एक्स्प्लोर

थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..

जर बाजारभावानुसार आर्थिक गणित लावलं तर दररोज 1 हजार रुपये  एवढा आर्थिक फटका या शेतकऱ्याला बसतोय .

Hingoli: राज्यात वाढत्या थंडीचा परिणाम आता ग्रामीण भागात दिसून येत असून गेल्या आठवड्यापासून राज्यात हाडं गोठवणारी थंडी अनुभवायला मिळतेय.या थंडीमुळं नागरिकांसह दुभती जनावरंही गारठली आहेत.परिणामी जनावरांच्या दुधाच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. दुधाच्या उत्पादनात मागील काही दिवसांपासून प्रचंड घट होत असून 20-25 टक्क्यांपर्यंत उत्पादन घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. (Milk Production)

हिंगोलीच्या ब्रम्हपुरी येथील शेतकरी त्यांच्याकडे8 दूध देणारी जनावरे आहेत. मागील 8 दिवसापासून वाढलेल्या थंडीचा परिणाम त्यांच्या दुधाच्या उत्पादनावर पाहायला मिळतोय. नेहमी त्यांना 60 लिटर इतकं दूध उत्पादन होतं. परंतु, मागील 8 दिवसापासून वाढलेल्या थंडीमुळे या उत्पादनात घट झाली आहे.आता दररोज 43 लिटर इतकं दूध निघत आहे, त्यामुळे याचा जर बाजारभावानुसार आर्थिक गणित लावलं तर दररोज 1 हजार रुपये  एवढा आर्थिक फटका या शेतकऱ्याला बसतोय . (Temperature Effect)

शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं

पुसेगाव येथील दुसरे शेतकरी सौरभ जवळे यांच्याकडेही 11 म्हशी आहेत. एरवी 60 ते 65 लिटर दूध निघायचं, आता थंडी वाढल्यामुळे  त्यांचं दूध 45 लिटरवर येऊन ठेपलं असल्याचं सौरभ जवळे सांगतात. त्यामुळे आर्थिक फटका थेट शेतकऱ्याला सहन करावा लागतो.दरम्यान या दुग्धजन्य जनावरांना थंडीचा जास्त फटका बसू नये आणि याचा परिणाम दुधाच्या उत्पादनावर होऊ नये यासाठी शेतकऱ्याकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. या जनावरांना शेकोटीची उब देणे जनावरांच्या अंगावर बारदाण्याची झुल पांगरणे, यासह त्यांच्या आहारातही मोठा बदल करत दूध उत्पादन घटू नये यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत .दुधाच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. थंड हवामानाचा दुधाळ जनावरांच्या आरोग्यावर होणारा परिणाम पाहता, या परिस्थितीत सरकारकडून मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.थंडीचा हा फटका केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. दूध उत्पादनात घट झाल्याने बाजारात पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. 

राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार होत असून पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. उत्तर कोकणासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय. किमान तापमान येत्या दोन दिवसात हळूहळू वाढणार असून दोन ते तीन अंशांनी त्यात वाढ होणार आहे.

हेही वाचा:

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, गारठा प्रचंड वाढला, IMDने तापमानाबाबत काय दिलाय इशारा?

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget