एक्स्प्लोर

Beed Soybean : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे, पाण्याअभावी सोयाबीननं टाकल्या माना

बीड (Beed) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सध्या पिकं वाचवण्यासाठी पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी सोयाबीनने (Soybean) माना टाकायला सुरुवात केली आहे.

Beed Soybean News : सध्या राज्यात काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. तर काही ठिकाणी अद्याप शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. बीड (Beed) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सध्या पिकं वाचवण्यासाठी पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी सोयाबीनने (Soybean) माना टाकायला सुरुवात केली आहे. ऐन शेंगा भरण्याच्या मोसमात सोयाबीन पिकाला पाणी नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. 

बीड जिल्ह्यात गल्या तीन आठवड्यापासून पाऊस झालेला नाही. त्यामुळं पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. पावसाअभावी सोयाबीनचे पिक सुकू लागले आहे. चौसाळा येथील वसंत पिंपळे यांनी जून महिन्यात पाऊस पडल्यावर साडेचार एकरावर सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, पीक ऐन जोमात आल्यावर पावसानं दडी मारली आहे. आता सोयाबीनला शेंगा लागण्याचा काळ आहे, अशातच आता पाण्याअभावी सोयाबीन सुकून चाललं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. चौसाळा येथील शीला ताठे यांनी साडेतीन एकरावर सोयाबीनची पेरणी केली होती. सोयाबीनची मशागत करण्यासाठी त्यांचा आत्तापर्यंत मोठा खर्च झाला आहे. सोयाबीन हिरवं गार होतं त्यामुळे दोन पैसे मिळतील अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र पावसाचा मोठा खंड पडला आणि या कोरडवाहू जमिनीतली पिकं माना टाकू लागली आहेत. त्यामुळं त्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.


Beed Soybean : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे, पाण्याअभावी सोयाबीननं टाकल्या माना

बीड जिल्ह्यात सध्या सोयाबीनची शेती हिरवी दिसत असली तरी ज्या काळात सोयाबीनला पाण्याची गरज आहे, त्याच काळात पाऊस गायब झाला आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर सोयाबीनच्या पिकाने माना टाकायला सुरुवात केली आहे. फुलं आणि शेंगा लागण्यासाठी सोयाबीनला पाण्याची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. ही अवस्था एकट्या सोयाबीन पिकाची नाही तर कापसाची देखील आहे. पाण्याअभावी कापसाची वाढ खुंटली आहे. ज्या काळात कापसाला फुलं लागायला पाहिजे होती तिथे मात्र पाणी मिळत नसल्याने अनेक रोगांचा प्रादुर्भाव कापसावर होऊ लागला आहे. 


Beed Soybean : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे, पाण्याअभावी सोयाबीननं टाकल्या माना

दरम्यान, गेल्यावर्षी परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं होतं. यावर्षी पाऊस नसल्याने मोठं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. दरम्यान, नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करत आहेत. यावर्षी सुरुवातीला मान्सूनने जोरदार हजेरी लावली होती. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पहिल्याच पावसाने धुमाकूल घातला होता. मराठवाड्यातही या पावसाने सुरुवातीच्या काळात दिलासा दिला होता. मात्र, आता ज्यावेळी पिके भरात आहेत त्याच काळात पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसागणिक वाढू लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल मालकालाच संपवलं, केजमध्ये तणाव, 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
धक्कादायक! भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल मालकालाच संपवलं, केजमध्ये तणाव, 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बीडमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाला संपवलं; नाशिकमध्येही खळबळ, इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह
बीडमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाला संपवलं; नाशिकमध्येही खळबळ, इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह
Beed NCP Corporator : खोटा खापर पणजोबा उभा केला, माजलगावच्या नगरसेविका रेखा सरोदेंचा 'तो' खेळ फसला! पद रद्द होणार? नेमकं काय घडलं?
खोटा खापर पणजोबा उभा केला, माजलगावच्या नगरसेविका रेखा सरोदेंचा 'तो' खेळ फसला! पद रद्द होणार? नेमकं काय घडलं?
Prasad Lad : 'दोन दिवसात राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयाला GR पोहोचतील, ज्यांची फी घेतल्या त्या परत करू'; भाजप नेते प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द
'दोन दिवसात राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयाला GR पोहोचतील, ज्यांची फी घेतल्या त्या परत करू'; भाजप नेते प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द, चर्चेत नेमकं काय ठरलं?

व्हिडीओ

Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report
Opration Tiger : ऑपरेशनचा सिक्सर 2029 वर नजर, ऑपरेशन टायगर कशासाठी? | Special Report
Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
भारत इलेक्ट्रॉनिक्सला रडार, एव्हिओनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टीमसाठी रु 1,081 कोटींच्या कामाची ऑर्डर, शेअरमध्ये तेजी
BEL ला रडार, एव्हिओनिक्स, कम्युनिकेशन सिस्टीमसाठी रु 1,081 कोटींच्या कामाची ऑर्डर, शेअरमध्ये तेजी
Share Market: सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
Gokul Gite : महायुतीत डॅमेज कंट्रोल, नाशिकला शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पाडलं, गोकुळ गीते मुंबईत आले आणि सेनेचेच सहयोगी सदस्य बनले
शिवसेनेच्या दराडेंना पाडून गोकुळ गीते निवडणूक जिंकले, मुंबईत आले आणि सेनेचे सहयोगी सदस्य बनले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
Vaibhav Sooryavanshi: वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
Embed widget