एक्स्प्लोर

समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातीलच अपघातांचे प्रमाण जास्त का ?

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्ग तयार झाल्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील 88 किलोमीटरच्या पट्ट्यात अपघातांचे प्रमाण हे इतर ठिकाणापेक्षा थोडे जास्तच आहे

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्ग तयार झाल्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील 88 किलोमीटरच्या पट्ट्यात अपघातांचे प्रमाण हे इतर ठिकाणापेक्षा थोडे जास्तच आहे, हे  आतापर्यंतच्या झालेल्या अपघातांच्या संख्येवरून समोर आले आहे. त्यामुळे नेमकं बुलढाणा जिल्ह्यातील या पट्ट्यातच समृद्धी महामार्गावर अपघात का होतात ? याची कारण मीमांसा आज आपण करणार आहोत. 

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटरचा सरळसोट महामार्ग आहे. या महामार्गावर कुठे गतिरोधक नाहीत किंवा टोल नाके नाहीत. त्यामुळे वाहनांचा वेग हा नेहमीपेक्षा जास्तच असतो. परंतु सध्या समृद्धी महामार्ग हा नागपूर ते भरवीर पर्यंत सुरू झालेला आहे. नागपूर ते भरविर हे अंतर 600 किलोमीटरचं आहे.  या सहाशे किलोमीटरचा केंद्र किंवा मध्य भाग हा बुलढाणा जिल्ह्याचा 88 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा पट्टा आहे. ज्यावेळी एखादे वाहन चालक आपला वाहन घेऊन नागपूरहून निघतो, त्यावेळी तो सलग तिनशे किलोमीटर वाहन चालवत बुलढाणा जिल्ह्यातील या पट्ट्यात पोहोचतो किंवा भरवीरकडून नागपूरकडे जाणारा चालक हाही तिनशे किलोमीटर वाहन चालवत बुलढाणा जिल्ह्याच्या या पट्ट्यात पोहोचतो. सलग तीनशे किलोमीटर वाहन चालवल्याने वाहन चालकाचा मेंदू हा थकलेला असतो. या वाहन चालकाला शारीरिक थकवा सुद्धा आलेला असतो. ज्याला आपण मेंटल फटीग म्हणूत.... आणि समृद्धी महामार्गावर कुठेही थांबून आराम करण्याची व्यवस्था नसल्याने रेस्टॉरंट नसल्याने वाहन चालक हा आपलं वाहन चालवत असतो. या पट्ट्यात आल्यानंतर तो थकलेला असल्यामुळे त्याला झोप लागणे हे स्वभाविक आहे आणि त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील या पट्ट्यात समृद्धी महामार्ग वाहतुकीस खुला झाला. तेव्हापासून आतापर्यंत 34 मोठे अपघात झालेले आहेत, त्यापैकी आजचा अपघातात सर्वात मोठा आहे.

सरकारने आता समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी समृद्धी महामार्गावर ठिकठिकाणी प्रौढ प्लाझा किंवा रेष झोन तयार करण्याची आवश्यकता आता भासू लागली आहे. कारण सलग महामार्गावर 200 ते 300 किलोमीटर वाहन चालवल्याने वाहन चालकाला थकवा येतो किंवा हायवे हिप्नोसिसचा तो बळी पडतो आणि त्यामुळे हे अपघात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. 11 डिसेंबरला समृद्धी महामार्ग सुरू झाला तर गेल्या सहा महिन्यात या महामार्गावर जवळपास बाराशे दोन अपघात झालेले आहेत. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावर विशेषता बुलढाणा जिल्ह्यातील या पट्ट्यात वाहन चालकांना सक्तीने थांबवून विश्रांती घेण्याच्या व त्याप्रमाणे उपाय योजना आखण्याचा आता सरकारने विचार करण्याची आवश्यकता आहे.

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Buldhana Crime: बापानं लेकीच्या शरीराचे तुकडे केले? 'ती' महिला थेट पोलीस ठाण्यात हजर, बुलढाण्यातील प्रकरणात मोठी अपडेट समोर
बापानं लेकीच्या शरीराचे तुकडे केले? 'ती' महिला थेट पोलीस ठाण्यात हजर, बुलढाण्यातील प्रकरणात मोठी अपडेट समोर
Buldhana : जिवंत मुलीला मृत घोषित केलं, बाप आणि मुलाला तुरुंगात टाकलं; बुलढाणा पोलिसांनी निष्काळजीपणाचं रेकॉर्ड मोडलं
बुलढाणा पोलिसांनी निष्काळजीपणाचं रेकॉर्ड मोडलं; जिवंत मुलीला मृत घोषित केलं, बाप आणि मुलाला तुरुंगात टाकलं
इंधन टंचाईची परिस्थिती नियंत्रणात, प्रत्येक शेतकऱ्याला इंधन पुरवठा करण्याची हमी देतो, बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन
इंधन टंचाईची परिस्थिती नियंत्रणात, प्रत्येक शेतकऱ्याला इंधन पुरवठा करण्याची हमी देतो, बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
Satara Sangli Vidhan Parishad : सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
IPL 2026: आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका, फायद्यात कोण?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका
N S Raja Subramani: देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
Balen Shah : नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
Embed widget