

महत्त्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget