एक्स्प्लोर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्या नियमावलीचा फटका; सप्टेंबर, ऑक्टोबरचा मोबदला मिळेना

Agriculture News: मोबदला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हावा, यासाठी शासनाने नव्या अटी-शर्ती जाहीर केल्या आहेत.

Agriculture News: आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना (Farmers) आता सरकारच्या नव्या नियमावलीचा फटका बसत आहे. मराठवाड्यात (Marathwada) सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. या दोन महिन्यांतील अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 12 लाख 68 हजार 8 शेतकऱ्यांचे 8 लाख 57 हजार 32.12 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. दरम्यान नोव्हेंबरमध्येच या मोबदल्याची घोषणाही झाली. परंतु, मोबदला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हावा, यासाठी शासनाने नव्या अटी-शर्ती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे जानेवारीचा तिसरा आठवडा उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात मोबदला जमा झालेला नाही. 

गेल्या चार वर्षांपासून सलग मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी देखील जुलैमध्ये पावसाचा जोर अधिक होता. तर  सप्टेंबर, ऑक्टोबरमध्येही तीच परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे जवळपास शेतकऱ्यांच्या हातून खरीप पूर्णपणे गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते. दरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची घोषणा नोव्हेंबरमध्येच झाली होती. मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई जमा झालेली नाही. 

नव्या नियमांचा फटका! 

मराठवाड्यात सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची भरपाई शासनाने 17 नोव्हेंबरला जाहीर केली. मात्र त्यानंतर मोबदला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हावा, यासाठी शासनाने नव्या अटी-शर्ती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पुन्हा महसूल विभागाकडून शेतकऱ्यांची नव्याने माहिती मागवण्यात आली. यामुळे सर्वच गोष्टीला उशीर झाला असल्याने, नुकसानभरपाईला देखील उशीर होत आहे. आता जानेवारीचा तिसरा आठवडा उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात मोबदला जमा झालेला नाही. 

शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान 

गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसत आहे. दरम्यान यंदाही काही वेगळं चित्र नव्हते. सुरवातीला जून महिन्यात पावसाचा जोर मध्यम होता. मात्र त्यानंतर जुलै, सप्टेबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीसह सततच्या पावसाने पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. विशेष म्हणजे उरल्यासुरल्या पीकांना परतीच्या पावसाने झोडून काढले. त्यामुळे यावर्षी खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. त्यातच आता शेतकऱ्यांच्या सरकारच्या मदतीकडे अपेक्षा लागून असतांना, त्यालाही उशीर होताना पाहायला मिळत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

धक्कादायक आकडेवारी! गेल्यावर्षी मराठवाड्यातील तब्बल एक हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांची आत्महत्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget